()॥५॥४/८॥२5७/१|_ ९2 (_| 3२७8२४ ट्र ९“ ८ -) ळ 6 () ॥ आड [.) टा - 2 ऱ्ट (“) ॥ऐ4४०2६॥] ॥४७-/॥५] - ऑग म्ड्म् २९ २७॥॥॥ प ाटर९टा (8512 01 तरचा 10 ञा८ट6."' | । “टळ्क्मातड ताट गाक्षाश (116८5 10९0192 101 62815; | "ण०"/91७7/250267८. | मेलेल्या नाटककारांचे | जिवन्त नाटक! >>-"//ण( २२९०१० -----. --< | ण | | |. | | || किंमत आठ आणे. >याची स्क््््व्व्व्ड हा होर नज्गु<. नजर. लड "6४% मुद्रकः--श्रीधर विष्णू कामत, कामत प्रिटिंग प्रेस, गोवधन बिल्डिंग, पारख स्टीट, गिरगांव-मुंबई नं. ४. प्रकाशकः-केसरीनाथ माधवराव नाडकणी, ओवळेकर हाऊस, बांगड गल्ली, गिरगांव बॅकरोड, मुंबई नं. ४. "पडना प्यून पगट प्यकण सद्य शांत अससी मरणा ॥ भीति तुझी वाटेना ॥ > ॥ हीन दीन दुःखी दुवळीं ॥ ज्यांस ओस दुनिया सगळी ॥ येति त्यांस घेसी जवळी ॥ प्रेम तुझे आटेना ॥१॥ -कै. देवल. मेलेल्या नाटककारंचे जिवन्त नाटक! मप्न्क लच्या क्य "पप १०-१२ क क्स्यन किंमत आठ आणे. *& समपण.£ "४१-०2 ०००“ ज्यांच्या स्मरणाने मराठी रंमभूमीचर लिवन्त चित्र डाळ्यापुढे उभ राहिले व प्रस्तुत चार ओळी लिहिण्याची प्रेरणा झाली, त्या सर्व महाराष्ट्रीय नाटककारास हे बिनअटक नाटक प्राणिपातपूवेक अपण करीत आहि, दे. भ. डॉक्टर माधवराव सुरतकर यांची _ प्रस्तावनेसाठीं प्रस्तावना !* र्‍>पफ्प्ज्स्3ायि2 ७१ नाच -------- “ प्रिये ! पडद्यांतीलळ काम पुरं झालं असेळ॑ तर जरा खाहेर ये पाहू. ”---किलास्कर, अशी विनवणी जुन्या सर्गात नाटकांतील सूत्रधारांना नाटकारंभी करावी लागत अस; नवमतवादी व मंगलाचरणाच्या प्रस्तावनेला अप्रस्तुत ठरविणारे कांहीं दुधारक लोक घुस्सा आल्यामुळें गरम भज्याप्रमाणें टरटरून फुगून जात! तसाच कांहोंसा प्रकार, ग्रंथेलखक व प्रस्तावनाळेखक हे भिन्न असल्याचे दिसून येतांच कांहीं तमप्रधान प्रकृतीच्या वाचकांच्या परीक्षणांत दिसून येता ग्रेथलेखक आपले काये एखाद्या गभेवती युवतीप्रमाणे ठाकठिकीनें करतो. पण अपत्य दृष्टोत्पत्तीस येण्याचे सुमारास तिला सुइणींची गरज लागल्यास त्यांत गेरवाजवी असें काय आहे? प्रस्तुत पुस्तक हे * मेलेल्या नाटककारांचे जिवन्त नाटक ' म्हणूनच पुढे थत असल्यामुळे, सत्रधाररूपी ग्रंथलेखकाचें लिहू घेतलेळें नाटक---“-खुद्‌ मेलेले नाटककार नटख्पानं, रंगभूमीवर येऊं घातलेले पहातांच----प्रस्तावना- लखनरूपी नटीची आवश्यकता भासल्यास ती एक माज-_-नवी मोज---नव्हे काय? ह्यांतील खरी गम्मत खानदानी रासिक जनांना समजणारी अतल्यामुळ त्यांनीं हें पुस्तक लक्ष लावून वाचावें म्हणजे तरुण ग्रंथकार श्री. विश्वेश्वर ह्यांनी मोठे परिश्रम घेऊन, “ अलळदरेरेर ” च्या गद्य नाट्यकालाचे सूत्र- चालक सांगलीचे श्री. भावे, ह्यांच्यापासन तां नुकतेच दिवंगत झालिले के. दे. भ. अ. ब. कोल्हटकरापर्यंत झाडून सारे मृतावस्थेंत गेलेल्या महाराष्ट्रीय नाटककारांचें हृद्गत्‌ कसे ओळखिलें आहे, हें त्यांच्या सहजच ध्यानांत येईल प्रस्तावनेचा प्रस्तुत मजकूर डॉक्टरमजकुरांच्या अपरिहार्य अडचणीमुळे पुस्तके बांधून झाल्यावर '56 00 ७7€55' म्हणून जरी आला असला, तरी त्याचे महत्त्व लक्षात घेऊन, डॉक्‍्टरसाहेबाविषयीची आदरबाद्वे व्यक्त करण्याची साधि वाया जाऊ नये म्हणून छापखान्यालाच थोडा त्रास देऊन, आम्ही तो छापेला आहे.-“लेखक. (२) ह्या नटांच्या तोंडून जीं जीं भाषणें वदविलीं आहेत, तीं मोठीं मार्मिक व सत्य- वस्तुदशेक आहेत; कांह्ींची खरी स्वरूपे त्यांत प्रतिबिंबांत झालीं आहेत ह्यांत शंका नाही. ह्या “ मेलेल्या नाटककारांचे ' नाटक त जिवंतपणाचे ताजेपणानें बोल बोलणाऱ्या नाठ्यकार नटांची एकमेकांस घाळून पाडून बोलणी एकला, म्हणज्ञे व्यंगाक्ताची खरी वाचा गृतावस्थेनंतर बेधडक फुटू लागते, ही गोष्ट अनायासे सिद्ध झालेली दिसत ! आतां ह्या * मेलेल्या नाटककारांचे जिवन्त नाटकां 'त बिचाऱ्या ' हयात ' नाट्यकारांना आतांपासूनच स्वर्गीय विचारविनिमय करण्यास लावण्याचा माह नाठ्यबखकास झालेला दिसतो ! पण ह सारं नाटक केवळ स्वप्नांतच तयार झालेलें असल्यामुळे, वतेमानकाळीं वावरणाऱ्या नाठ्याचायोनीं, प्रस्तुत नाठ्य लेखकानं केलेली आगळीक मनावर न घेगे हंच बरं ! गेल्या अध शतकांतत्या ह्या दिवंगत झालेल्या, पितृस्थानापन्न असलेल्या नाटककारांविषयां आपण खुद्याल असे म्हणाबे की, 016 15 ७ (४७९०७ ९0] 10"॥॥8॥01. अथात्‌ नवमतघधारी तरण्याबांड नाट्यलेखकाविषयी ४७112 (1७ 001९" ])९'५0०॥18-30 वेद्वाला टु हेषटटूणींना) 0.8 ४०प४. म्हणजे एक जुन्या प्रणालीचा थड वृत्तीचा माणूस ! तर दुसरा नवजवानांच्या परंपरंत वाढलेला, वाडूमयोद्यानांत धांगडधिंगा घालणारा | म्हणून आपण वर्मी लागणारी टीकादष्टि आड करावी, कारण एवढेच कीं, ह्यांत लेखकाचा हेतू पिढीजाद देषबुद्धीचा नसन, ' रुचेल ते बोलावे ' अशा प्रामाणिक वृत्तीचा आहे. अलीकडे नवविंच्रारी लेखकरूपी शिळेदारांत एकांडेपणा हमखास दिसुन येतो. कित्येकां ' आत्मत्वा'च्या भूतबाधेनें पछाडलेले असतं. त्यासुळे त्यांच्या कसल्याहि व कुठल्या. लेखनात भारलला आविष्कार भरभक्कमपगानें दृष्टोत्पत्तीस येतो. तसला प्रकार प्रस्तुत तरुण व प्रासादिक लेखक श्री.विश्वेश्वर त्यांच्यांत दिसत नाहो. त्यामुळे विविध स्वभावधारी नाट्यकाराच्या नटस्वरूपांत ते एकरूप होऊन देखील आपळपणास पारखे झाले नाहीत. विविक्षित तादात्म्यभावासुळे बहुतेक नटांच्या अंतरंगाचा ठाव घेतां येऊन, अनेक बिचारणांय सुभाषित त्या त्या पात्राच्या कपोलभागावर जणुं विखुरलेली (२) असावींत असा आभास होतो. ह्याच परिस्थितीत लेखकाच्या लेखनास काव्याचे अभिजात स्वरूप प्राप्त हात असत. ह्या पुस्तकाचा तद्या द्टीने विचार केल्यास, काव्य, कला व कौशल्य ह्या तिन्ही गुणांच्या परिमाणूंचा त्रिवेणीसंगम झालेला आहेसा दिसतो. स्त्रयंभावनानुकूल भाषेची गेदेबाज गुफणी करण्याची संवय लेखकास आनुवंशिक गुणप्रक्षामुळ प्राप्त झालेली दिसते; व बालपणापासून वाढ्यमयदेवीचं तपाचरण, त्याचे वद्ध पिता---प्रसिद्ध महाराष्ट्रीय नाटककार, एकेकाली मराठी रंगभूमीवर गाजलेल्या संगीत “ संभाजी ' नाटकाचे कर्ते--नाठ्याचायं श्री. आत्माराम मोरेश्वर पाठारे ह्यांच्या देखरेखीखाली झालेलें असल्या- मुळे, नाठ्यकलची अभिवृद्धि इच्छिणाऱ्या नटांस व प्रेक्षकांत हं पुस्तक बराच विचार करावयास लावील ह्यांत रहाकाच नाहॉ. महाराष्ट्रोय नाटश्य- संमेलनाच्या चालकांनी ह्या द्टीनं सदहू लखकाच्या विचारसरणीचे कोतुकच केळं पाहिजे, कारण गत नात्यकारांच्या काव्यदृष्टीपेक्षां त्यांचा नाठ्यलेखनाचा मनोभाव कोणता असावा, इतर कवींची नाटके पाहून त्यांच्या मनावर कोणते विचार उमटत असावे, आपल्या पश्चात्‌ मराठी रंगभूमे काबीज करून बसलेल्या नाटककारांची उन्नाते कशी होईल, अवनति कशी टळेल, वगेरे विषयांची चर्चा ठसठशीतपणे करण्यांत लेखकानें राष्ट्रीय दृष्टि ठेवलंली आहे. पुनरावतनाचा दोष पदरीं पडूं न देण्यांत व तो प्रसंग, तें वणेन, ती विषयोन्मुख विचारसरणी वणन करण्यांत लेखकाची सावधानता इतर ढेखकांस्र खास अनुकरणोय आहे. नाट्यप्रेक्षक बव सनातनी टीकाकार, हा दुधारी तलवार चालविणारा नागरीक असतो. केव्हां केव्हां त्याचा टीका बरीचक्षा सत्यास धरून असते; पण केव्हां तर टीका कराबयाची म्हणून टाका केलेली असते. नाटक म्हणजे वाइट गोष्ट ! ही बालपणापासून झालेली भावना; पण तें पहाण्याची मात्र अनावर होस ! अश्या कात्रींत सांपडलेला प्रेक्षक-टीकाकार नाठ्यकलेत काय काय सुधारणा पाहिजे, ह्याचा नीट विचार न करतां, नाटक, नाटककार व नट आणि आतां नटी, वंगेर सवेच गोष्टी वाईट !--मग अशी समजूत उराशी बाळगणारा प्रेक्षक नाट्यकलेस कसें उत्तेजन देणार £ तिचा वाईटपणा घालबून तिला चांगुलपणाचे वळण कसें (४) लावतां येईल, वगैरे गोष्टींचा विचार समाजकल्याणेच्छूर्ना करावयास नको का १ जगाची चाहोबाजूंनीं सारखी प्रगति होत आहे. अश्या वेळीं ती प्रगति आपणांस , आपल्या समाजास, आपल्या संस्कृतीस-धरमधक्का न बसतां-हितप्रद कशी होइल, इकडे आपण लक्षपूवेक पाहिले पाहिजे. स्वयंपाक करणारी बाई सुग्रण असली',तर ती कोंड्याचा मांडा कशी करते, ही गोष्ट रशियन नाटक- कारांनीं गेल्या दहा वर्षीत मास्कोच्या रंगभूमीवर सिद्ध केलली नाही काय ? नूतन विचाराच्या राशेयन प्रजेला सामाजिक सॉख्य व राष्ट्रीय दजा प्राप्त करून देणारी नाटक तत्रस्थ नाठ्यमंडळ्यांकडून तिकडच्या रंगभूमीवर आज चमकतात, म्हणूनच रशियन सरकारास संम्मेत असलेल्या मतांचा केलावा नाव्यदर्शनाच्या करमणुकीबरोबर प्रजाजनांत नकळत होत असतो. महाराष्ट्र रंगभूमीने ह्या गोष्टींचा अवश्‍य विचार केला पाहिजे. असा. ही प्रस्तावनेची प्रस्तावना आवरती घेग्यापूर्वी सदहु नाट्यळेखक श्री. विश्वेश्वर ह्यांच्या व्यक्तित्वाबदृळ लिहिणें अप्रस्तुत होणार नाहॉ. सदहु लेखक हे अभिजात लेखनका्यात विविधद्ट्या कुहाल असेच आहेत; पण विद्वानवर्गात मोडणे, सरस्वतीभक्तांत जमा द्वोणे, पंडितगिरांत दाखल असणे, ह्याचा व्यावहारीक अथे दारिद्य-पंकांत रुतणे, असाच जगांत' ढळढळीतपणाने दिसतो ! अद्या तऱ्हेच्या दारिद्य-पंकांतून--परिस्थितीच्या पाशांतून-- श्री, विश्वेश्वरांसारखे तरुण लेखक मोकळे झाले, तर ह्यापुढे भरभक्कम अशी वाडूमयसेवा ते निधड्या छातीने करतील, अशी माझी खात्री आहे. ह्या मेळल्या नाटककारांचे जिवन्त नाटकां'तील बहुतेक्र नाटक- कारांचा माझा, ह्या नाही त्या दृष्टीनं, जिवतपणींचा परिचय असल्यामुळं त्यांच्या स्वगेवासानंतर, पुनः ह्या नाठ्य-पुस्तकांत स्थूल देहाच्या वाणीने बोलत असलेले पाहूनॅ"मला खरोखरीच आनंद वाटला; व ह्या आनंदाचा लाभ श्री. विश्वेश्वर ह्यांच्या लखनकृतीमुळें लटावयास मिळाला असल्यामुळें मी त्यांस अनेक धन्यवाद देतो. इश्वराच त्यांस सवे प्रकारें साहाय्य होऊन त्यांच्या हस्ते नाट्य व इतर विषयांची अशीच सेवा करून घ्यावी, एवढें इच्छून हा लेख इथच संपवितां. मु” ॥वपॉष्ट सवाचा नम्र सेवक, मालाड, 1. 5. & 6. 1. ४५. हा रतकर. ता, २७ ऑगष्ट १९३१. 0 ठेखकाचे दोन दाब्द, २८३ पारोचेत वा अर्पारोचेत अशा एखाद्या थोर व्यक्तीची मिनतवारी करून प्रसिद्ध होणाऱ्या आपल्या पुस्तकाला प्रस्तावना-अभिप्रायाचे हळदकुकू लावावयाचेच, हा आतापर्यंतचा शिरस्ता. परंतु प्रस्तुत विषयच थोडा चमत्कारिक असल्यामुळे कोणा ज्ञानवृद्धाची लेखणी विटाळू नये; निदान या पुस्तकाच्या बाबतीत ती सोवळीच रहावी, आपण केलेल्या बऱ्या वाईट विधानाबाबत कोणा शन्तित्रह्मास समभागी करण्याचे पातक करू नये, अशी माझी मूळ समजूत. पुस्तकातील विषया'चे मह्त्व विचारी वाचकाना कळल्यानंतर त्यांच्या हृदयात खळबळणाऱ्या मुग्ध परंतु सत्य विचारांची पडणारी सडेतोड साक्ष तीच प्रस्तावना आणि तोच अभिप्राय, अशा प्रामाणिक संमजुतीमुळे कोणापाशी अट्टाहासी प्रयत्न करून विनवणीचा खेळखंडोबा करण्याची मला अवश्‍्‌यकताच वाटली नाही. प्रस्तुत पुस्तकातील विषय मुंबई ( फोट ) येथील सुदामा पेपर माटेचे मालक श्री. मगनलाल मा. जव्हेरी शेट यांच्या मालकीच्या (२) : नवी मोज' या साप्ताहिकात ता. २१ डिसेम्बर १९२९ ते ता.२१ मार्च १९३० पर्यंत 'केलासवासी% नाटककारांची बेठक' या मथळ्याखाली प्रसिद्ध झाला होता. तरी पुस्तकरूपाने त्या विषयाच| आस्वाद सव दजाच्या वाचकांना घेता यावा, ठळक मुद्यांची विचारणा व्हावी म्हणून काही ठिकाणी अधिक मजकूर घालून, या स्वरूपात तो वाचकाहाती देण्याचे ठरविले. आतृवत्‌ मजवर प्रेम करणारे माझे मित्र श्रीयुत केसरीनाथ माधवराव नाडकर्णी यांच्या परिश्रमामुळेच हे पुस्तक आज वाचकांच्या सेवेला रुजू होत आहे. या त्यांच्या कणबद्दल त्यांचे मानावे तितक आभार थोडेच होतील ! लोअर चेन्दणी, ठाणे र | क मश: | सव सजनांचा नम्र, नारळा पोणमा, >. ता. २७ ऑगष्ट १९३१. | जर: कलासवासी' हो शब्दयोजना हिन्दु-पिण्डप्रकृतीमधाल अन्धश्रद्धा- द्योतक असल्यामुळे ळखमालेचा उपरोक्त मथळा बदलून या पुस्तकास प्रस्तुतचे नवीन नाव दिले. चुकांची दुरुस्ती, पृष्ठ. ओळ. अशाद्ध. शद्ध. ९ टं उभारणी उभाराणे ४२३ १० दुष्टान्त दुष्टान दे. भ. बॉरेस्टर जयकर यांचा मार्मिक अभिप्राय. हिन्दु समाज आणि 6” 6” ५७ __&१ पातत स्रयाचा सुधारणा. लेखक: --विश्वेश्वर. अखिल हिन्दु समाजाच्या भावी परंतु एकजिनसी संघटनाची तिडीक उत्पन्न करणारी व पतित भगिनींच्या व्यवसायावर प्रहार करणारी ह्या छोट्याशा पुस्तकातील विचार-क्रानित जातिवन्त हिन्दु विचाराच्या हिन्दूला पटल्याशिवाय मुळीच रहावयाची नाही. पुस्तके मुम्बईत सवे बुकसलराकडे पुढील पंधरवड्यात मिळतील. किमत चार आणे. २७ सप्टेंबर ] भाद्रपद वद्य प्रतिपदेसे [१९२१ रोजी प्रसिद्ध होईल. पितृपक्ष अथौत्‌ ह ७ ७ ९ पण्डाच पयवसान. लेखक :--विश्वेश्वर. श्राद्धे कोणी व कोणाची करावीत, श्राद्धातील अन्धश्रद्धा, पृण्यस्म रणातील पुराणमतवाद » आ धे तत्त्वज्ञानप्रणीत पुनजन्म परंतु काकगणांच्या रूपाने प्रतिवर्षी अचूक घिरट्या घालणारा पितृगण, वंगेरे अनेक विचारणीय मुद्यावर शोधन-प्रकाश ( 58'क-॥ शट ) पाडलेला या छोट्याश्या पुस्तकात दिसेल. मेलेल्या नाटककारांचे जिवन्त नाटक ! | उद्या साम्राज्यांतर्गत स्वराज्याची सूत्रे मिळाल्यामुळे मनाला जितके समाधान होणार नाही, त्याच्या दुप्पट आनंद नाट्यप्रयोगा- तील कथासूत्रे पाहून माझ्या मनाला होत असतो. पूर्वी गटारावरील भिंतीवर फडकलली नाटकाची रंगीबरंगी जाहिरात पाहिळी की मला आनंद होत असे; पण तोहि आनंद मुंबई म्युनिसिपालिटीने हिरा- वून धतला. बाहेरगावी अजून स्वराज्य असल्यामुळे व मुंबईत वर्तमानपत्र असल्यामुळे काळ्या मोठ्या अक्षरातील जाहिरात पाहिली की झालेच उत्पन्न माझ्या अंतःकरणात अरबी समुद्रातील [दळ ! कनवटीला वेळी पेसे नसले तरी नाटक पाहण्याचा माझा शोक मात्र अनावर असे ! मध्येतरी चांगल्या नाटककंपन्यांचा मुम्ब<स मुक्कामच नव्हता. अश्या वेळी नाणावलेल्या एका लुटारू संगीत मंडळी'चा मुक्ताम अचानक येऊन आदळला. एके दिवशी सुप्रसिद्ध देण- भक्त श्रीयुत ठकाजीराव यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून गिर- सप्प्याच्या धबधळ्याप्रमाणे कोसळलेले 'संगीत हरामखोर' नावाचे थ्य्यंकी ( श्री -- अंकी ) नाटक पाहावयास रात्री गेळो. नाटकाला सुरवात झाळी. नाटकातील प्रवेशांची गुंतागुंत ह्मणजे भारतीय राजकीय चळवळीतील मिन्न मतानुवर्ती पक्षांची मारे बेसुमार धुम- शवक्री ! नाटकातील कथाभाग पाहून मनाला गुदगुल्या होण्याऐवजी घरातील पिसवाचिलटाप्रमाणे नाटक संपेपयेत मळा सारखे चिमटे बसत होते. अद्या तऱ्हेने 'संतापदमन' होण्याच्या ऐवजी ' संताप- वधन ' करणारा प्रशंसनीय नाट्यययोग पाहून एकदाचा थिएटरा- बाहेर पडलो, तो घड्याळात १: ४० झाले होते. बाहतुर्काचे २ मेलेल्या नाटककारांचे- त्यावेळी साधन नसल्यामुळे पायीच निघालो; तो घरी पहाटे तीनच्या सुमारास येऊन बिछान्यावर पडला. कुपरिणामकारक नाटकांची मनावर डागणी बसल्यामुळे बराच वेळ झोप काही लागेना. नंतर पहाटेच्या सुमारास झो केव्हा गेला ते मात्र समजले नाही. नुक- ताच नाटक पाहन आल्यामुळे डोक्यात नाट्यविचारांचेच सारखे काहर माजन राहिले. पुढे एक स्वप्न पडले, ते देखीक नाट्यविप- यासंबंधीच. झाले. झोपी गेल्यानंतर स्वप्न-सिनेमाच्या चित्रपटाला सुरवात झालठी:-] वाट चुकल्यामुळे आड रस्त्याने फिरता फिरता एका गर्द झाडीच्या प्रदेशात शिरलो. थोडा पुढे जातो, तो चांदण्याच्या लख्ख प्रकाशात रमणीय देखाव्याचे एक सरोवर दिसले. चंद्रप्रका- शात चमकणाऱ्या त्या सरोवराच्या नयनमनोहर देखाव्यामुळे श्वाप- दांची भीति मनाला विजषक्षी डवचली नाही. सरोवराच्या आसपास रातविसाव्याचे एखादे निभय स्थळ कुठे मिळेल अद्या आशेने इकड तिकडे फिरकू लागळो न लागलो तोच चंद्रमा एकाएकी काळाखला; व एक कर्कश गर्जना होऊन आकाशात एक भल्या अवजड मोठ्या वृक्षांच्या विस्ताराएवढा देदिप्यमान प्रकाश पडून त्यातून दिव्यंदेहधारी अशी एक व्यक्ति हळूहळू खाली भूतलावर उतरू लागली. त्या व्यक्तीच्या गतीचा रोख माझ्याकडेच आहे अशी माझी खत्री झाल्यानंतर मी त्या ठिकाणाहन धूम ठोकण्याचा विचार करता तोच ती व्यक्ति माझ्यापुढे येऊन उभी राहिली आणि रली: -“ हल्लीच्या विपारी नाट्यविषयात आकण्ठ बुडा- लेल्या मानवाच्या कारट्या, भिऊ नकोस. थांब जरा. ज्या विषयलोलुपतेमुळे तू आज इतका होरपळून निघाला आहेस ब ज्या विषयामुळे राष्ट्रकायोठा तू आज अगदी कुचकट ठरला आहस, त्या नाट्यावपयासवे्धा स्वभ साम्राज्यातगत -जिवन्त नाटक ! ३ महाराष्टांय नाटककाराच्या अनाहत अशा एका खासगा बेठकीचा मी तुला थोडासा वृत्तात कथन करतो आहे तेवढा नीटपणे ऐकून घे,” त्या व्यक्तीचे वरील उद्गार ऐकून मनातील भीति पार नाहीशी होऊन मला बराच धीर आला. पुढे आम्दी दोघे अगदी सलोख्याच्या नात्याने-पाठच्या भावाप्रमाणे-बाजूळा एका मोठ्या दगडीबर जाऊन बसलो. मी आपले निमूटपणे एकण्याचे ठरविल्यामुळे त्या दिव्यदेहधारी व्यक्तीने आपला वृत्तांत सांगण्याला आरंभ केला. तो असाः-- परवा दे. भ. अण्णासाहेब परांजपे आमच्या लोकामध्ये आल्यापासून आताप्येत तिकडे गेलल्या आद्य नाटककार सांगली- कर भाव्यापासून तो काळ परवापर्यंत आलेल्या सार्‍या महा- राष्ट्रीय नाटककारांत मोठीच गडबड उडाली. मला वाटते की अण्णासाहेब परांजप हे जरी एक उत्तम नाटककार होते तरी अनुपमेय देशसेवेचा ओलावा त्यांच्यामध्ये विशेष बाणलेला होता. अशा ऱ्हेचा बहुश्रुत, गुणसंपन्न व कीतिमान्‌ गृहस्थ आमच्या लोकात प्रवेश करता झाल्याबरोबर अण्णा किलास्करापासून ता नाथ- माधव वंगेरेपर्यतची सारी मण्डळी एके दिवशी तिकडे जमली; आणि दे. भ. अण्णासाहेब परांजपे महाराष्ट्राला आपला शेवटला रामराम ठोकून इतक्या लवकर आल्याबद्दल आपापसांत थोडी कुजबुजू लागली बहतेक जण:---अण्णासाहेब, इतक्या घाईने येण्यात आपल्या महाराष्ट्रचे आपण भयंकर नुकसान केलेत. आम्ही आपले चुकून घाईने आलो खरे पण त्याला आमचा नाइलाज झाला गडकरी:--हे बघा, अण्णासाहेब, मी इकडे येण्यापूर्वी मला असे वाटले की राष्ट्रीय प्रगतीला माझ्यासारख्याची नाटक-जरी ती उत्तमातही असली तरी- उपयोगी पडावयाची नाहीत; आपणासारखे ४ " 0७. च मलल्या नाटककाराच- 5९15811018] व 881105 वाड्मय प्रसविणारे नाटककार ज्यावेळी मराठी रंगभूमीवर ' राणा भीमदंवा सारखी पात्रे व ' गिलच्यांच्या सुडा'सारखी नाटके यांचा थेथयाट घालून महाराष्ट्रात देशाभिमानाच चेतन्य उत्पन्न करतील तेव्हाच आपल्या त्या मायंढशाचे काही कल्याण होईल नाथमाधव:-अण्णासाहव, काढेबऱ्या लिहिता लिहिता “डी. नाथ'' नावाने प्रकादक झाला व ठेच खाली इतकेच नव्हे तर गणेश महांदेव कंपनीचे कायमचे काम बाजूला ठेवून चकून की हो मी नाटके लिहावयाला लागला व येथ्र तेथ भटकला हा माझा वेडेपणा झाला; पण मनाची ती एक होस पुरवून घेतठी पुन्हा आपला स्वराज्यावरील काढंअऱ्या लिहावयास लागून माझ्या कीर्तिला आधाररूप त्या कामाकडे वळतो न वळतो तोच इकडचे स्वर्गीय फमान सुट्टन मला माझ्या मर्जीबाहेर यथे यावे लागले. त्या कादबऱ्या पुऱ्या करावयास मला पुनर्जन्म घ्यावा लागेलच; पण नाटकाच्या बाबतीत मात्र संताष वाटत होता, की काही चिंता नाही; महाराष्ट्रात आपणासारखी मंडळी बरीच आहेत, धरतील ती मराठी रंगभमीला सावरून. पण पहाता तो आपणहि आलात इकड आपणासारखी आणखी कुणि मण्डळी न येवात म्हणजे झाले आता आपल्या सात्तिध्याला सोडून श्री. बीरकराकारेता पुनजन्म कसा घ्यावयाचा १ व ( इतक्यांत सांगलीकर भावे पुढे वेऊन- ) समस्त मंडळीना, अश्या तऱ्हेच्या बादात कालक्षेप करून पूर्वी घाटत असलेले आपले उद्दिष्ट सफळ होईलसे मला नाही दिसत. या ठिकाणा आपण आज ज एकत्र जमलो आहोत, ते नाटककार या पेशाने. शिवाय आपणाला आज जी काही चर्चा करावयाची -जिवन्त नाटक ! ५ आहे तीहि नाट्यविषयासंबंधीची. माझ्यावेळी महाराष्ट्रात ताक- ड्था मू-कंट्री कंपन्या होत्या आणि त्यांचे प्रयोग म्हणजे दक्यावतारी आख्याने. तो काळ काही निराळा होता. त्यानंतर आपल्या सोकर बापूजी त्रिलोकेकरानी व नंतर अण्णासाहेब किलीस्करानी मराठी रंगभमोची देशा बदळून नाटकांना वळणाहे नवीन तऱ्हचे लाविले. तेव्हा, मळा वाटते आजच्या आपल्या या वेठकीच्या प्रसंगी अण्णासाहेब किलास्करानाच अध्यक्षस्थानी बसवून आपल्या था नव लोकात एखादा उत्तम पण नवीन असा नाट्यप्रयोग करण्याच आपण सर्वानुमते ठरवावे, अशी माझी फार इच्छा आ? शवाय आपल्या शजारा गणपतराव जाशा, कशवराव भासल, पाटणकर, जोगळेकर, भाऊराव, वगेरेसारखा उत्तम नटवर्गहि तयार आहे. आपणा सवांच्या परिश्रमाने नवे नाटक रचून तयार झाल्यावर ते बसवितेवेळी ताळमीची सूत्र आपल्या देवलमास्तरा- पाशी द्यावीत, अशी माझी सूचना आहे गडकरी:-छेः ! हे नाही बुवा आपल्याला पसंत. देवल मास्त- रांच्या हाती ताळमींची सूत्रे मुळीच नकोत. त्यांच्या राज्यात नाटक प्रयोग होऊ लागले म्हणज सूत्रधार रहावयाचा स्टेजवर आणि नटी जावयाची देवलांच्या मागोमाग ! शिवाय आपले नाटक एखाद्या कंपनीकडून नीट व्हावयाला लागळे की देवल मास्तरानी त्या कंप- नीतील प्रमुख नट अचानक फोडलेच म्हणून समजावे ! अक्ा तर्‍हेची देवलांची नित्याची-- भाव:-थांबा हो गडकरी जरा. मध्येच नका जाऊ असे मूळ (0 वषयाबाहर.लाहूण्यात दुखाळ तुझाला असला ह| जन्मप्रात्तर खाड आहे दशावतारी आख्यानाची पूर्वा जी नाटके होत, लाचे वणन शेवटी पाराशपष्टात पहाण. द मळलेल्या नाटककारांचे- गई करी:-अगदी एकीकडे अस्पृश्याप्रमाणे कोपऱ्यात बसणारी ती कोण मंडळी £ लांब का बसली इतकी अण्णा कि.:-मधघाच त्यानी मला खासगीरीत्या कळांवेले आहे, की आमच्या नावाचा अधिक गवगवा नको आहे आपल्या या बेठकीत. कारण, हल्ली सुधारटल्या मराठी रंगभूमीचा पूर्ण व ताजा अनुभव घेऊन आलेल्या आपणासारख्या बहुरंगी मंडळीच्या विषय- प्रतिपादनात आमच्या जुनाट विचारांचे विरजण नका आहे म्हणून म्हणाली ती मंडळी नाथ:-जवळ नसल्यामुळे ती नीट दिसत नाहीत; म्हणून म्हणतो त्यांचा काही परिचय करून द्याल की आमच्याशी अण्णा 'कि.:-नाट्यकलाभिज्ञ कर मारो रानडे, 'सुमति शीकर विष्णु कुळकणी, बी ए., संगीत शारूज्ञ व “ शाकुंतल. : वेणीसंहार, ' ' रत्नावली, ' 'मृूच्छकटिक,' इ. नाटकांचे भाषांतर कर्ते वासुदेव नारायण डोंगरे, ' श्रीतुकाराम ! कर्ते शिरवळकर, कानिटकर, बरवे, ' भीमसिंग, ! * पान्निनी, ' 'जटरोद्वाह' ही गद्य 'चंद्रसेना! 'चेद्रहास! ही संगीत इ.नाटकांचे कर्ते पुरुषोत्तम भास्कर गरोर, साकर बापंजा त्रलाबकर ह॒ सगात नाटकाच समूळ उत्पादक असून, तो मान काही पक्षांध मडळी मला देतात, पण त्यांचा ती सपशलळ चूक आहे. या शिवाय आणखी एक व्यक्ति म्हणज मराठी रंगभूमीवर ' सभ्य ' धांगडधिंगा घालणारी नाटके ज्यांच्या लेखणीतून सारखी प्रसवली ते माधवराव पाटणकर होत. गडकरी:-मला आताच कापरे भरू लागले! या पाटणकरी नाटकानी-किंबहुना तमाशानी-मराठी रंगभूमीवर मोठे बण्ड कले आहे. ' हा मदंगा ' सारखे झगड व ' हाणा हाण दाणा दाण सारखी मोठी दंडेली केली आहे. अलिकडील कविता-विशेष संगीत हः (* नाटकात तिची दुदेशा झाली आहे. “ कबीचा कारखाना) या १३ '/१ -जिवन्त नाटक ! डे माझ्या लेखापेक्षा * कविता देवीची स्मातंत्रप्रीति ! हा 'सुधारक' यत्रातील ता. १५-८-१८९८ चा लेख पहा म्हणजञ आपणास या पाटणकरी कंपूचे रहस्य कळून येईल. यांच्या त्या नीरस, अशील व मजूरवगेम्रिय नाटकानी सारी ळोकाभिरुाचि बिघडविली या आपल्या अण्णासाहेब किलॉस्करांच्या उत्तम कंपनीवरहि त्याचा अनिष्ट परिणाम झाला. हा पाटणकर कंपू म्हणजे विटाळ्याच्या कवितेची जंगी फॅक्टरी ! मला वाटत, बर झाले, आपण होऊनच ते दूर वसले. पण काही झाले तरी ही मंडळी आपलीच आहि; या बैठकीत भांग घेण्याच त्यांचा जन्मसिद्ध हक्‍क आहि! ( इतक्‍यात पाटणकर, अण्णा मातेंड जोशी, नेवाळकर, बरवे, कानिटकर, शंकर मोरो रानडे, वगेरे मंडळी उठून म्हण- तात ) नाटक लिहन ते बसविण्यासंबेधीची भाव्यांची सचना मात्र खाशी आहे. पण तिचा विचार आपण मंतक्‍्याने केला म्हणजे ठक होइंठ. शिवाय आमर्ची एक अल्य सूचना आहे. ती ही को महाराष्ट्रात नाट्यसंमेठनाचे आज जे निव्वळ फार्स होताहेत त्याना पायबंद घालण्याची आपण काही तरी युक्ति काढिली पाहिजे; आणि त्या संबंधीचे काही ठराव आजच्या या बैठकीत पास करून घेऊन ते संमेलनःच्या चिटणिसाकड रवाना करावयास पाहिजेत. गडकरी:-मी म्हणतो या ठिकाणी नाट्यप्रयोग करण्यासाठी आपण आपल्य़ा जिवाचा आटारेटा करण्यापेक्षा अश्या तऱ्हेची काही 3िधायक कामगिरी केल्यास मराठी रंगभूर्माचे पांग फेडलेसे होईल नेवाळकरादिकांच्या या उपयुक्त सूचनेला माझे पूर्ण अनुमादन आहे. वा! हा पाटणकरी कंपू जोरात आलासा दिसतो ! छान ! नाथः-गडकऱ्यांच्या या अनुमोदनाला माझी संपूर्ण पुष्टि आहे. देवल:-नाथांच्या वरील पुष्टीला माझा पूर्ण टेकू आहे. सि. क ७ ७ ट्ट मलल्या नाटककारांच- नेवाळकरादि-शिवाय मघा सांगितलेले ठराव तयार होण्या- पूर्वी आपल्या बरोबरीच्या त्यावेळच्या आपल्प्रा व्यवसायबंधूंचा आपणाला या कामी योग्य सहा मिळविणे आवइग्रक आहे. अण्णा मातेड-' जुने ते सोने ) आमच्या वेळच्या मण्डळीचा सला आपण घेतलाच पाहिजे. नाथः-मित्र हो, ते सारे काही कबूल. पण तुमच्या आमच्या बरोबरीची ती श्रीयुत मण्डळी आपणाला या वेळी येऊन मिळणार कशी ? ती तर केलासनिवासविन्मुख आहेत ! गडकरी:-नाथ, त्यांचा हा असहकार आम्हाला नाही पसंत. ते काही नाही. थोड्या दिवसांच्या अवधीत ती मण्डळी आपल्याला येऊन मिळालीच पाहिजे. आणि स्वखुशीने ती मण्डळी जर का लवकर आली नाही, तर माझ्या 'सुधाकरा च्या बोकांडी 'तळिरामा'- सारखा जिवंत समंध मी जसा लावला आणि ' सिंधू सारख्या एका आर्य स्रीला दळावयाला लावून, अखर तिच्या संसाराचा जसा धुव्वा डवून दिला, त्या तऱ्हेची इकडीळ नव लोकात मी सनदशीर चळवळ करून तुमच्या त्या श्रीयुताना उपरणी झाडीत लगबगीने या स्वगीत यावयाला लावीन म्हटले म्हणजे याचा अथे काही १ अहो राजश्री, थोडा दूरवर विचार करून पहा £: आम्ही आपली आयुरेंषा कमी करून घाईने डबघाई करून एकदाचे जे इकडे आलो ते सारेजण मूख होतो की काय १? “ जगण्या सारखे जवळ काही असते, तोप्येतच मरण्यात मोज असते ! ' राव-ह्या तत्त्वानेच आम्ही येथे इतक्या अल्पवयात आला देबलः--आओः छो: ! गडकरी मास्तरांचे हे 3टपणाश-आयू्‌ मीन्‌ विधान व सूचना-अगदी योग्य असून ते सोन्ग्राहन-माझ्या : कांचन भटा ' पेक्षाहि मोल्यवान्‌ आहे ! -जिवन्त नाटक ! ९ अण्णा किलोस्करः--मित्र हो, असा काहीच्याबाहीच त्रागा करून चालावयाचे नाही. मत्युलोकामध्ये आपली ती मंडळी कठे आहेत, त्यांचे काणते उदिष्ट कार्य क्या प्रकारे चालले आहे, वगेरे गोष्टींचा खुलासा आपण इथे नुकत्या आलेल्या आपल्या या अण्णापासून करून घेऊ म्हणजे हा वाद मिटेळ व पुढे योग्य तो विचार करणे सुलभ होईल, * रचिला ज्याचा पाया त्याची बरी उभारणी झाली ' अश्या धोरणानेच आरंभ नीट केला म्हणज ठीक होईल. कारण, आपण महाराष्ट्रीय लोक म्हणजे ' आरंभशूरा: खळु दक्षिणात्याः ' ! तेव्हा इथल्या या केलासातील वातावरणात आपण आता नवविचारानेच वागले पाहिजे. नाही तर सगळाच गोधळ उडून शेजारील नटवगीत तर आपल्या फजितीला पारावार राहणार नाही. बरे तर मित्र हो, इकडे आलेल्या आपणांपैकी आपले ते हरिभाऊ आपटे, आगरकर, प्रो. केळकर, इत्यादि कुठे आहेत १ ही मण्डळी आपल्या या बेठकीळा का बेरे नाही आली | देवल:-- अण्णासाहेब, काही विषयांचा स्वाध्याय करण्यासाठी ती मंडळी आपापल्या मठीत निमूटपणे बसली आहे. अण्णासहेअ किर्लास्करः--होय का? बरे, हरिभाऊ अद्य कोणत्या नवीन विषयावर आपली मगजफोड करीत बसले अहित आज १ देवल: --तरुण पिढीवर वाईट परिणाम होताहेत म्हणून प्रणय- कथांनी गुंफल्या जाणाऱ्या हलीच्या फद्या-ढब्बू मालांचा खरपूस समचार घेण्याच्या योजनेत गुंतळे आहेत ते. आणि संभाजीच्या चरित्रभागावर रचण्यात आलेल्या साऱ्या नाटक कादे- बऱ्यांची झडती घेऊन संभाजीने केलेल्या आत्मयज्ञाचे चित्र रेखाटून हिंदुसंघटणाच्या दृष्टीने शिवाजीपेक्षा संभाजीचेच उत्सव सार्वत्रिक १० मेलेल्या नाटककारांचे- झाले पाहिजेत, अश्या तऱ्हेचा विचार चालला आहे त्यांचा. थोड्याश्या अवकाशात येतील ते इकडे. गडकरी:---अर रे! अण्णा, अहो अण्णा, माझ्या हातून एक अक्षम्य चूक झाली की हो! “' राजा म्हणजे जगाचा उपभो- गठून्य स्वामी! .राज्य-उपभोग म्हणजे राजसंन्यास ! ” केवळ या सूत्रासाठी मी संभाजीच्या चरित्रावर ऐतिहासिक नाटक म्हणून ' राजसंन्यास ' रचिळे, इतिहासमर्गज्ञ आमच्या हरिभाऊनी ज्याअर्थी आपली लेखणी उचलली आहे त्याअर्थी ते माझ्या नाट- काची रेवडी उडविल्याविना रहावयाचे नाहीत. पण मी तरी त्याना दोष काय म्हणून द्यावा ? हाय ! (ओक्साबोक्शी रडू लागतात. ) नाथ:--मास्तर, असे भागुबाईसारखे रडण्यात काय बरे हशील होताहे ते झालेच पाहिजे. मी आपल्या ' मराठ्यांच्या आत्मयज्ञा'- बद्दल रडतो आहे का? नाही. आणि हे बघा, ' राजसंन्यास ' नाटकाच्या अक्षा तऱ्हेने होणाऱ्या केविलवाण्या शेवटाबद्दल तुम्ही आपल्या “ राजहंस माझा निजला! या काव्याच्या तोडीचे शोक- रसपूर्ण व सेन्सेशनळू असे एक सुनीत (50010) रचांबे असे मला वाटते अण्णा कि०:---बरे आगरकर-- देवल:--ते का ? सांगतो. नुकतेच अमेरिकेहून ' 2३४८॥०] ०८४ ० 56: ! या बिषयावर ग्रन्थ मागवून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात ते गुंतले आहेत. हिन्दु संस्कृत, समाजशास्त्र, यांच्या स्वच्छ दुर्बिणीतून हिन्दुविवाहसंस्थतील घाण बाहिर काढ- ण्याचेहि म्हणाले ते. अण्णा कि०:--हा काय बुवा त्यांचा नवीन प्रकार £ “हॅम्लेट! - सारखी भाषांतारेत नाटके लिहिण्याचे सोडून देऊन, किंवा -जिवन्त नाटक ! ११ समाजसुधारणवर सडेतोड निबंध लिहिण्याचे टाकून हे नवीन . बंड काय आरंभिले आहे त्यानी प्रो> परांजपेः--त्यांची ती दिशा आजच्या बदललेल्या परि- स्थितीच्या दृष्टीने योग्यच आहे. आपल्याकडे महाराष्ट्राला किंबहना अखिल हिन्दुसमाजाला * 569201०029 ' या विषयाची जाणीव करून दण अत्यत जरूराच आह. * 1८ ७॥०णनवत 1.22 0 ७७३पळ] ३11 ' च्या अस्तित्वाखालठी नुकत्या भरलेल्या परिषदे पुढे सुप्रसिद्ध इंग्रज नाटककार जौजे बनाडे शौ यानी मेथुन-प्रमा- णाच्या गूढ प्रश्षाबद्दळ आपले जे स्पष्ट विचार प्रदर्शित केळे आहेत, ते अत्यंत मननीय आहित. करिता या विषयाकडे महाराष्टात कुणाचे तरी लक्ष लागणे आज अत्यावयक झाले आहे. तेव्हा आम'च्या आगरकरांचा प्रस्तुतचा प्रयत्न प्रशंसनीय आहे गडकरी:--( स्वगत ) कमाल आहे बुवा या पुणेरी मंडळीपुढे. केव्हा कोणती टम काहून लोकमान्यता मिळवितीळ याचा काही नेमच नाही ! साऱ्या महाराष्ट्राला पुरून उरले आहेत गलामाच ! देवलळः---शिवाय नाटकांच्या व नाटकमडळ्यांच्या बाबतीत आगरकर थोडक्यातच म्हणाले की “' आक्मा महाराष्ट्रीय नाट- ककारांच्यापुढे : जगावे की मरावं ?!' असा माझ्या * हॅम्लेट !च्या भासारखा प्रश्न उभा राहिला आहे. मळा आता नाटके लिहिणे नको आहे. आणि लिहावयाचे झालेच, तर काही दिवसापूर्वी आखणी करून ठेविलेळे * कुमारिकेची सरून ' हे नाटक लिहून हिंदसमाजातील नीतिमत्तेचा पोकळ भोपळा भर चव्हाट्यावर फोडीन. ” नंतर. मी प्रोफेसर केळकरांच्या मठीकडे वळला बोलता बोलता प्रोफेसरसाहब एकदम आवेशाने ह्मणाले-““ इंग्रजी नाटकांची भाषांतरे कशी करावीत, त्याना मराठी पद्धतीचा पेहराव १२ मेलेल्या नाटककारांचे- कसा चढवावा, वेगेरे दृष्टीने मी * त्राटिका ! नाटक लिहिले. पण अलीकडे त्या बलवेत संगीत मण्डळीने माझ्या त्या नाट काला संगीताच बेढब स्वरूप देण्यात नाटकाचे मूळ स्वारस्य पार घालळविळे आहे. मला जर पुनश्च तिकड जाता आले असते तर कोल्हटकराना प्रथम ' चोदावि रत्न ' चांगलेच दाखविले असते. खरोखरच मला या प्रकारांचा अगदी तिटकारा आला आहे. सांगलीकर भाव्याना मी सुचवितो की आपण सर्व मिळून पूर्वीच्या तुमच्या त्या अललल इु$७रं'च्या नाटकानाच पुढ आणून लोकादरास पात्र करू या. त्याशिवाय मराठी रंगभूमीचे हल्लीचे बीभत्स स्वरूप पालटावयाच नाही. वाटेळ ता बेजबाबदार लेखक काही तरी खरडून नाटककार म्हणून कंपनीकडे धावतो आहे. गलिच्छ नाटके रंगभूमीवर अव्याहत आल्यामुळे, मराठी रंगभूमि म्हणज ललितकलेतीळ एक कुण्टणखानाच बनली आहे. कोणावर कोणाचा दाब म्हणून राहिळेळा नाही. तःहा अश्या प्रसंगी भाव्यांच्या त्या दशावतारी खळानाच पुढे आणल्याशिवाय, या चवचाल मण्डळीच्या वाह्यात हालचाठी बंद पडावथाच्या नाहीत. करतोच प्रयत्न £ ( देवलांच्या तोंडचे प्रो. केळकरांचे वरील उद्घार ऐकून सारी मंडळी चाकित होते. ) गडकरी:-देवळ मास्तर, ही काय बुवा ताजी बातमी आणलीत तुम्ही ? मला मघाच थोडी शंका आढी की वरील तिघेजण आजच्या बैठकीत वेळेवर आलि नाहीत, त्याअथी त्यांच्या न यण्याचे हे काही तरी गोडबंगाळ असावे खास. आम्हा मंडळीवर ही संक्रांतत आली आहे म्हणायची ! अशाने माझ्या उच्च कोटीतील पृण्यप्रभावशीळ नाटकांचे संन्यासबंधन एकाच वेळी नष्ट होईल; आणि साराच वेड्यांचा बाजार भरेल ! माझ्या रिकामपणच्या कामगिरीलाहि अवसर मिळावयाचा नाही. मास्तर, -जिवन्त नाटक! ऱ्डे आह्यासारख्यांच्या नाटकावर दशावतारी नाट्यप्रयोगांचे हे एक अरिष्टच कोसळणार ! छे; छे: ! असे असेल तर पक्षभेदाचा सवता सुभा निमाण करून केव्हाहि प्रतिकार हा केलाच पाहिजे. आमच्या इथल्या कंपूतील असल्या पुराणमतवादी शिष्टांचा समा- चार घेण्यास मला माझ्या त्या जातभाई श्री. ढाकऱ्यालाच आमं- त्रित केळे पाहिजे. बिचारा नुकताच ग्रहूदशच्या फेऱ्यातून मोकळा होऊ लागला आहे. बोलावतोच त्याला; आणि त्याच्या त्या 'कोदे- डाचा टणत्कार ' करवून करतोच या मंडळीवर एकदाचा वज्प्रहार, की पुन्हा असल्या खुळचट विचाराना थारा नाही द्यायच गुलाम आपल्या अंत:करणात ! ही काय दिलजमाई की दिळजखम ? प्रो, परांजपे:-अहा गडकरी, तुमच्या त्या ठाकऱ्याला इथे बोलावून 'भारत-इतिहास-संशाधक-मंडळा'ची ब्राह्मणी बिंग बाहेर काढावयाची आहेत, कौ ब्राह्मणांच्या भिक्षकशाहीवर शिव्यांचा भडिमार करावयाचा आहे, को पुराणमतवादी हिंदूंच्या मनोवृत्तीचे वाभाडे काढावयाचे आहेत ! त्याने लिहिलेल्या ' सीताशुद्धे ' नाट- काचा प्रयोग संध्याकाळी रंगभूमीवर लागणार तोच स्वारी एकाएक बिथरली. झाले, प्रयोग होण्याचे बोंबळळे व इथून तिथून साराच बेरंग झाला. इतका तो दवासवृत्तीचा आहे ! अहो, त्याचे कधी तर| कुणाशी सरळ पटले आहे? अ हः हुडा घेण्याने लिलाव झालेल्या आपल्या जातभाईचीच वरात गाढवावर काढल्यामुळे साऱ्या जातभाईच्या खऱ्या सहानुभूतीला बिचारा तो आचवला मात्र. पुण्यात, सदाशिव पेठेत, ब्रह्मवूक्षाजवळ बसून 'लोकहितवादाची' पण * स्वतंत्र मतवादाची ' बासरी वाजवायला लागतच पुण्या- च्या फरासखान्यातील सार * कोब्रा ' डुलण्याएवजा आपल विषारी फूत्कार सोडू लागळे. भर भूदवांच्या वस्तीत राहून त्यांचाच मान- गटी वाकवायला गेला, तोच त्याच्या देवाचा सतारा एकाएक १४ मळलेल्या नाटककारांचे- फिरला ! ब्राह्मणांचा--त्या वेढ)नारायणांचा-- तळमळून दिलला शाप त्याला सपशेल भोवला, दुसरे काय ! शास्त्री:--अध्यक्षमहाराज व सदगृहस्थहा, वयाच्या वा ज्ञानाच्या अधिकाराने नव्हे, तर केवळ मत्सररहित भावाने दोन शब्द मला बोलावेसे वाटतात. वास्तविक या बैठकीला उपस्थित राहून निमूटपण ऐकण्यांचच ठरविले होते मी; पण ' भारत-इति- हास-संशाधक मंडळा' चा उल्लेख झाला आहे, त्याअर्थी मी ठासून म्हणतो, की आपल्याच कंपूतील श्रीयुताना प्राधान्य देणाऱ्या * भा. इ. सं. मण्डळा' ला आमच्या श्रीयुत ठाकऱ्यानी सज्जड थप्पड देऊन चारी मुंड्या चीत केळे ह एका्थी योग्यच झाले. आपल्या समाजाला तेवढे श्रेष्ठ लेखून बाकीच्या समाजाना नांच लेखणाऱ्या महाराष्टाच्या मनावृत्तीला ' कोदण्डाच्या टणत्कारा' ने जखमी कले हे-मी म्हणती-छान केले. पण यामुळे श्री. ठाकऱ्यांच्या व्यवसा- यावर मात्र मोठा विपरीत परिणाम घडला. इतिहास, शास्त्र, सत्य आणि नीति यांच्या भांडवलावर व्याजबट्ट्यांने (£ ) समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचे हाल झाले आहेत, त्यांचा अनन्वित छळ झाला आहे, शनिदेवाच्या वक्र-दष्टि-शरान त्या व्यक्ती घायाळ झाल्या आहेत-हा जर जगाचा सिद्धांत--तर आमचे श्री. ठाकर तरी अपवाद कसे ठरतील £ त्यांच्या सत्यपातिपादनाचा झब्बशाही कडून आज जरी अथविपयोस झाला असला, तरी पाव-अर्धेशत- काच्या कालावधिनंतर त्यांच्या लिखाणातील प्रत्येक शब्दाचा खरेपणा महाराप्टाला पटेळ, अशी मला खात्री आहे. झोपा घेत असलेल्या समाजाच्या मानगुटीठा धरून त्याला दोन पावले पुढे नेणाऱ्या प्रत्यक कद्रबाज समाजव्य़्रक्तीवर शरसंधान धरणे हा बंहुजनसमाजाचा प्रकृति-स्वमाव आहे; त्याला काही इलाज नाही. आपणा मंडळीस आणखी एक गोष्ट सांगावयाची ती ही, की -जिवन्त नाटक ! १८ माझे मुख्य उद्दिष्ट म्हणजे “ ऐतिहासिक -लेख-पंग्रह ' प्रसिद्ध करण्याचे; परंतु माझ्य़ा काही विद्वान्‌ मित्रांच्या आग्रहावरून ८ गुणोत्कषे ' * तारामंडळ » ' श्रिवसंभव ', । चित्रवंचना !, कृप्णकांचन ', वगेरे नाटके मी लिहिली. नाटकमंडळ्य़ाबरोबर होणारे, माझ्या नाटकासंबंधीचे, व्यवहार सडेतोड व कडक शिस्तीचे असल्यामुळे त्यांच्या प्रभावळीत ' सुप्रसिद्ध नाटककार म्हणून केव्हाहि मी झळकला नाही. हाजीखोरपणाचा मला पहिल्यापासूनच तिटकारा. त्यामुळे माझे कधी कोणाशी नीटसे पटले नाही. केवळ स्वानुभव म्हणून हे इतके सांगितले. आपण कर्तबगार मंडळीनी अवांतर विषयांचा नसता खल या बेठकीत न करता काही विधायक कायाची मुहतमेढ रोवावीत अशी माझी आपणा सर्वांस नम्र सूचना आहे. अयोग्य मुद्यावर अकारण मगजफोड करीत बसाल, तर या बेठकीच्या कार्यात यश न येता, अखेर आपणा सवोना प्रायाश्चत्त म्हणन सळो का पळोसे होईल. आपापल्या मठी गाठता गाठता आपल्या पंचप्राणावर येऊन बेतल ! गडकरीः-(एकीकडे) आमचे हे शास्त्रीबुवा म्हणजे धुतल्या तांदळाप्रमाणे चोखे दिसतात! यांचा करारी स्वभाव जरा सुद्धा वितळावयाचा नाही. म्हातारा बोळतोयच मुळी स्पष्ट आणि खरे, तिथे करणार तरी काय आम्ही सारे? असल्या व्यक्तीला ताड देणे मोठे धाडसच ! देवल:-हे बघा, जातीचा प्रश्न हवा आहे कशाला इथे प्रो. परांजपे:-आमच्या या गडकऱ्यांना ही थोडीशी जन्म- खोडच असाविश्ी वाटते. कारण, मूळ नाट्यकथासूत्राशी काही एक संबंध नसता त्यानी आपल्या ' राजसन्यास ' नाटकात : जिवाजी ? नावाचे पात्र आणून कायस्थी कलमाचे कसोशीने वर्णन १८६ मेलेल्या नाटककारांचे- केळे आहे. नवमतवादी लेखकाच्या वाड्ययाला यामुळे हे थोडेसे गालबोटच लागले आहे. शिवाय, जातिभदाच्या प्रश्नानी महारा- ष्टाला-नव्हे साऱ्या हिन्द्राष्टाला-राष्ट्रीय स्वातञ्याच्या बाबतीत किंकतेव्यमूढ केळे आहे. मी म्हणतो निदान भाषापरत्वे तरी जाति भद नष्ट होणे आज अत्यावश्यक झाळे आहे व आर देवलः-हा प्रश्न समाजशास्रकावदाचा आहे. आपणाला या प्रश्नाशी तूते काही एक कतेञ्य नाही गडकरी:--( लांब सुस्कारा सोडतात.) बरे, ते राहू द्या. नाही बोलावीत त्याला. पण प्रो. केळकरांची योजना टळेल, अशी काही तरी युक्ति काढा; न जमल्यास विरोध करा; सत्याग्रह करा; प्रतिकाराच्या मतप्रसाराथ एखादे देनिक-साप्ताहिक-पाक्षिक काढा; काय वाटेल ते करा; पण रंगभूमीवरील ते अरिष्ट टाळा आधी. ती पहा, आलीच ती मण्डळी इकडे [ इतक्यात हरिभाऊ, आगरकर व प्रो. केळकर लगबगीने येतात. बाकीची मण्डळी चपापून स्तव्ध बसते. | देवल :--अण्णा, मघा म्हणत होतो ती मण्डळी तर आली पण अजूनपांवतो वासुदेवराव डोंगरे यांचा काही पत्ताच नाही अण्णा कि०:-हो, त्यांच्याबद्दल मला मधाच काणी सांगितले, की महाराष्ट्रात असता त्यानी आपला सवतासुभा निमीण केला व नंतर काही कालीने त्यांचे डोकेच फिरल्यासारखे होऊन, त्या वेडाच्या भरात त्यानी आपले एखाद्या सन्याशयाप्रमाणे मुण्डण करून घेतले; व खाकेत एक झोळी अडकावून त्यात शेदोनशे विड्या व बऱ्याचश्या भरल्या रिकाम्या आगकाड्यांच्या पेट्या याचा भरणा ठेवून रस्त्यातून मोकाट फिरत नाटक कंपन्यांची ठिकाणे ते हुडकीत असत ! पुढे असे समजले, की नाट्यकलाप्रवतेक नाटकमण्डळीच्या पूर्वीच्या -जिवन्त नायक! १७ व्याध कासया शा शक नणय पपी 0 ण? शीण तीण णीस णात र टटयाता ची कीला शोण धणी णणणकाणाण आशारी मालकत्रयीकडून इ. स. १८९२-९३ सुमारास या स्वाराचा अंत्यबिधि उरकला! गेला. असले माथेफिरू असून देखील आजच्या बेठकीत त्यांचा शिरकाव न होईल तेवढा बरा. आणि मला वाटते की जी काही कैलासवासी मण्डळी आपणाला आज इकडे आढळत नसतील, त्यांचा विषयच आपण अजिबात सोडून दिला पाहिजे. देवल:-अण्णा, हे नाथ म्हणतात की डोंगरे नुकतेच येऊन, त्या कोपऱ्य्रातील मंडळींच्या धोळक्यात गुपचुय बसलेत. अण्णा कि०:-असो,माझी आपणा सर्व मण्डळीला अशी एक नम्र विनंति आहे-मघ। विष्णुपंत भाव्यानी दर्शविळेच की आजच्या या खास बैठकीचे अध्यक्षस्थान मी स्वीकारावे; पण आजची वस्तुस्थिति अशी आहि, की या ठिकाणी देवदेवतांचे साम्राज्य अहि. अश्या या देवदेवतानादेखीळ ज्या आमच्या भाव्यानी महाराष्ट्र रंगभूमीवर आपल्या दशावतारी खेळातून नाचविण्याचा आदिसन्मान मिळविला, त्या आपल्या वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, अनुभववृद्ध आद्य नाटकाचार्य भाव्यानाच आजचे अध्यक्षत्थान देणे योग्य दिसेळ, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. सवे जण:-वाहवा !-आनंद आहे ! ! अण्णांचे हे सौजन्य व परगुण-ग्राहकता पाहन आम्हाला मनस्वी रोमांचित समाधान होत आहे! ह्या त्यांच्या सूचनेला आम्ही आपली एक मताने मजुरी देत आहोत. ( सारख्या टाळ्या. ] गडकरी:-मधा मी म्हटले होते की अण्णा, देवल, यांच्या वेळची काही मण्डळी आपल्या या नव्या प्रदेशात आलेली नाही ती बेटी अजून महाराष्ट्रातच इतस्ततः बागडत आहे, कारता त्यांच्यासंबधीचा वृत्तांत कळणे जरूर आहे. मला वाट्ते आपले अण्णासाहेब परांजपे सांगतील तो आपणाला. १८ मळलेल्या नाटककारांचे- प्रो. परांजपे:-हो, ती श्‍कीकत मी कव्हाव सांगून टाकणार होतो. पण आपण बहतेक मण्डळीनी अकारण मतमतांतराचा बदसरी गलबला केल्यामुळे माझे सांगण्याचे कतृदळ तसेब गुलद्स्तात राहन गेले [ टाळ्यांच्या प्रचड कडकडाटात सांगळाकर भावे अध्यक्ष- स्थानारूढ होऊन | भावे:--आता कोण कोण मण्डळी राहिली आहेत--येऊ द्या यादी पुढे. देवलः-अध्यक्ष महाराज, सन्मित्र हो, मला वाटते की बाजार- बणग्या नाट्यलेखकांच्या रिक्टभरतीने याढी फुगविण्यापेक्षा व त्यांच्या अकाळी येण्याची अपेक्षा करण्यापेक्षा निढीवलल्या व महाराष्ट्राठा आदरणीय असलेल्या काही निवडक, कर्तबगार व सहृदयी नाटककारांच्या इकडे येण्याची अपेक्षा .करणेच योग्य होईल. प्रो. परांजपे:-ज्यावेळी मी आपला गाशा गुंडाळून इकडे येण्याच्या तयारीला लागलो, त्यावेळी माझ्या वयाच्या माझ्या नाट्यव्यवसायबंधूंची मळा आठवण झाला. इतक्यात माझ्याजवळ बसंलेल्या काही मंडळींच्या तोंडून पाठार, तात्यासाहेय कोल्हट- कर, खाडिलकर, व अप्पा टिपणीस यांच्यासंबं्धांचा खास वृत्तांत कळला; पण तो ऐकून एका परीने मनाला वाईट वाटले ! गडकरी !-पण हे सारे श्रीयुत या घडीला महाराप्टाच्या कबु- तरखान्यात सुखरूप आहेत ना! प्रो. परांजपेः-अरे रे ! त्यांची आजची स्थिते फारच अनुकंपनीय आहे. बोल्शेविझम्‌विषयी “नवाकाळा?त अग्रलेख लिहिल्याबद्दद आमच्या काका खाडीलकराना तुरुंगाच्या दारात जावे लागले ! त्या आपत्तीतून ते नुकतेच सुटले आहित ! -जिवन्त नाटक ! १९ न देवलः---ते तुरुंगाच्या पठीकडच्याहि एखाद्या तुरुंगात जरी ठेवले गेळे, तरी तुरुंगातच गेधवे नाटकमण्डळीकरिता एखादे खास नाटक लिहून हजारो रुपये हबकण्याचा त्यांचा ता पुणेरी मोह मात्र आवरावयाचा नाही. असा. काही असले तरी राष्टीयदृष्ट्या त्यांचा दजा, रोज नवीन तर्‍्हेन पगडी पालट करणाऱ्या दक्षिणी बाजारबुणग्या दे.भ.पक्षा, उच्च आहे,संस्मरणीय आहे, आदशवत्‌ आहे. प्रो. परांजपे:--तात्यासाहेबांची साहित्यबत्तीशी भात्र आता हाळू लागली आहे. आज दोन वर्षे झाली, ते तरात्या फाळ, 125 ापाट' ने आजारी असून त्यांच्या डोळ्यानाहि किंचित्‌ अंधत्व आळे आहे.* गडकरी:-मग, एखादे “पुनपरिवर्तन ! नाटक लिहिण्याच्या विचारात तर ते नाहीत ना? प्रो. परांजपे:-छेः काही नाही. निवडक पत्रव्यवहाराशिवाय त्यांचे लेखन वाचन उपरिनिर्दिष्ट व्याधीमुळे अजिबात बंद पडले नवीन नाटके लिहन ती कंपन्याकडे घेऊन जाण्याचा मोह त्यानी मागेच आवरला. न आवरून करतील काय £-- कारण, त्यांच्यासारख्या सुप्रसिद्ध नाट्याचायाला देखीळ नाटके व नारक- कंपन्या यांच्या बाबतीत अगदी कडु अनुभव येऊ लागला ! श्री. पाठाऱ्याविषयी म्हणाळ, तर ते बिचारे आज वर्षभर ' ४०३-?/॥५1.५११1० 93710५) ने आंथरुणाला खिळून अहेत. मराठी रंगभमीवर त्यांच्या एका ' संभाजी ' नाटकाने जितका म्हणून ठोकिक मिळंविळा-- , नाथ:-( मध्येच उठून ) थांबा अण्णासाहेब; त्यांच्यासंबंधीची सविस्तर माहिती मलाच अधिक ठाऊक आहे. आपल्या परवानगीने अगल-ाटपापा५ी प 02 य आता प्रकृति सुधारली आहे.-लखक २० मेलेल्या नाटककारांच- ती मी या सवे मण्डळीला सांगतो. पूर्वी मी दादर (मुंबई) मुक्कामी रहात असता,माझ्या रांगत्या लेखणीला,माझ्या पहिल्या एक दोन कादंबऱ्यात, सावरून धरिले; आणि वेळोवेळी आपुलकीच्या भावाने वाड्य़यात्मक अश्या बऱ्याच सूचनाहि मला दिल्या. अशा तऱ्हूने मला गुरुस्थानी असलेल्या श्री. पाठाऱ्याना स्वतःच्या बाबतीत मात्र कष्टदशा आली ! काही कपन्यानी त्यांच्या नाटकांचे थाडेबहत पेसे देऊन- देखीळ शेवटपर्यंत ती नाटके काही रंगभमीवर आणली नाहीत शिवाय, त्यांच्या चाहत्या व्यवसायबंधूनी तरी, स्वतःचेच तट्टू पुढे दामट्टून त्याना कमालीची कोपरखळी मारली. श्री. कोल्हटकर- खाडिलकराप्रमाणे त्यांचा लोकिक चाळू घडीप्यंत कायम न टिकण्याला त्यांचे व्यवसायबधूच कारण झाले! ज्याने त्याने नाटककंपनीतीळ तप आपल्या पोळीवर ओढून घेतले. सारांश, अशा अनेक कारणामुळे श्री. पाठारे यांच्यासारखा उत्तम कवि व सुप्रसिद्ध नाटककार मागे पडून राहिला. गडकरी:-अहो नाथ, तुम्ही तरी त्यांच्या बाबतीत असे कोणते हित केलेत नाथः-( स्वगत ) ही स्वारी तर फार छझ्ली बोलते आहे. (उघड ) हो खरेच. माझी ती एक मोठी चूक झाली. त्यांच्या केव्हादहि तोलदार व हृदयंगम अशा अनेक नादख्यक्ृतीकडे केवळ णून बुजून नुसता अंगुलिनिर्देशाहे न कारेता मी स्वतःचीच चापडा पुढ आणण्याचा मतलब साधला गडकरी:-ही जाणीव आधीच व्हायला हवी होती. ' बुंदसे गई सो होदसे नहा आती. ? डझनोवेरी नाटकांचे लंढार प्रसवून प्रतिद्धि मिळविण्यापेक्षा त्यानी आपल्या एका 'संभाजी' नाटकानेच कोति मिळविली. श्री. कोल्हटकर ' मूकनायका' ने प्रसिद्धीला आळे. आपले देवळ * शारदा! नाटकाने पोरापासून थोरापयंत -जिंवन्त नाटक ! २१ क्ण कन टलदधय लान 0 पपप > आकाकाळ.-क वजय. महशूर झाले. अण्णासाहेब 'सोभद्रा' ने ठोकविश्रुत झाले. तसेच श्री. पाठारे हे एका ' संभाजी'ने प्रसिद्धीही आठे. १८९० ते १९१२ पर्यंत ' सं. संभाजी ' नाटकाने सारा महाराष्ट॒ आरपार हालवून सोडला. नाटककार म्हणून भी लोकादरास जरी इतका पात्र झाळो होता, तरी * संभाजी ' नाटकापुढे माझे 'राजसंन्यास' फिकेच पडले देवलः-बोळून चाळून य॑न्यासच तो! अण्णा कि०:-मास्तर, आज खऱ्याची परीक्षा कुणाला राहिली नाही; आणि यामुळेच अनभ्यस्त पोरसवदा लेखकांची ' बालामृत ! तृषात नाटके रंगभूमीवर येत चालल्यामुळे मराठी रंगभूमी रोगाळू लागली आहे. प्रेक्षकवगेहि निराळ्या दृष्टीचा बनत चालला आहे याचे कारण उच्च दजीच्या नाटकातील रसास्वाद ग्रहण करण्याचा त्यांच्या बुद्धीत त्राण उरलेला नाही. नाटकातील काही शिकवणुकीने आपले चारिञ्य सुधारण्याला त्यांची बद्धिमत्ता ळंजूर झाली आहे, दुसर काय? प्रो. परांजपेः-श्री. यशवंतराव उफ आप्पा टिपणीसाबद्दल म्हणाल, तर तेहि आज बरेच दिवस ' अनेमिया ! ने आजारी आहेत. मराठी रंगभूमीवर आतापर्यंत त्यानी आपला लौकिक शिवाजी- एवढा वाढविला. स्वतःच्या संसाराची कदर न करता, इतरांच्या ग्रहदशेचा व जीविताचा अनावर बोजा स्वतःच्या शिरावर घेऊन आपले अनहित करून घेतले. सवे काही केले; पण हल्लीची त्यांची परिस्थिति-शिव शिव !--हरीचा एकहि लाळ आजकाल त्यांची हालहवाल कुणालाच पुसेनासा झाला आहे !! नाथ:-आमच्या आप्पांची ही स्थिति जरी सवेश्रुत असली, तरी शिवाजीमहाराजांच्या कथानकावरीळ एखादे नाटक कोणत्या तरी २२ मेलेल्या नाटककारांचे- कंपंनीला देण्याचे ठरलेच असेल त्यांचे.पण आमच्या त्या श्री.पाठाऱ्या- पाशी आज दोन तीन उत्तम नाटके तयार असून देखील क॑ंपन्यानी त्यांच्याशी जवळ जवळ नोन--को-ओपरशनच केळे आहे. ही मण्डळी अद्या शोचनीय स्थितीत खितपत पडण्यापेक्षा मला वाटत, आपल्या इकडे लवकर येतील तर शारीरिक व मानासेक यातनातून तरी मुक्त होतील ! अण्णा ॥क०:-तर मग श्रा. पाठार ह आपल्या इथ एव्हाशाच काहो यत नाडीत असे वाटते - नाथ:-नाही-नाही-अगदी नाही ! आताच मी सांगितले ना कौ सध्या त्यांची रचून तयार झाळलेली-“'भर्यकर रक्तपात'' (पाज) आणि “वत्सराज्यारोहण'' ( संगीत ) ही. दोन व दसरी नाटके छापून प्रसिद्ध झालेली प्रत्यक्ष पाहिल्याविना त्याना इकडे यायला सवडच नाही मुळी, असे ते कोणाहि एच्छकाळा ठासून सांगत असतात. अहो, आश्चवथ॑ करण्यासारखी गोष्ट अश्शी, की आपल्या लिखाणापुढे स्वतःस जडलेल्या असह्य यातनांचीहि त्याना लेशमात्र परवा वाटत नाहीशी झाली आहे ! अशा तऱ्हेची त्या गळ्रूची महत्वाकांक्षा व आत्मविश्वास ही दांडगी आहेत ! काय समजलात? आणखीहि ते म्हणत असतात, की माझी नाटके रंगभूर्मावर माझ्या या हयातीत मी पाहिली नाही, तर पुनजन्म घेईन. आणि तेहि साधले नाही, तर मरणोत्तर पिशाच होऊन माझा तुकार कर- णाऱ्या ठळंक नटांच्या बोकांडी बसेन, आणणि प्रेक्षकवगे त्यांच्या ज्या नुसत्या गाण्यावरच खूष होऊन आंधळा झाला आहे, त्या गाण्याचा गळाच दाबून टाकीन मुळात ! देवलः-अरे बापरे ! अगदी योग्य आहे हे त्यांच्या बाबतीत. अध्यक्ष:-बरे, अजून दुसरी काही मण्डळी तिकडे महाराष्ट्रात असावीत, अज्ली. माझी समजूत आहे- -जिवन्त नाटक ! डे! नाथः-आडईत तर ! श्री. वरेरकर, श्री. अस्नोडकर, अच्युतराव कल्हटकर, श्री.-- | गडकरी:-नाथ, थांबा जरा. निरनिराळय़ा व्यवसायात गुंतून लहरीने केव्हा तरी एखादा प्डॉट तयार करणाऱ्या नामधारी नाटक- कारांची नुसती यादी नको आहे. ज्या कथानकाला देहान्त शासन देता येईल, असे साता नमसानी प्राप्त झालेल्या बिद्ठतेतून प्रसवलेळ एकच नाटक सतरा नावानी अठरा कंपन्याकडे अगदी “नवा खळ' ह्मणून प्रयोगासाठी देणाऱ्या त्या विकारबहाद्दग नाटककारांची व एका रात्रीत पंचांकी नाटक खरडणाऱ्या शीघ्र गद्य कवींचा नामाने- दैशहि नको आहे आपल्याला. केवळ पोटाच्या पापाचा व्याप टाळण्यासाठी डळमळीत संपादकीय आसनावर सध्या विराजमान झाले आहेत ते बिचारे. आपल्या पत्रातील रंगभूमीच्या रागरंगाच्या भर््टात व खास लेखांक्रांच्या परवडीत कोणत्याहि नाटककाराला व नाटककंपनीला ज.ळून पोळून त्यावर आपली अनुकूल प्रतिकूल मते देत असतात; परंतु स्वतःच्या नाटकांच भडतूस नाटकमंडळ्या- कडून होणारे शुभमंगळ स्मश्यान-प्रसंगाइतकेच अमंगळ असते. त्यांच्या संबधात तूत पडण्यांच आपणाळा मुळीच प्रयोजन नाही. हल्ली 'सावेजनिक गणेशोत्सव' जसे प्रत्येक गठीत चाळींच्या खुराड्यातून थाटण्यात बेतात, तद्वत्‌ ग्ठीगणेश नाटककारांचे बरेच स्तोम माजळे आहे आजकाल. प्रो, परांजपे:-श्री. वरेरकर मामासंबंधी हणाल, तर त्यांची आपल्या कायीकरिता आज आपण अपेक्षा करणे केव्हाहि चांगले नाही. कारण, त्यांचा भाव वधारला आहे अठीकडे. आजच्या महा- राष्ट्रीय नाटककारात ते एक * बनो शॉ ' होऊ पहात असून वाडमयात्मक वगेरे सवेच बाबतीत ' नोबेल प्राश्‍झ ! मिळविण्याची €7२.€" त्याना हाव सुटली आहे आजकाल. तेव्हा, अनिश्चित ध्येयाच्या २8 मेलेल्या नाटककारांचे- व दुटप्पी वर्तनाच्या असल्या निर्भेळ श्रीयुतालळा आपल्या उगवत्या कार्यात सामील केळे, तर अखेर आपल्या नियोजित कार्याला संन्याशाच्या संसाराची दीक्षा देण्याचाच कडुतर प्रसंग येईल देवलः-(ध्वास सोडून) विष्णवे नमः ! रास्त आहे तुमचे हे म्हणणे नाथ:-प्रत्यक्ष मी अनुभवठेली आणखी एक गम्मत सांगतो अच्युतरावांच्या सूत्रधरित्वामुळे थाटळेळे २३२ वे नाटय-सम्मेळन आटोपले. काही वतमानपत्रातन मामुली वृत्तांत आले. पण डॉ. मा. मे. सुरतकर यांच्या ' सावधान ' पत्रात सन्देशकारानी 0४. ॥॥॥॥४ म्हणून फेटाळून लावलेल्या “ नाट्य-सम्मेळनाचे नाटक ह्या सणसणीत लेखाने सम्मेलनाचे व त्याच्या हंगामी चालकांचे नुसते बारा वाजविले ! सम्मेलनाच्या अध्यक्षीण सौ. ग्रिजाबाई केळकर ह्या असल्यामुळे श्री. वरेरकरमामांच्या 'दुनिय'त ज्वालामुखी उठटे त्याना ' यागो'चा मतलब सम्मेलनप्रसंगी साधता आलां नाही पुढे ' सन्देश' व “ दुनिया या पत्रांची मारे धुमश्चक्री माजली. दोन्ही हमरीतुमरीवर आली. आता या दोघा श्रीयुतांच्या, गिरगावात खटाव मकनजीच्या वाडीतील पटांगणात ' गिरगाम जनोलिस्टां'च्या एकजिनसी अध्यक्षतेखाली, अभतपूव कस्ताचा सामना होतो की काय, असे मला त्यावेळी वाटले. पण बरे झाळे आपले. थोडक्या- तच आटपले हे नाटक. देबलः-नाथ, मघा आपण उल्लखिलेल्या लेखातील आशय आहे का आपल्य लक्षात ? कळता तर बरे होते, कदमः-(' सहकारी मनोरंजन मण्डळ' करीत असलेल्या : ठलाटलेख ' नाटकाचे उत्साही तरुण लेखक-- उठून, ) मास्तर- साहेब, त्या लेखातील बराच मजकूर मळा शब्दशः सांगता येईल परंतु आपल्याला असलेल्या अल्प कालाबधीमुळे आताच तो मला -जिवन्त नाटक ! २" कनान सांगता येत नाही. शिवाय, त्याच लेखकाने सुमार सहा महिनेपावेतो “रंगभूमीचे पिठले' या मथळ्य़ाखाली 'सन्देश' पत्रातून एक लेखमाला सुरू केली होती. ती व इतर नाट्यविषयक लेख एकत्र करून : रंगभूमीवरील व्यासपीठ! ' य़ा नावाचे हस्तलिखित तयार असल्याचे मी पाहिळे आहे. तरुण फपिढीच्य़ा हिताच्या दृष्टीने नाटयकलांतर्गत सवे विषयांची त्यांन निर्भीड चिकित्सा केली आहे वब अनिष्ट दिशेने वहात जाणाऱ्या नाट्यवाड्मयाच्या ओघाचे ठळक चित्र रेखाटले आहे. असे उपयुक्त पुस्तक एखाद्या प्रकाशकाने घेऊन लवकरच ते प्रसिद्ध केल्यास ठीक होईल. नाथः-एकजात हरामखोर आहेत आमच्या महाराष्ट्रातील सारे प्रकाशक, ज्ञानवृद्ध व वयोवृद्ध लेखकांची जे डाळ शिजू देत नाहीत, ते एखाद्या नवीन होतकरू लेखकाला केव्हाच वाटाण्याच्या अक्षता लावतील समजलात. ज्याला आपल्या लिखाणाची खात्री असेल, त्यांन दारोदार भीक मागून आपले लिखाण स्वतःच प्रसिद्ध करावे. निदान अभिनव लेखकाने तरी दगलबाज प्रकाशकांच्या पाद्यात केव्हाहि पडू नये, असे माझेच नव्हे तर सवे अनुभवी मण्डळीच स्पष्ट मत आहे. असो. माझे मित्र ते श्री. विश्वनाथपंत ऊर्फ आबा शेख्येच बघा ना. नाटके लिहिण्याच्या धंद्याला अगदी कंटाळले. कंपन्याकडून चांगल्या ठेचा खाल्या, पण अखर आता रत्नागिरीस वकिली करावयास गेले. मी म्हणतो त्यानी फार उत्तम मार्ग स्वीकारला. अण्णा कि०:-असो. तर मग धरसोडीचे वर्तन करणाऱ्या अशा मण्डळीला आपल्या कंपूत न घेतलेले फार बरे; असेच ना: देवलः-अलबत !-आणि कदाचित्‌ ही ध्येयभ्रष्ट व लोक-अमान्य मण्डळी इकडे आलीच, तर त्याना मी “110०६ 00 करून घालवून देईन आपल्या या कंपूबाहेर, नकोच त्या पीडा या ठिकाणी, २९ मेलेल्या नाटककारांचे- अण्णा कि०:-रांहद्यात असल्या मण्डळीला तिकडेच चिरंजीव होऊन. अश्या मण्डळीचा आपणाला संसर्ग देखील नको. ( बाजूल पाहून ) हे कोण गृहस्थ येताहेत बरे इकडे ? ( सर्वजण प्रवेशद्वारा- कडे पाह लागतात. ) हरिभाऊः-हे तर आपल प्रोफेसर भानू होत. गडकरी:-( स्वगत ) करा त्यांच्या जाहीर स्वागताची तयारी. आणि ते या स्वगलोकी आल्याबद्दल आनंदाचा -दुखवट्याचा नव्हे-- एखादा ठरावहि करा पास. आगरकर!--111100 ! ७५ (6]' 1)'0 03501 80७! १०॥ ]०ंयाटते ए8 टाटा, ९ ०७९ ॥०ए !-- आपण अगदी ऐन वेळी आलात इकडे ! प्रो, भानूः-अध्यक्षमहाराज व बंधूना, मी आपला व्यवसाय- बंधु नसताहि आपण माझे इतके आदरातिथ्य केलेत, त्याबद्दल मी आपला अत्यंत कणि आहे. अण्णा कि०:-नाही-नाही चिंतामणराव. आपण प्रत्यक्ष नाट- केच लिहन आमच समव्यवसायी व्हावयाला नको आहि. अध्या- त्मिक वगेरे विषयातील आपल्या विद्वत्तेचा दजी उच्च असला, तरी भंरतमुनीचे नाखशास्त्र' मराठीत उतरून नाट्यकलेविषयी आपण आपले प्रेम केव्हाच व्यक्त केले आहे. तेव्हा आपण मनात किंतु बाळगिण्याचे मुळीच प्रयोजन नाही. आपण सारी एकाच महारा- ष्टाची लाडकी लेकरे आहोत. सामुदायिक कायोतील मतभेदाक- रिता व्यक्तिद्रेष केः्हाहि असू नये. माझी आपली ही समजूत. प्रो. भानू:-मुम्बईच्या'ग्रन्थसंपादक व प्रन्थप्रकाशक मण्डळी'च्या ज्युबिली महोत्सवाला उपस्थित राहून दोन शब्द बोलण्याची व श्रीमंत महाराज सयाजीराव ग्रायकवाड यांच्या हतस्ते -ज़िवन्त नाटक ! २७ ता. १०-१-१९३० रोजी मला मिळणाऱ्या श्री. यंदे शेटजींच्या शाळीची पवी न करता, आपल्या या बैठकीचा वृत्तांत कळताच मी मायची शाल पांघरून या स्वर्लांकचा पल्ला मोठ्या तांतडीने गाठला हतू हा की आपणा सवोची योग्य वेळी भेट व्हावी; व बैठकीतील निर्णयात्मक अहवाल प्रत्यक्ष कळावा अण्णा कि०:-बरे, आता आपण आपल्या नियोजित कायीकडे वळांवे, असे मी आपणा सवना प्रेमाने सुचवितो. अध्यक्ष भावे! -आपण सर्व मण्डळीनी एखादे नवीन नाटक रचून त्याचा या केलासवासियांच्या खास आश्रयाखाली प्रयोग करण्याचे मघा वाटाघाट झालेले कार्य सर्वस्वी आपल्या हातचे आहे. त्याचा विचार आपणाला निवांतपणी व सवडीनुसार करता यईल. परंतु मराठी रंगभूमीवर नाटकमण्डळ्यांचा ब नाटककारांचा आजच्या घडीला जा धुडगूस चालला आहे, त्याला योग्य पायबंद घालण्याकरिता आपण सर्वीनी मिळून एक विचारांने काही ठराव आजच्या या बैठकीत पास करून घेऊन ते महाराष्टात नाट्य- सम्मेलनाच्या चालकाकडे व म्थुरेचा शिक्का दाबल्याप्रमाणे काही ऐदी खुशालंचंडू गावगुंडाकडून पदवीदानाच्या खिरापतीची खैरात केलेल्या बऱ्याचशा नाटक कंपन्यातील लोकमान्य ठरलेल्या त्या बेमु- रवत नटसम्राटा (£ ) कडेहि रवाना व्हावेत, अशी माझी फार फार इच्छा आहे; पण ती आपणा सर्वाच्या मर्जीवर अवलंबून राहील. देवलः-वा ! आम्ही सवजण आपल्या या योजनेला पूर्ण पाठिंबा देऊ. नाथः-नुसत्या धंदेवाल्या नाटकमंडळ्याच नव्हेत, तर सरोस अमच्युअसचाहि त्यात समावेश होणे अत्यावश्‍यक आहे. कसे अण्णासाहेब २८ मेलेल्या नाटककारांचे- अण्णा कि०:-या सूचना आम्हाला अगदी अगदी त्रिवार पसंत आहेत. ( दालळनाबाहेरीलळ रखवालदार आत येऊन अध्यक्षापाश्ी एक लखोटा देऊन निघून जातो. ) भांवे:-( लखोट्यातील पत्राकडे काही वेळ पाहून ) हे काय बुवा मानपत्र आळे आहे. आपणाला ! मला तर काहीच कळत नाही याचा अथ. अहो शिवरामपंत, बघा हो काय आहे ते. आणि दाखवा एकदाचे मोठ्याने वाचून. (प्रो. परांजप्यापाशी पत्र देतात ) प्रो, परांजपेः:-( पत्र वाचू लागतात. )-- “'"गा2 त9१्राता लाष्टाजा15.5' 8550014100. ७१५ ११०॥10, ॥)/ .१८/. भावे:-शिवरामपंत, थांबा जरा. आंग्रेजीत लिहिलेले हे पत्र जसेच्या तसे वाचल्याने आम्हा सवीनाच कळेल असे नाही. कारिता मराठीतच त्या पत्राचा भावार्थ आपण सांगितलात म्हणज पुरे. प्रो. परांजपेः-ठीक आहे. आपण सांगता तस करतो. (पत्राचा भावाथ सांगू लागतात. )-- “ नाटककारांच्या बेठकीचे अध्यक्ष यास, स. न. वि. वि. आपणास कळावेण्यास आम्हाला आनंद होत आहे, की या लोकी श्री भगवान्‌ बुद्ध व श्रीमत्‌ शेकराचार्य आणि इतर यांच्या नेतृत्वाखाली वरील नावाचा समाज नुकताच स्थापन करण्यात आला असून, आपल्या महाराष्ट्रातर्फ विष्णुशास्त्री चिपळूणकर, रानडे, तेलंग भांडारकर, टिळंक, गोखले, वगरे मण्ड- ळीनी वर्राळ समाजाच्या कायीचा सर्वत्र प्रचार करण्याचे खार्त्रापूवक आश्वासन दिळे आहे. आययेधमातून -जिवन्त नाटक! २९ निरनिराळ्या मतांची आणि पन्थांची जी चिलीपिली बाहेर पडन आज स्वतंत्र झाली आहेत, व ज्या लचके- ताडीमुळे आपल्या आर्यंधमोला प्रेकळा आली आहे, त्या सव कारणांचे एकमताने निराकरण करून, जगा- तील प्रत्येक व्यक्तीला मान्य होतील अशा तत्त्वाकारिता आययधर्माचे ञुद्धिकरण करावयाचा आमचा उद्देश आहे कारण इतकेच, की आधिभौतिक प्रगतीच्या रामरगाड्यखाली पिचून निघालेल्या साऱ्या राष्ट्रांचे लक्ष, अध्यात्मिक उन्नतीचे माहेरघर जी आयभमि तिच्याकडे आज लागले आहे. तेव्हा आपण आधीच एक जुटीने तयारीत असलेले बरे. आपल्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीत पास होणाऱ्या ठरावात एकदेशीपणा येऊ नये, अनेकांच्या अधिक हिताला ते ठराव बाधक होऊ नयेत; कोणत्याहि कायोत वा विषयात कूपमंड़कवृत्ति ठेवण्याचा काळ आज राहिला नाही; कोणतेहि कार्य कोणतीह चळवळ जगाशी टक्कर देण्याच्या हेतूनेच आरंमिली पाहिजे, म्हणून ह्या पत्रह्धारे आपणास ऐन वेळी कळवीत आहो, तरी कालचक्राच्या गतीबरोबर चालण्याच्या विचारापासून आपण सर्वानी परावत्त होऊ नथे. आमच्या वरीळक कार्याची समग्र माहिती या लोकात सर्वत्र वेळोवेळी दिडी जाईलच. कळावे. ही विनंती. आपले नम्र सेवक, (सही) स्वामी विवेकानंद, (सही) स्वामी रामतीर्थ. ” २३० मेलेल्या नाटककारांचे- ------>>>->_“॥--> या ( प्रो. परांजपे अध्यक्षपाश्ली पत्र देतात. ) भावे:--आमच्या आयंधमाचे श्रष्ठत्व त्रिभुवनात प्रस्थापित करणाऱ्या ह्या विभूती देखील आपणाकडे सदयतेने पाहू लागल्या ! वा, आनंद आहे ! सद्ग्रहस्थहो, या पत्रातील आशय लक्षात ठेवून, त्याप्रमाणे आपले-या बैठकीचे -ठराव पास करून घ्याल तर बरे होईल. आपल्या या बैठकीचा आरंभ तर गोड झालासा दिसतो. गडकरी!--( स्वगत ) उपरोक्त स्वामीद्वयानीच इषारा दिला म्हणून ठीक झाले. अक्षा तऱ्हची नव मन्वन्तरातील नव-विचारांची भाषा आमच्यासारख्याच्या मुखावाटे जर का बाहेर पडती, तर आमची गणना खचित ' वेड्यांच्या बाजारा'त होती ! ( अध्यक्ष ठराव मांडण्यास सुरवात करतात. ) अध्यक्ष भावेः:-ठराव पहिला!--- “ मराठी रंगभूमीवर वाटेल त्या पोटभरू व कर्जे- वाजणे नारकमण्डळ्यानी प्रवेश केल्यामुळे आमच्या नाट्यकलेळा खग्नास ग्रहण लागण्याची वेळ येऊन ठेपली आहे-नव्हे लागलेच आहे. नाट्यकलेकडे लक्ष न देता केवळ उदरंभ<ण करण्याच्याच इराद्याने सुसं- घटीत व तोलदार नाटककंपन्यातील बेइमानी मण्डळी फुट्टून नवीन कंपन्या काढू लागठी आहे. नाटक कंपनी श्थापन करण्यात कलेविषयी उच्च ध्येयाचा मुळीच पत्ता नसल्यामुळे नाट्यकला व नाट्यवाड्मय याना एका तऱ्हेच्या व्यमिचाराची कीड लागत चालली आहे.या प्रका- राना आळा घालण्याकरिता महाराष्ट्रातील पुढारी मंडळीनी राप्ट्हिताच्या दृष्टीने तज्ञांचे एखादे शिष्ट-मण्डळ -जिवस्त नाटक ! ३१ र स्थापन करून ठुटारूपणा करणाऱ्या उपरोक्त नाटक- कंपन्यानी नाट्यकलेच्या क्षेत्रात व्यवस्थशीर व इमानी- पणे राहण्याची प्रतिकाराची चळवळ करणे श्रेयस्कर आहि. आणि इतकेहि करून यशःप्राप्तीची जर काही आद्या दिसली नाही, तर छापोलळ व हस्तलिखीत नाटकावर काही तोलदार पत्रकारांचा योग्य अभिप्राय असल्याशिवाय नाटककंपन्याकडन लावल्या जाणाऱ्या णत्याहि नाद्यप्रयोगाच्या वेळी ' पिकेटींग ' करावे बहुजनसमाजाला वाईट प्रकारापासून परावृत्त करावे असे या बैठकीचे मत अहि. ” प्रो, परांजपेः-वरीळ ठरावाला पुष्टि दण्यापूर्वी मला दोन शब्द सांगावेसे वाटतात. मराठी रंगभमीवर “ (1111॥1.॥) 11७९5 ! प्रमाणे बऱ्याच पोटभरू व लुटारू कंपन्या शिरल्यामुळे, कोणत्याहि तऱ्हेचा नाटयःयबसाय करणे आजकाल धोक्याचे होऊन बसले आहे. शिवाय; कंपन्यातीळ बेवकूब, बेअकली व॒बदफेडी नरवगोच्या वाह्यात वतेनाचा राष्ट्राच्या भावी पिढीवरहि घातुक परिणाम होऊ लागला आहे. याचे प्रत्यंतर पहावयाचे झाल्यास, आमची नोकरी- पश्याचीं बरीचशी तरुण मण्डळी पहावी. क्लबातून मारे नाटकी चाळे करावयाला लागली असून नाटक्यांचे केवळ ' इमिटेशन ' करू लागली आहे. सारांश इतकाच, की नाट्यकला ही राष्ट्राला पोषक आहे; त्या कलेच्या द्वारे कोणतेहि विचार समाजाला चट्कन पट- वून देता येतात; एखाद्या मतप्रसाराचे काय थोडेसे सुलभ होत असते; अक्या तऱ्हेची दूर दृष्टे वरील नाटकमंडळ्याना मुळीच राहिली नाही. आचारी पाणक्यांच्या परंपरेतून अस्तित्वात आलेल्या संस्थास ती कशी असावी : परंतु मुद्याची गाष्ट अशी, की कोणत्याहि संस्थामध्ये जर राष्ट्रीय दृष्टि नसल, तर त्या संस्थापासून समाजाच ३२ मेलेल्या नाटककारांचे- काही हित न होता, उलट अवनतिकारकच काही परिणाम होतील हे निःसंशय आहे. तरी वरील ठरावास आपण सर्वानी एक मताने सम्मती द्यावी असे मी सुचवितो. | देवलः-हा ठराव बहुमताने पास व्हावा असे मी मनापासून इच्छितो. सर्वजण:---आमंच सवांचे एक मत आहे; करिता प्रस्तुत ठराव पसार व्हावा. (ठराव पसार! असे सवजण ठासून बोलतात.) अध्यक्ष:-ठराव दुसराः-- “ पहिल्या ठरावात नमूद केल्याप्रमाणे कोणत्याहि नव्या जुन्या नाटकक्रारांच्या हस्तलिखित किंवा छापील नाटकावर तज्ञांचा व पत्रकारांचा समाजहिताच्या दृष्टीने लिहिलेला अभिप्राय असल्याशिवाय, त्या नाटकाचा प्रयोग करणाऱ्या कोणत्याहि नाटककंपनीवर सुशिक्षित समाजाने व नाट्यकलेताल अधिकारी मंडळीनी बहि- प्कार घाळावा, असे या सभेचे मत आहे.” गडकरी!-या ठरावाला मी दुजोरा देण्यापूर्वी एक अल्पशी सूचना मांडीत आहे. अलीकडे नाटकातून प्रसानुप्रासा ( 9श'१- ५०9 ) ची भाषा योजून भाषाप्रभुत्वाचा मोठ्ठा आव आणून प्रति- भेची ऐट दाखवून मूळ कथानकाला देहान्त शासन देऊन नाटक- कारपणाचा सवंग टेंभा मिरविणाऱ्यांचा आणि माझ्या पश्चात्‌ । गडकरी-शिष्य * असे म्हणवून घेणाऱ्यांचा-कालच्या पोरांचा- मनस्वी सुकॉळ होऊ लागला आहे. समाजहिताची किंवा समाज- शिक्षणाची चाड नसणाऱ्या कोणत्याहि पोरसवदा नाट्यटेखकाना वेळीच वठणीवर जर आणले नाही, तर वासूनयक्षेत्रात व समाजाच्या मानसिक क्षेत्रात अनावर अशी आपत्ति ओढवेल. करिता अध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या चवचालळ मण्डळींचा वर्तमानपत्रांच्या -जिवन्त नाटक ! २३ नकला नटाला डा जबाबदार व बहुश्रुत संपादक महाद्ययानी फाजील गौरव करण्याचा मोह वेळीच आवरला पाहिजे. आणि अक्या तऱ्हेची काही .कडक शिस्त अमलात आठी, तरच मराठी रंगभूमीवर उत्तम दजीची नाटके दिसू लागतील; व त्यामुळे समाजाच्या मताला योग्य वळण लागण्याची काही चिन्हे दिसतील. देवल:---गडकऱ्यांच्या या सूचनेसहित वरील ठराव पास करण्यात यावा. अध्यक्षः-मला वाटते की ज्या अर्थी आपणा सवांचे या बाबत एकमत आहे, त्याअर्थी दुरुस्त केलेला प्रस्तुत ठराव पास करण्यात येत आहे ठराब तिसरा!-- ५॥आजकाठळ 83118(60011 €/(॥॥५--? नाथ:-अध्यक्षमहाराज, थांबा. हा तिसरा ठराव पुढे येण्या- पूर्वा मी आपली एक सूचना-किंबहुना ठरावच-मांडीत आहे. अध्यक्षः-वा ! अवशय मांडा आपण. नाथः-““ आजक्राळ शेफारठेली बरीचशी तरुण मंडंळी क्लबांच्या आश्रमात राहून नाटकात सोंगे घेणे हेच आपल्या जीविताचे एक उच्च ध्येय आहे, अशा आमक समजुतीमुळे नाट्यकलेच्या पद्धतशीर अभ्यासा- करिता आपल्या शिक्षणाचा काही एक उपयोग न करता, वेड्यावाकड्या नटग्यामुरडण्यातच आपणाला धन्य मानू लागळी आहे. याचा परिणाम त्यांच्या कोवळ्या चारित्यावर भलत्याच मागीने होत असून, त्यांचे आयुष्य मातीमोळ होऊ लागले आहे, अशा प्रकाराना आळा बसवून तरुण पिढीचे आयुष्य उज्वल २४ मेलेल्या नाटककारांचे- व राष्ट्रकार्यासाठी लायक बनेळ, अशी उपाययोजना करण्यासाठी ज्या क्‍्लबात नाट्यकलेचे काही ज्ञान असलेली मंडळी असेल, अद्या ॥॥०॥७(८५' क्लबानाच नाटककारानी आपल्या नाटकांच्या प्रयोगांची परवानगी द्यावी. असे केल्प्राशिवाय हीच्या काही उल तरु- णाना जडलेले-आपल्या मळक्या मुखड्याला पेवडी फासून “ अगबाई ' म्हणण्याचे-खूळ जावयाचे नाही.” अण्णा किलोस्करः-नाथांच हे म्हणण रास्त आहे. का की, आम्ही पूर्वी नाट्यव्यवसायात आपले पाऊल टाकले, ते नाटयकलेची काही सेवा करून तिची उन्नति व्हावी म्हणून. शिवाय, आमच्या पद्री जी काही मंडळी होती, ती पोटभरू नसून सुखवस्तु व गुण- संपक्न अशी होती. आताच्या नाटकमंडळ्यातून शेकडा नव्वदजणाना नाट्यकलेच 'का' व “ कसे' ( ०१६ & १॥]॥४१७ ), अभिनय म्हणजे काय, वगेरे गोष्टी जर कळत नाहीत, तर सारा दिवस नाकरीधद्याच्या गुलामगिरीत घालवून कक्‍्ळबात मिळालेल्या एक दोन कलाकांच्या अवधीत “नट' बनून ' वन्स मोअर'ना व टाळ्याना पात्र होऊ पाहणाऱ्या अधवट मंडळीला ते काय कळणार? व अभिनयाचे ज्ञान साध्य व्हावयाच कस गडकरी:-(आवेशयुक्त भाषणाने ) त्रिवार धिःकार असो या मंडळीला ! आपल्या सान्निध्यात येऊ पाहणारा ब आपल्या भोवती गोडा घोळणारा एखादा 'नाटकी' रंगढंगाचा तरुण अमक्या तमक्या क्‍्लबातन नाटकी सांग घेणारा आहे, असे त्याच्या बहिरंगावरून व नटण्यामुरडण्यावरून थोड नजरेस आल, को इभ्रतदार नाटक- कारानी व तर्दितर सजनानी त्याला आपल्या जाड्यापाश्ली देखील उभा करू नये. त्यांच्या झकपक परंतु हिडिस नखऱ्यामुळे तरुण- तरुणींच्या भावना दुखवल्या जाऊन एकंदर नैतिकाचरणाला अनिष्ट -जिवन्त नाटक ! २५ बळण लागत चालले आहे; समाजाची घडी विसकटली जात आहे इतकेच नव्हे, तर या उडाणटप्पू नाटक्यांच्या बेताल वावरण्याने व त्यांच्या जीवनक्रमातीळ एकंदर धिंगाण्यानी उजाड ध्येयाचे आणि उकिरड्या विठ्ठत्तेचे बाबूुके भाई दरवेशी नाटककार मात्र निमीण हाऊ लांगळे आहेत. क्लबरूमच्या फडताळात अशा 'कालिदास-भवभूति-भासां' ची हस्तलिखित चोपडी डझना- वेरी सापडतील ! देवल: - छेः छेः, नुसते उभे न करण्यात विशेष नाही. त्या चवचाल नाटक्‍्याचे फाटक्या वाहाणेनेच श्रीमुख रंगविळे पाहिजे त्याना बहिप्क्रताप्रमाणे अगदी दूरच लोटले पाहिज. अशा प्रसंगी मात्र आयण माणुसकीला थोडे विसरळे पाहिजे. इलाज नाह. अध्यक्ष:-आजकाल अशा तऱ्हेची खेदजनक परिस्थिति निर्मीण झाल्याचे आपण मंडळी स्वानुभावाने सांगता आहा, तर मधा नाथानी सुचविल्याप्रमाणे आताचा हा ठराव बहुमतानी पास करून घेणे आवश्‍यक आहे सर्वजण:-प्रस्तुतचा ठराव तिसरा आम्हाला अक्षरशः पर्संत ! म्हणा ठराव पास ! ! (टाळ्यांचा कडकडाट हाता. ) अध्यक्ष भावे:-ठराव चवथाः- ८ आमच्या मराठी वर्तमानपत्रकारानी ध्येयवादी नाटक- डळ्या वगळून इतर ध्येयश्रष्ट मण्डळ्कैच्या नाटयप- योगांच्या जाहिरातीना आपल्या पत्रात केव्हाहि स्थळ देऊ नये.'' अण्णा कि०:-अहो अध्यक्षमहाराज, आमच्यांवेळी वतेमान- पत्नेच अगदी थोडी निघत. आताप्रमाणे त्यांचा सुकाळ व सुळसुळाट नव्हता; जी काही थोडी बहुत होती, त्यातून जाहिरातीचे पेव ३९ | मळलेल्या नाटककारांचे- हृल्लीच्या इतके बेसुमार मात्र फुटलेले नव्हठ; आणि जाहिरातीतील मोहक मजकुरावर भुळून जाऊन नाटकग्ृहाकड धापा टाकीत पळत जाणारा प्रेक्षकवर्गहि त्यावेळी तितका अस्तित्वात नव्हता. नाटक- मण्डळ्या ठराविक, नाटक ठराविक, आणि नाटकातून कामे करणारी मण्डळी-तीहि पण ठराविक, सगळेच काही बालबोध वळणाचे. प्रो. परांजपे:--अध्यक्षसाहेब, या ठरावाला माक्षा थोडा विरोध आहे. आपल्या या ठरावामुळे बिचाऱ्या त्या मुमुक्षु सम्पादक- श्रीयुतांच्या वतेमानपत्री धंद्याळा आपण प्रतिकार केल्यासारखे होईल. जाहिरातींचे उत्पन्न म्हणजे आताच्या वतेमानपत्रांचे अन्नपाणी. ते बंद पाडून त्यांचे आपण नुकसान करता कामा नये. शिवाय, उद्या आपल्या या टरावामुळे पत्रांच्या संपादकांनी व चालक-मालकानी आपण म्हणतो तसल्या जाहिरातींना आपल्या पत्रात स्थळ दिले नाडी, तरी तेवढ्याने आपले भागावयाचे नाही. कारण असे, की काही पत्रकार आपल्या पत्राचे रकानेच्या रकाने या नाटक्‍्यांच्या वणनावारी खर्ची घालीत असतात. वाटेल त्या फाटक्या नटाचा “उदो उदो करून त्याला लोकादरास पात्र करण्याची वतमानपत्र म्हणजे मुलामा देणारी एक भट्टीच बनली आहे आजकाल. कारिता, मगजफोाड करून प्रस्तुत ठराव पास करण्यापेक्षा तो मुळातच रद्द करावा असे माझे स्पष्ट मत आहे. गडकरी:- ४० ९०॥त९111 115. 1रूणपला क्ा्टिशा€', छ् ळा &. ७३ ---बातल म्ह्गून समजतो आम्ही तो. अध्यक्षः-यापुढे आता मांडावयाचा ठराव म्हणजे ठराव पाचवा!-- “महाराष्ट्रात नाटकमण्डळ्यांची फाट!फूट व्हायला मुख्य जी कारणे आहेत, त्यांपैकी बइमानी नटवर्गाची >-जिवन्त नाटक! ३७ सवत्या सुभ्याची अभिलाषा हे एक होय. एखादा नाट्यनिपुण व चांगला नट, स्वतःच्या जबाबदारीवर कजीचा बोजा घेऊन एखादी कंपनी उभारतो, पण पुढे थोड्याच दिवसात त्या कंपनीत फाटाफुटीचे सुरुंग उडावयाला लागले म्हणजे वरील इसमाला जगात आपले तांड दाखवायची शरम वाटत असते. कारेता ऐनवेळी दगा देऊन जाणाऱ्या नटवगीचा बंदोबस्त करण्याला एक इलाज आहे. तो असा, की कोणत्याहि एका कपनीतन दसऱ्या कंपनीत शिरणाऱ्या नटाने ' आपल्या पूर्वीच्या कंपनीकडून सर्टिफिकेट आणून दाखल करावे. ते जर उत्तम प्रकारचे म्हणजे त्याच्या इमान- दारीचे व भलाइचे व त्याच्या अंगी असलेल्या नाटय- गुणांच्य़ा उत्तम शिफारसाचे नसेळ, तर जबाबदार व तोलदार-ज्याना नाट्यकलेची व समाजहिताची काही चाड आहे-अक्षा नाटकमंडळ्यानी वरील तऱ्हेच्या गावभटक्या ' नटवयोला' केव्हाहि आश्रय देऊ नये शिवाय, यच्चयावतू नाटकमण्डळ्यातत आज कायम असलेल्या सर्व नटवर्गाचे एक ' रजिस्टर ' एखाद्या मध्यवर्ति शिष्टमंडळाकडे असणे अवशय आहे. यामुळे एका कंपनीतन दसऱ्या कंपनीत फंदफितुरीच्या आभि- लाषाला बळी पडून जाण्याचा त्यांचा मार्गच खुंटेल नाटककंपन्यातून या रोगाच निमूलळन होऊन चालक- माळकाना आपला धंदा निधोस्थपणे चालविता येईल.!' सर्वजणः-वा ! या ठरावाचे आम्ही जाहीर स्वागत व अध्य- क्षचे अभिनेदन एकसमयावच्छेदकरून अत्यानंदाने करीत आहो ! २८ मेलेल्या नाटककारांचे- अध्यक्ष'-ठराव सहावाः- ::अलिकड भरविण्यात येणारी नाट्यसंमेलने म्हणजे अंकरहित असलेले असे नाट्यप्रयागच झाळ आहेत, संमेलनम्रसंगी पास झालेले सारे ठराव वर्षभर जागच्या जागीच विराम पावतात. संमेलनाचे उद्दिष्ट संमेलनप्रसंगी जमलेल्या बहुजनसमाजाच्या नजरेस न येता, काही करमणुकीच्या प्रकागनी संमेलन साजरे करण्यात येऊन, प्रेक्षकांच्या डोळ्यात गाळीव धूळ मात्र फेकली जात असते. अशा तऱ्हेची सम्मळेंन भरविणाऱ्या शिष्टांचा व सम्मेलनांची तळी उचळून धरणाऱ्या पत्रकारांचा ही बेठक प्रस्तुत ठरावाने जाहीर निषेध करीत आहे. असली संमेलने भरण्या-भरविण्यापेक्षा श्री. फाळक्यांचे दोन तीन दिवस चालणारे * रंगर्भांम ' नाटक सहस- पटीने बर. तेझ्हा, या सम्मेळनामुळ नाट्यकल्ची काही प्रगाति होईल, ती उच्च दजास पोहोचेल, अक्षी आशा करणे मृगजळवत्‌ ठरेल. म्हणून यापुढे भरविण्यात येणाऱ्या नाटय-संमेलनांचा ही बेठक तीव्र निषेध करीत आहे.” गडकरी!-प्रस्तुत सहाव्या ठरावाच्या पुष्टयथ मी काही विचार आपणापुढे मांडीत आहे. नाट्य-संमेलंन असो, महाराष्ट्र-साहित्य- संमेलन असो, सभा असो, गाणे असो, काहीहि असो; त्या ठिकाणी करमणुकीचा एखादा ओर प्रकार नसला, तर उपास्थत राहणाऱ्या प्रेक्षक-प्रातिनिधींचा दुष्काळच पडावयाचा ! याचे कारण अस, की आमच्या अधवट व चवचाळ शहरी शिष्टाना खऱ्याची कळकळ तिळमात्र राहिलेली नाही. असो. आजवर ही नाट्य-संमे- लने सुमारे दोन डझन, भरली; परंतु नाट्यकला व नाट्यसंस्था - -जिंवन्त नाटक ! ३९ नाण यात समाजहितव्धक अशी काहीच विधायक सुधारणा झालेली नाही. संभलनप्रसंगी नाटयविषयातील तज्ञ मंडळी उपस्थित राह- एग्राच्या बाबतीत निष्काळजी असते. त्याना त्याची पवीच नसते. सम्भेलनाचे मामुळी नाटक साजरे करणाऱ्या धडपड्या व्यक्तींच्या जोडेफाडीने इकडून तिकडून बळेच बोलाविलेल्या दहा पाच ठळक व्यक्तीपुढे व ल्ह्रीने आलेल्या अल्पसंरूपाक श्रोतवृंदासमोर संमे- लनाचा सारा कार्यक्रम-जवळ जवळ फा्सच-पार पडत असतो मागीठछ साऱ्या संमेलनात नाट्यविषयक ठरावांचा मुसळधार पाऊस पडला; विषय नियामक सभेत ठरावातील ऱ्हस्व दीघीवर कडाक्याच्या 'वादविवादाची मारे कुतरओढ झाली; संमेलनाच्या सभागृहातील ब्रातावरण दुमदुमून भले; उपस्थित बोलघेवड्यानी आपल्या बत्तीशी थाटात एकमेकांचे हार्दिक अमिनंदनहि केले; पण अखेर-अखेर काय ! त्या ठरावांचे गाठोडे गंगाजळीतल्या ठेवीप्रमाणे आजवर जपून ठेवण्यात आलि !--संमेलनात वक्तेमाजी करणारे सम्मेलन- कायीत्तर बारा महिने स्वस्थ पडून राश्िले!--आणि त्या अवधीत पूर्वी पास करण्यात आलेले सारे ठराव कोमेजून शेणखाईइत पडले !- तरी त्याबद्दल कोणी कोणाला जबाबदार धरावे व कोणी कोणाचे अशोच पाळांवे, इतकाच प्रश्न शिक उरत असतो. समाजातीर प्रतिष्ठित पुढारी, विद्ठान्‌ व बहुश्रत मण्डळी, तोलदार व भारदस्त पत्नांचा सम्पादकवगे, अनुभवी व नाणावलेळे नाटककार, निष्णात व लोकाद्रास पात्र झालेला इभ्रतदार नटवर्ग, आणि प्रत्येक नाटक- सण्डळीचा मालक व चालक, अशा तऱ्हेची बहुरंगी मंडळी संमेल- साना उपस्थित राहून, त्यांच्याकडून समतोळ विचाराने काही प्रशंसमनीय कामांगेरी होत गेली, तर संमेलनांचा दजा इतर सभा- प्ररिषदापेक्षा द्विगुणित होईल. बहुजनसमाजाकडून कधीच मग हेटाळणी व्हावयाची नाही, समाजाचे उलट हितच होईल. ७० मलेल्या नाटककारांचे- अण्णा कि०:-वास्तविक, नाटककारानी आपापल्या परीने रंग- भूमीवरील थारेपालटांचे सूक्ष्म निरीक्षण करून संमेलनप्रसंगी अध्यक्षांच्या व इतर सभासदांच्या दृष्टोत्पत्तीस रंगभूमीवरील व नाट्यकलेतील वैगुण्यासंबंधी काही मुद्दे आणून त्यावर यथामति दोन शब्द सांगून भावी ठरावांची भूमिका आधीच तयार करून ठेवावय!ची. नाट्यकलेसंबंधी चार ओळी वर्तमानपत्रातून लिहावयाच्या. पण त्यांच्याकडून हे व्हावे कसे? कारण, स्वतःचे नाटक कंपनीकडून रंगभूमीवर येण्याच्या इच्छेपेक्षा रंगभूमीच्या प्रगतीचा ध्यास त्याना मुळीच लागलेला नसतो. घर्मशाळेत औटघटका आश्रय करणाऱ्या संन्याशाइतकीच कद्र त्याना या संमेळनाविपयी असते. स्वाथीच्या भूकेपेक्षा कलेच्या जोपासनेची त्याना पर्वाच नसते. देवल!---नाटक्याना समाजाकडून आज जितका मान (?) मिळतो आहे-किंबहुना त्यांची हेराळणीच होत असते-तितकाच आणि तसलाच मान नाट्यविषयातीळ तज्ञाकडून संमेलनांच्या झाळीत पडू लागला आहे ! करिता, नाटक-तमाशाप्रमाण साजरी होणाऱ्या संमेलळनावर यापुढे' वरील ठरावाने आपण बहिप्कार घालणेच योग्य होईल. काहीजणः-प्रस्तुत ठरावातीळ एकंदर मुद्यांच्या मानाने व आतापयेत त्यासंबंधी झालेल्या अनुभवपूर्ण चिकित्सेमुळे, तो खरो- खरीच अत्यंत महत्त्वाचा आहे; करिता आम्हाला तो अक्षरशः कबूल आहि-पसंत झाहे-मान्य आहे ! म्हणा, ठराव पसार ! अध्यक्ष'-ठराव सातवा व शेवटचा:- “< आतापर्यंत आपण वर्णन केलेली नाटककार व नाटकमण्डळ्यांची जी स्थिति, तीच चित्रपटलेखकांची व चित्रपटसंस्थांची झाली आहे. फाटाफुटीचे वातावरण -जिवन्त नाटक ! "४१ “पाप असरा बरेच जोराने वाह लागले आहे. नीतिभ्रष्ट पतित स्रियांच बण्ड अधिक माजल्यामुळे त्या संस्थांच्या चालकांच्या मनात परस्पराविषयी किल्मिष उत्पन्न होऊन त्याचा परिणाम संस्थेच्या दुफळीत दिसू लागला आहे. चित्रपटांची कथानके उब्दोधक न निघता, ती प्राय: विकारांचे उद्दीपन करणारी अशीच निघू लागळी आहेत अत एव या संबंधीचा प्रश्न नाट्य-सम्मेलनानी किंवा समाजातील काही पुढाऱ्यानी सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे या बैठकीचे स्पष्ट मत आहे. नाथ:-चित्रपटामुळे नाटकमंडळ्यांच्या धांगडधिंग्याना बराच आळा बसत चालला असून, काही कालाने नाटकवाल्यांचे जीवित केबिलवाणे होईल. लोकाना आजकाल जी हत्ये हवीत त्या मध्ये ९11151) पाहण्याची त्याना फार हाव सुटली आहे. बोलक्या चित्र- पटानी त्या धंद्यात अभूतपूबे जिवन्तपणा आणला आहे. हे चित्र- पटच एक चकारीच्या आमच्या रूढीप्रिय नाटकमंडळ्यांच्या मुळावर बसतील. हिन्दी चित्रपट संस्थांचे गमसंभव जोपयत गुजराती ज्याम- ळदास शेटजींच्या नुसत्या पेश्ानेच होत आहित, तोपरयेत त्यात जिवन्तपणाचे सर्वगामी चैतन्य थरारणे शक्‍य नाही. सिनेमा नटींचा खुबसुरतपणा पाहून, बॅकावर चक लिहून देणारे शेटजी नकोत. या धंद्यात आपले बुद्धिसवस्व ओतून त्यात जिवन्तपणाची मूस आतणारी बद्धिचान्‌ ब कदरबाज मंडळीच हवी. या कलेची सर्वांगीण चिकित्सा होण्यासाठी उच्च दजाची नियतकालिके जन्मास येणे आवश्‍यक आहे. फिल्मकंपन्यांचा, चित्रपटांचा, डिरेक्टरांचा, नट-नटींचा, मोठाल्या जाहिराती मिळंबिण्याच्या पोटाळ अभिलाषाने आपल्या पत्रात नसता उदो उदो करणारी व स्तुतिपाठ गाणारी वृत्तपत्रे नकोत. अश्या तऱ्हेची वृत्ति वरील धंद्याला घातुक ठरेल. ४२ मेलेल्या नाटककारांचे- सर्वजण:--प्रस्तुत ठराव आपल्या विषयमयोदेबाहेरचा असला, तरी नाट्यबिषयाशी तो थोडा. संटझ़ असल्यामुळे आम्ही आनंदाने हा ठराव पसार करतो.म्हणा तर,सातव्या ठरावाचा जयजयकार अपो ! ( इतक्यात एक दृत आते प्रवेश करून, बाहर कोणी गृहस्थ आल्याचे कळवितो. )* अध्यक्ष:-जा, एका घटकेने त्याना आत पाठीव. (ढत जातो.) या बेठकोला उपस्थत राहणारी सारी मंडळी तर येऊन चुकली; आणि अखेर हे नवीनच प्रकरण काय उद्भवले नकळे ! नाथः-( लगबगीने उठून, मोठ्याने ) अध्यक्ष-महाराज व गृहस्थ, आपल्या या बेठकीत काही और रंग-थोडा तिखटपणा आणणारी व्यक्ती येऊन थडकली आहे बाहेर. आपले 'संदेश्य'कार! दे. भ. अच्युतराव कोल्हटकर! प्रो. परांजपे:---अध्यक्ष महाराज व प्रिय बांधव, बाहेर आलेले गृहस्थ ' सन्देश'कारच असतील, तर इथे त्यांच्या आकस्मिक येण्याने आपणाला सखेदाश्वये बाट्ण्यांचे वा भिण्याचे काही कारण नाही. माझ्या पश्चात्‌ मराठी वृत्तपत्रव्यव- सायात अच्युतराव हे एक मुकुटमाणे होते ! पदवीधरापासून तो गिरणीकामगाराप्येत वतैमानपत्र लोकपम्रिय करण्याचे त्यांचे बुद्धि कौशल्य असामान्य कोर्टातील होते ! दोन चार ओळींचा मजकूर अठ्ठावीस तीस रकान्यात विस्ततपणे व चटकदार भाषेत लिहिणारा महाराष्ट्रातील*एक कल्पनातीत कल्मक, सव्यसाची व प्रतिभासंपन्न लेखक, वक्तत्व आणि वर्तमानपत्र यांच्या साहाय्याने मजूरवगीला राष्ट्रीय स्वातंञ्याचे ताजे ताजे बाळकडू पाजणारा एक निस्सीम | * येथपासून पुढे अच्युतराव कोल्हटकरांच्या भाषणापर्यंतचा सवे मज- कूर नर्वांन घातला आह. -जिवन्त नाटक ! ४२ देशभक्त आपल्या इकडे आल्याने महाराष्ट्राचे काही विवक्षित क्षेत्रात जरी नुकसांन झाले असले, तरी आज आपण सवांनी त्यांचा सत्कार करणे श्रेयस्करच ठरेल, अशी माझी प्रामाणिक समजूत आहि. देवलः-वाः ! फार नामी गोष्ट घडली! तिकडे महाराष्ट्रात कष्टप्रद आयुप्य कंठण्यापेक्षा आमचे अच्युतराव आज इकड आले हे एका दृष्टीने मी म्हणतो उत्तमच झाले. “ जो लोककल्याण । साधावया जाण | घेई करी प्राण । त्या सोख्य केचे ॥ध्र०॥ बहु कष्ट जीवास । दुष्टान्त उपवास । काराग्ृहीं बास । हे भाग त्याचे ॥ १ ॥ निदा जनीं त्रास । अपमान उपहास | अर्थी विपर्यास । हे व्हावयाचे 1२ ॥ ” गडकरी: -अरे रे ! फण्डगुण्डांची बिगे चव्हाठ्यावर मांडणारा, दे. भ. श्री. नरसापत केळकर व श्री. वरेरकर मामा यांचा करमणूकीाखातर कधी आवस-पोर्णिमेला पिच्छा पुरविणारा ब निर्भेळ स्वातञ्याकरिता तनमन अर्पण करणारा आमचा नेपोलीयन-एक खंदा वीर-गिरगाव-वृत्तपत्रांच्या रणभूमीवरून एकाकी पाठमोरा झाल्याबद्दल माझ्या मनाला तीव्र बेदना होताहेत. तिकडील ही उणीव कोण बरे भरून काढील यापुढे, माझा हा सवाल आहे आपणाला. नाथ:-राहू द्या हो मास्तर, तुमचे आपले भलतेच काही तरी. मी म्हणतो, अच्युतराव हे नाटककार-एक शीघ्र नाटककार होते. एका रात्रीत साग्र संगीत नाटक तयार! चांदबिबीच्या नाटकातला पाचवा अंक एकीकडे नाटक चालू असता कि हो त्यानी लिहून काढला! नारंगी निक्याण संस्था काढून माझ्यासारख्या एका पांगळ्या मित्रालाहि रंगभूमीवर काम करावयाला लावले त्यानी ! नाटय-सम्मेळने यशस्वी करण्याचे त्यानी परिश्रम' घेतले, तरुण व ड्४ मलेल्या नाटककारांचे- होतकरू मंडळीला पुढे येण्यास त्यानी केव्हाहि प्रोत्साहनच दिले. आपले विचार, आपंली विठ्ठता व आपला अनुभव केव्हाहि पडद्या- आड ठेविला नाही त्यानी. अधिक स्पष्ट ब खरे बोलाबयाचे म्हणजे असे, की संधि आली, तर कोणाचा पाडाव करण्यासाठी त्यानी आपले बुद्धिकोशल्य केव्हाहि शिथील पड दिळे नाही. स्वतःच्या नावाचा जयजयकार होण्यासाठी आपल्या मालकीच्या पत्रातून मजकूरवजा जाहिराती देण्याची अभिलाषा त्यानी केव्हांच ठेविली नाही; परंतु इतरांची “त्र ' म्हणता झालेली ज्रह्महत्त्या विकृत स्वरूपात चव्हाट्यावर मांडण्याची दक्षता त्यानी आपल्या उरापोटाशी अहोरात्र बाळगिली.एखाद्याच्या डाकीवर आज लाथ,तर उद्या आपलेच डोके त्याच्या चरणी ! ठोकमान्य टिळकाना आजन्म गुरु मानण्यात आमच्या या विराच्या विन्यादे गुणात भरच पडे; पण १९१८-१९ सालच्या ' टिळक-पर्स-फण्ड * प्रकरणी आपल्या प्रिय व आदरणीय गुरूला ' लोकमान्य ब्राळंतीण झाले! ' अश्या सन्देशी मथळ्यांची गुरुदक्षणा देण्यात-किंबहुना असला गुरु-शिष्य व्यभिचार करण्यात-त्यानी आपल्या जातभाईची सहानुभूति गमाविली ! पुणेकरांच्या प्रेमाला पारखे झाले ! पस्तीसश रुपयांच्या माग लागून, 'सन्देश' पत्राचा तोळ घार्लाबेला ! त्यांच्यावर नवीन नवीन आपत्ती येण्याला एव्हापासूनच आरभ झाला. संकटांच्या भुंग्यानी त्यांचे शरीर आतून बरेच पोखरले होते, तरी देखील संकटांचे गाठोडे बाजूला ठेवून त्यानी तिकडील आपले सारे आयुष्य हसत मुखाने 'काढले! अश्या तऱ्हेचे परस्परविरोधी गुण त्यांच्या ठिकाणी वसत होते. गडकरीः-- नाथ, मला वाटते त्यांच्या मिनिटागणिक त्या विक्षिप्त हसण्यात सोमल-बचनागाचे मिश्रण झाल्याचा भास होई ! -जिवन्त नाटक ४५ त्यांचे सवे काही विचित्रच होते. पतित्रता-कुटिला, सचा-ठ्चा, सोने-ळोखंड, वगेरे सव तऱ्हेचे त्यांच्या स्वभांवात मिश्रण होते प्रो. केळकरः-इतके वहात जाऊ नका गडकरी. 111८ (वटल) 0 एता वा प्रो, परांजपे:-सदंगृहू*्थ हो, अच्युतरावांचा दजी काही निराळा होता. त्यांची पूर्वीची देशसवा बाखाणण्यासारखी होती १९०८ सालच्या तुरुंगवासात त्यांच्याइतके करुणास्पद हाल महाराष्ट्रातील फारच थाडय़ांच्या वाट्याळा आले असतील ! आणि मराठी सम्पादकीय क्षेत्रातील त्यांचे स्थाना आणखी काही काळ अढळच राहील, यात शंका नाही. महाराष्ट्रातील होतकरू तरुणांचा हा घेथेशील सेनापति आज इकडे आल्याने त्यांची स्थिति मात्र पोरक्याप्रमाणे झाली असेळ संकटग्रस्त शालशिष्ठांचा सलागार दृष्टि- आड झाल्यामुळे त्याना आज चुकल्यासारखे झाले असेल. या महाराष्ट्राच्या जेन्सिनने महाराष्ट्राला दुःखात मात्र ठेविळे-- कदमः-'सन्देश' पत्रात ता. २२ जून १९२८ रोजी आपल्या या नाथांचा मृत्युलेख लिहितेवेळी आमच्या 'साहेबा'ना अनावर दुःख झाले होते ! तिकडे एकटे राहण्याचा त्याना मत्सर वाटू लांगला म्हणून तर इकडे कूच करण्यात त्यानी इतकी 'घिसाड घाई' केली. गडकरी:-धिसाडघाई नव्हे ही. ही अच्युतराबी पॉलिसी आहे ही * सन्देशी ' पगडीपालट आहे. अंगावर येणाऱ्या बाजूचा सहूज प्रतिकार करण्यात आपल्या चतुरस्र बुद्धीचा उपयोग करण ह्यालाच आम्ही * 84910७3म 1107903319 असे म्हणतो. सन्देश-कुर- लतेचची ब कल्पकतेची कळी उमलू लागली, म्हणज ' सन्देशचा फुलबाग ' बहरून जाई; त्याचा परिमळ चौफेर दरवळे ! ( अच्युत- राव कोल्हटकर प्रवेश करतात; इतर मंडळी गप्प राहतात. ) ४६ मेलेल्या नाटककारांचे - अच्युतरावः:-( धोतरा'च्या निम्या दाबून, चष्मा सावरून व दोन्ही हात खिश्यात ठेवून, ) अध्यक्षमहाराज व प्रिय बंधूनो, आपल्या या बैठकीच काम बहुतेक संपठेच आहे, तेव्हा आपला मी अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. आपण सक्षांनी पास केलेल्या ठरावांचा मजकूर या पूर्वीच माझ्या लक्षात आला असल्याकारणाने त्या ठरावाना माझी पूर्ण सम्मती असल्याचे आपण नमूद करावे. गडकरीः-पण काहो साहेब, इतकी घिसाड घाईशी केलीत इकडे येण्यात | अच्युतराव:-मास्तर, ' गंगापूरच्या 2लिग्रामची धिसाड घाई ' मात्र नव्हे ही. महाराष्ट्रातील माझे कार्य बहुतेक आटोपलेच होते. उगाच खडतर दशेत दिवस घालविण्यात मळा समाधान वाटेना. आपल्या वेळच्या या जुन्या मंडळीत गेल्याने नः्या पाल- वीच्या आमच्या तरुण मंडळीचा नाचरेपणा दृष्टिआड होईल, बेळगामी वृत्तीच्या वीरानी न्थीतून मजवर रोखलेल्या बाक्‌बाणांचा नेम चुकेल, मी अधिक घायाळ होणार नाही, म्हणून इकडे येण्याची घाई केली.-- । “ मात्सर्याचा भरला वारा, अहंपणाचा सर्वे पसारा, अज्ञानाची मिखे द्वाही, रसिकत्वाला थारा नाहीं. काय अशा जनतेत रहावे? काय पहावें ? काय चहावि ? '/* अशा तर्‍हेच्या झंझावातात गुरफट्टन मी गुदमरू लागलो, तेव्हा विचार केला, की आपल्या आवडत्या महाराष्ट्राटा शेवटचा राम राम ठोकून दूर सरलेले बरे ! 'देवलः-अगदी योग्य केलेत. €. क कवि विनायक जनादेन करंदीकर ( सन १८७२-१९०९. ) -जिवन्त नाटक ! ३ नाथः-सादेब, स्वराज्य आणे शिवाजी या दोन बिषयाना आपण सवेस्वी वाहून घेतलेंत. त्रिश्वतसांवत्सरिक श्रीशिवज- यन्त्युत्सवाची लोकमियता आपण खालच्या वगात देखील वाढविलीत. त्याकरता कोकणपट्टीचा खडतर प्रवास करून इतके कष्ट सोसलेत, की लो. टिळक आपल्या पश्चात्‌ आज महाराष्ट्रात असते तर पुण्याच्या पेठेत आपले स्मारक झालेले लोकाना खचित दिसले असत! (टाळ्या. ) अच्युतराव:-नाथ, चुकलात तुम्ही. या गोष्टीला, असल्या कीतीला मी पात्र नव्हतो. महाराष्ट्राची मी जी अल्प सेवा केली, त्यामधील माझ्या सेवेचा उत्तर भाग कबडीमोळ ठरगिण्यात आला होता. व्यक्तिशः मी तुच्छ लेखला जाई. आपण म्हणता तशी विधिघटना ठरती, तर माझी खात्री आहे, की आमच्या दे. भ. नरसोपंतांच्या नेतृत्वाखाली ळोकमान्यांच्यापक्षाने मोठे आकांडतांडव केळ असते; जोराचा विरोध केला असता; आपापसात त्या पुणे- करात पानिपतची पुनरावृत्ति कदाचित्‌ झाली असती! मी म्हणतो, झाले हेच योग्य झाले. प्रो, परांजपे:-अगदी अक्षरशः खरे म्हणालात. गडकरी:--आणि मी देखील तेच म्हणणार होतो. पुणेकरांचाच नव्हे, तर साऱ्या एकजात महाराष्ट्राचा चांगलाच अनुभव आहे मला. आजचा विषय पडला जरा निराळा. नाहीतर नवमतवादि- त्वाचे तेजोबलळय पाहण्यास दृष्टि नसलेल्या, सामाजिक प्रश्नात ५5, ॥॥. ॥२81॥॥४/३३” प्रमाणे रंगाळत चालणाऱ्या आणि अंध- श्रद्धच्या कुजकट डबक्यात रव रव किड्याप्रमाणे वळवळणाऱ्या महा- राष्ट्रावर-अखिल हिन्दु समाजावर-जरेच आरोप करावयाचे माझ्या मनातून होते. ४८ मेलेल्या नाटककारांचे- आगरकर:-!९॥ ! 1९7! ! पुरुषाने खरीला गुलामगिरीच्या शुंखठेत जखडून ठेवून, सामाजिक व आर्थिक पारतंत्र्यात डांबून टाकून, तिच्या उच्च शिलाबद्दळ, तिच्या उच्च संस्कृतीबद्दळ, तिच्या पातित्रत्याबद्दल जगभर दवंडी पिटणारे मागलवृत्तीचे आमच पुरुष कोणत्या शिक्षेला पात्र होतील £ सामजिक स्वातञ्याकारेता बण्डाचे निशाण आमच्या स्त्रीवगीनेच आपल्या हाती घेतले पाहिजे; त्या- शिवाय “१५०1७1 '5 ते. (0 ल्वृपत्ता/ शबि ल्टे घात. शा टो. (0 6100०” ( खचा समान वारसा हक्क व विवाहसंबंध- मोचनाचा हक्क ) 1>"0ष्टा'९551४९ 1/९281१01071च्या द्वारे अमलात येणे शक्‍य दिसत नाही. प्रो, केळकरः-॥"/९1 ताल एणा ७०७ ग्रा7 गलत निंसातेइ ! ने कताणा. ए०पा' खाला धात 2"शत इशाहशिल्ट. नेवाळकरादि: -(_ जिक्ा७ 918110 असे ओरडून ) आमचा कसून विरोध आहे ह्या निरग प्रलापाना. सध्या अक्षरशः निवृत्ता- इवस्थेत सर्व व्यापांचा संन्यास करून, कजत मुक्कामी रहात अस- लेल्या त्या 'प्रबोधन'कार ठाकऱ्यांचे 'वज्ञप्रहार' नकोत तूत या ठिकाणी आमच्याच्याने ते सोसवत नाहीत. अण्णा कि०:-( एकीकडे ) ही बैठक की बण्ड ! आहि तरी काय हे गोडबंगाळ ! आमच्या या अध्यक्षांच्या दशावतारी खेळात रंगभूमीवर बेसुमार थेमान घालणाऱ्या त्या अक्राळविक्राळ राक्षस पात्रांची कोण्मळा भीति वाटत नसे; परंतु इकडील या तीन चार तिखट-जहाल-व्यक्तींची मळा फारच भीति बाट लागली आहे मघापासून. आपल्या त्या बाबुगेनू, भगतसिंग, वगेरे हुताल्याना व टिळक, लाला लजपतराय, श्रद्धानंद, पंडित मोतिलाल नेहरू, वगेरे राष्ट्धुरीणांना आधी भेटून, त्याजबरोबर देशाच्या भावितव्यतेविषयी काही विचारपूस करावयाचे टाळून, या बैठकीच्या -जिवन्त नाटक ! ७९ कामात थेमान घाळावयाला आली कोठून ही ब्याद. सुरळीत चाललेल्या एखाद्या गोष्टीत विरजण घालणे, ह्या स्वारीचे ब्रीदच दिसते मला. देवल:---वरील प्रकारच्या भाषणाना माझा विरोध नसला, तरी वेळेच्या अभावी आपल्या या बेठकीचे काम आवरते घणे बरे होईल (आपले भाषण आटोपते घेण्याविषयी अध्यक्ष भावे हे अच्युतरावास सुचवितात. ) अच्युतराव:--आपल्या सन्माननीय अध्यक्षमहाराजांच्या सुच- नेवरून मला आपल्या भाषणाचे क्षेत्र एक दोन मुद्दे सांगून मर्या दित करणे भाग पडत आहे. आम्हा महाराष्टीयांचा स्वभाव, आमची पिण्डप्रक्षात, ही मोठी चमत्कारीक आहेत. देशभक्तीच्या सवंग नावाखाली स्वतःचा पक्ष, स्वतःची जात, स्वतःचे मत व सांप्रदाय यांचे हवे तसे स्तोम माजवून, इतराना नामोहरम करण्याची प्रवात्त गेल्या पाव शतकापासून बळावत चालली आहे. कूपमंडूकवत्तीमुळे आमच काव्य-नाट्य-कथादि वाड्मय होरपळलेल्या कल्पनांचे कुण्ड बनले आहे. तीत्र जातिभेद, कलहप्रियता आणि मत्सरम्रस्तता यांची महाराष्टाच्या सर्वांगावर व्याधि उठली आहे. सवस्वावर तुळशीपत्र ठेवून, दारेद्यावस्थत देशसवेच्या अभिकुंडात उडी घेणारे महारा- प्टीय विरळे. आमच्या चळवळीतील कलह विवादकोशल्यद्योतक असतात. आचार-उच्चारात नेहर्माच बिरोध, आळस हा आमचा प्यारा जानी दोस्त झाला आहे. महाराष्टात तत्त्वनिष्ठ पुरुषांची ज्यावेळी अधिक निपज होईल, त्याच वेळी महाराप्टाच्या भाग्याचा सूर्य प्रकाशमान होईल; त्याच वेळी महाराष्टाचा ' भगवा झेंडा! दक्षिणोत्तर फडकून, उपलाणी अश्वाप्रमाणे अखेर खेबरघाटापार जाईल, असे माझ्याप्रमाणे आजवर इतरजण .म्हणत आले, ते काही ५० मेलेल्या नाटककारांचे- अगदीच खोटे नव्हे. बरे, तरुणाकडे पहावे, तो त्यांच्या विचार- शक्तींची आणि कल्पना बुद्धीची वाढ होण्याऐवजी विनाशक खतांच्या पाषणामुळे त्या खुंटत चालल्या आहेत. ही तरुण मंडळी जोमदार, सच्छील व आझद्यावादी झाली पाहिजे. “ आजकाल देशाला तरुणांची गरज आहे. आजकाल देशाला तडफदार तरुणांची गरज आहे. किंबहुना देशाकरितां आजकाल प्रत्यक वयोवृद्ध मनुष्य तरुण व्हायला पाहिजे आहे. दर्जा, दुर्जा(8१ए5) ही आजकाल हिंदुस्थानांतल्या लोकांची अवश्यकता आहे. तो दर्जा प्राप्त करून द्यायला एकीकडून ब्राह्मण, एकीकडून ब्राह्मणेतर, एकीकडून सनातनीय, एकीकडून सत्यक्षोधक, एकीकडून आर्ये- समाजी, एकीकडून प्रार्थनासमाजी ह्या सर्वांनी धांवे पाहिजे. एव- ढेच काय, ज्यांना भटशाही, भटशाही असं म्हणतात त्या श्रद्धा- वान्‌ व निश्चयी पण कालव्यत्ययामुळे अत्यंत दुराग्रही व. जुलमी भासणाऱ्या पुरोहितवगीनें अभरिमीळे पुरोहित ह्या अभितत्त्वाची जयाची आरोळी ठोकीत नवविचारांनीं उद्युक्त होऊन नवविचाराचे, नवीन तेजाचे, व नवीन तत्त्वांचे प्रचारक व्हायला पुढें आलें पाहिजे. भटशाहीचा ' जुलूम ' म्हणजे कांहीं वज़लेप नव्हे. जुन्या युगाची अंमलदारी सोडून दिली व श्रद्धानंदांच्या खुनापासून आणि त्रिशतसांवत्सारक महोत्सवापासून सुरू झालेल्या नवीन युगाचे ते अमलदार बनले म्हणजे चोहाकडून उसळणाऱ्या स्वातंत्र्यप्रवा- हांचे कालने देशभर पोचविण्याचे अप्रातेम कार्य त्यांना सहज करतां येईल. माझ्या ह्या मातृभूमीच्या अंकावर बसण्याचा अधिकार हिंदुस्थानांतील प्रत्येक मनुष्याला आहे. जो तिच्या अंकावर बसेल त्याला तिच्या मातृहूदयी चुंबनाचा लाभ घडेलच घडेल. आणि म्हणून ह्या मातेभोबतीं-ह्या हिंदमातेभावतीं-सर्वोनीं एकत्र होऊन वन्दे मातरम्‌ ह्या मंत्राने एकमेकांस कवटाळणें हे आज -जिवन्त नाटक! ५१ प्रलेकाचे कर्तव्य आहे. म्हणून सवाची मुखें एकमेकांना सन्मुख करा, सर्वांच्या हातांची झुळती माळ बनवा, ती सर्वांच्या कंठा- भाअतीं पडूं द्या आणि मध्ये सर्वांच्या हृदयाचे धगधगणारं यज्ञकुंड ठेवून तं भावनांच्या वाऱ्याने भडकू द्या म्हणजे त्यांत सर्वे गैरसम- जुतींची आहुती पडेल, सर्वे अन्याय जळून जातील आणि हिंदु- स्थानच्या पारतंत्र्याची त्यांत राखरांगोळी होऊन ही हिंदभूमि पूवेवैभवानें विराजित होईल. असें व्हावे अशी कोण इच्छा करणार नाहीं £'” * प्रो, भान्‌ः-वा ! भले अच्युतराव ! ! छान केलेत ! ! ! ' आपल्या व्यवसायाबद्दह अनुभवाचे दोन शब्द सांगून आटपा एकदाचे आपले भाषण अच्युतराव:-महाराष्ट्रातील सवे सम्पादकांची संघटना करून, सवोनुमत एक वृत्तपत्र-संस्था स्थापन करण्याचे माझ्या मनातून फार होते, माझ्या ' सन्देश ' तील दोष दृष्टिआड न करता महाराष्ट्रातील एखाददसरे पत्र वगळले तर बाकीच्या साऱ्या वृत्त- पत्राना नीट दिश्या नाही. आपापसातील भांडणे चव्हाट्यावर मांडून बहजनसमाजात आपल्या नावा'चा शंख्ध्वाने होण्यासाठीच बहतेक वर्तमानपत्रांचा उदय होत असतो. काही अनधिकारी व्यक्तींच्या हाती हा धंदा गेल्यामुळे आज त्याचा चहूबाजूनी विचका झाला आहि. व महाराष्ट्रातील साऱ्या वर्तमानपत्रात भारदस्तपणा आणि एकसूत्रीपणा आणण्याची माझी महत्त्वाकांक्षा अजिबात राहून गेली एक दोघा होतकरू तरुणाजवळ माझ्या योजनेची परिस्फुटता नुकतीच मी केली होती. पण आता काय त्याचे ? या शिवाय, मांगे * 'जेघे-जवळकर? (१९२७) या पुस्तकाला कै.अ.ब.कोल्हटकरानी लिहिलेल्या परस्तावनेतील भाग, प्रष्ठ ४९-५०, ५२ मेलेल्या नाटककारांचे- झालेल्या व आज असलेल्या महाराष्ट्रातील यच्चयावत्‌ सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, वंगेरे इतर सवव संस्थांचा साद्यंत इतिहास लिहिण्याचे मनातून होते. त्याचा उपयोग विशेषतः तरुण मंडळीला झाला असता. त्या संस्थानी आजवर केलेल्या कार्याचा आढावा त्यांच्या नजरेसमोर राहिला असता. एका प्रकारचे त्यांचे अज्ञान दूर झाले असते. असो. वृत्तपत्रन्यवसाया (००१1१91151) ) विषयी अधिक विवेचन वेळेच्या अभावी आज करता आले नाही, तरी पुढे केव्हा तरी संधि साधून तसे करण्याचे तूत आश्वासन देऊन, मी आपणा सवीची रजा घेतो. ( टाळ्यांचा अगदी कडकडाट, वन्दे मातरमूची सारखी गर्जना, इन्‌किलाध झिंदाबादच्या मोठ्या आरोळ्या हातात. ) | ग्रो, परांजपे:--अहो करता काय हे आपल्या हपषेभरात इकडचा हा नवप्रदेज्न म्हणज आंग्रेज प्रभूच्या गुलामगिरीत खित- पत पडणारा व निर्भळ स्वांतंञ्याकरता धडपडणारा आपला पूर्वी- श्रमीचा मायदेश हिन्दुस्थान नव्हे. असल्या अप्रस्तुत प्रकारानी भलतेच संकट मात्र ओढवून घ्याल समजलात ? ) अध्यक्ष भावे आपले उपरणे झाडण्याची घाई करू लागतात.) अण्णा कि०:-अध्यक्षमहाराज, आपण घाई करू नका. थांबा जरा. वरील सवे ठरावावर आपण आपल्या मंजुरीची सही करू नये तूर्त. कारण, जवळ जवळ आपल्या बरोबरीच्या आपल्या काही तोलदॉर॑ व्यवसायबंधूंची या ठरावाना सम्मति नाही मिळाली अजून. महाराष्ट्रात हयात असलेल्या आपल्या त्या ज्ञानवृद्ध व तपोवृद्ध बंधुवगीची निदान श्री, तात्यासाहेब, श्री. अप्पा टिपणीस, श्री, काका खाडिलकर व श्री. पाठारे वगरे मण्ड- ळींची आपल्या या ठरावाना मंजुरी मिळविली, तर म्हणतो दुधात साखर पडल्यासारखे होईल. -जिवन्त नाटक ! ष्३ देवलः-कबूल. ती मंजुरी मिळेतोपर्येत हे ठराव व आपल्या इतर सर्व योजना वगेरे तूते गुलदस्तातच ठेवणे आपणाला भाग आहे [ इतक्यात मेघगजेनेप्रमाणे जमीन हादरून गेल्याचा भास होतो व भयंकर निनाद होउन दोन्ही बाजूनी कर्कश किंकाळ्या झालेल्या ऐकू येतात. भीतीने सवजण एकमेकाकडे पाहू लागतात. अध्यक्षांची तर बोबडीच वळून जाते. ] अध्यक्ष:-( काकूळतेने ) अण्णा, कसे करायचे हो आता त्या उजव्या बाजूला, ती पाहिलीत का, एक भयंकर हडळ- “ अनुकूल असतील त्यांचे पाडीन दांत तरीच खरी मी ” असे किंचाळत-अरे बापरे ! आपले सवांचे दात पाडीन म्हणते ! दुसऱ्या बाजने, ही केशकलाप मोकळा सोडलेली लांव-मुठी आव- ळून दण दण पाय आपर्टात-“ आले रिपु वधावया उरिं मारूंने जंबिया ” अशी गर्जना करीत-दोधी अवकळा इकडेच येत आहेत ! अण्णा, या शूर्पणखा-पूतनेचा डाव आम्हावर छापा घाळून पुनश्च आम्हाला नेस्तनाबूत करण्याचा दिसतो. ( घाई घाईने) अरे, आल्याच ह्या! चला-वाट सापडेल तिकडे पळा ! मरणाच्या द्वितियावृत्तीपेक्षा जिवाच्या जोगवणीसाठी मसण, किमान- पक्षी शोचकूपहि पत्करली आम्हाला !! तिथेच जाऊन पडलेले बरे. आपल्या शेजारी असलेल्या नटवगोला म्हणाव बाबानो, तुम्ही तरी आमच्यासारखा प्रयत्न करून आपली एखादी बैठक भरवा आणि आम्हा सवांचे प्रस्तुत अपुरे राहिलेले कार्य तडीस न्या. आम्ही सवस्थी तुमचेच आहोत. तमच्याबद्दह आमच्या मनामध्ये. किल्मिष म्हणून ॥बेळकूल नाही. असल्या आणिबाणीच्या प्रसगी आम्हाला आमच्या मठीकडे सुरक्षितपणी न्यावयाला तुम्हीच समर्थ आहात. आम्हाला आधार. देखील सर्वस्वी तुमचाच आहिरे बाबानो, पण- छे: छे: ! मध्येच उद्भवलेले हे गोडबंगाळ ह्मणजे आजच्या आपल्या ५8 मेलेल्या नाटककारांचे- बेठकीला हा एक अपद्षकुनच झाला-आयत्यावेळी रंगाचा बेरंग झाला-आमचा सर्वतोपरी उत्साहभंग झाला-झाले. बेठक बरखास्त ! सर्वांचाच बाजा वाजला ! ( धुम पळावयास पाहतात.) - अण्णा क०:--थांबाल क जरा भावे. मी काय हणतो, ऐकून तर घ्या आधी. निष्कारण गर्भगळीत होऊन निरर्थक त्रागा करून असे पळू नका. ऐका. पहिली, जी हडळ असे आपण हणता, ती स्त्री-माझ्या. ' रामराज्य-वियोग ' नाटकात मंथरेंचा वेष घेतलेळे भाऊराव कोल्हटकर आणि दुसरी आपल्या दृष्टीने लावसट समजली जाणारी स्त्री श्री. पाठारे यांच्या संगीत “संभाजी ' नाटकात तुळशीची भूमिका घेतलेले दत्तोपंत हछुचाळकर, दोघेहि माझे पट्टशिष्य आजची आपली बेठक अगदीच शुष्काशुप्क होऊन जाऊ नये, एवद्याचसाठी योग्य प्रसंगी करमणूक ह्मणून, वरीळ दोघा गब्रुनी त्यांच्या हातखंड्या दोन भूमिका वठवून दाखविण्याची सुरवात कली आहे ही. ह्मणून हणतो पळू नका; माघारे फिरा. अरेच्या ! ह्यानी तर मारे धूम ठोकली-पार दिसेनासे झाले !-ऑफस्‌ ! ! ( बिजेचे बटण दाबल्या- सारखा सर्वत्र अंधार पडतो. ) मी जो इतका वेळ स्वम्न-सृष्टीत तन्मय झालो होतो, तो जी. आय. पी. रेल्वेच्या परेळ वर्कशापचा ७:४५ चा पहिला भोंगा ( १॥॥1512) झाल्यासरसा जागा होऊन उठलो; व परमेश्वराची करुणा भाकळी; की “ हे प्रभो ! रात्रीसारखे गोड स्वम मला पडून दिवंगत झालेले माझे सारे आप्तेष्ट मला . एकवार भेटू दे; इतके माझे तुजपाशी अनन्यभावाने मागणे आहे. ” नंतर निसगीच्या क्रमाविरुद्ध पळभरहि थांबण्याचे अवसान माझ्यात उरले नसल्यामुळे, उघडाच असलेल्या खोलीच्या दरवाजातून निघालो, तो थेट मागल्या दारची वाट ! ॥ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥ -जिवन्त नाटक! "र परिषदाष्. दशावतारी नाटकांचे उत्पादक विष्णुपन्त भावे सांगलीकर हे होत. सुमारे ९०-१०० वषीपूर्वी मराठी रंगभूमीच्या स्थितीची महाराष्ट्रातील लोकाना कल्पनाहि नव्हती. लर्ळांत, तमाद्या, गोंधळ व बहुरूप्याचे सोंग हेच कायते त्यावेळी नाटकाचे प्रकार लोकाना माहीत होते. लळिताचा प्रकार जुनाच होता. तामाशे मुसलमानी अमदानीत सुरू झाले; आणि शेवटच्या बाजीरावाच्या राजवटीत ते फार फोफावले. रावबाजीच्या उल्हसित मनोवृत्तींच्या प्रेरणेने पुणे शहर, तमाद्याताल डफ तुणतुण्यानी दुमदुमून गेळे होते, इत- केच नव्हे तर पुण्यातील डफावर्रील थाप साऱ्या दक्षिण महाराष्ट्रात ऐकू थेऊ लागल्यामुळे गुणिजनांचे ताफे पुण्याच्या पेशव्यांच्या पद्री पडू लागले. कलगीतुऱ्यांची भांडणे वगेरे थाटात लोकांची मने आकाषैली जात. तमाशात मझ होणे हेच त्यावेळी लोकांचे एक 110'5 1१0९8) ठरले होते दिव्यात वात, को डफावर हात, अशा तऱ्हेच्या किळसवाण्या प्रकारानाच त्यावेळी राजा व प्रजा यांचा सारखाच आश्रग्र होता ! पुढे सन १८४२ त उत्तर कानडा प्रांतातीक ' भागवत! या नावाची एक नाटक मण्डळी सांगलीस आली होती. त्या मंडळीचे दोन तीन प्रयोग श्रीमंतसाहेबानी व॒भाव्यानी पाहिल्यामुळे, भाव्यांच्या इच्छेला 'श्रीमंतानी चांगलेच प्रोत्साहन दिळे, अश्या तर्‍हेने संस्थानिकांच्या आश्रयाने दश्यावतारी नाटके करण्याचा पायंडा भाव्यानी घातला. विष्णुपंत भाव्यानी सन १८४३ मध्ये * सीतास्वयवर ! या आख्यानाचा पहिला प्रयोग कै. श्रीमंत चिंता- मणराव आप्पासाहेब यांच्यापुढे करून दाखविला. पुढे भावे "द मेलेल्या नाटककारांचे- आपली कंपनी घेऊन सांगठीबाहर पडले. कोल्हापूर, पुणे, मुम्बई, अश्या तीन चार ठिकाणी ते गेले. पुण्यास जाणारी पहिली नाटक मंडळी काय ती हीच. पुण्याच्या मुक्कामात केरोपत छत्रे व कृष्ण शास्त्री चिपळूणकर, आणि मुम्बईच्या मुकामात डॉ. भाऊ दाजी, आबाशास्त्री, नाना शकरशेट व सर जमशेटओ वगेरे मंडळीनी विष्णुपंत भाव्यास बरेच सहाय्य केले. भाव्यानी सन १८६१ त हा नाटकाचा धंदा बंद केला. इतर अनेक कलामध्ये प्रवीण असलेले विप्णुपंत आपल्या वयाच्या ८२|८३ व्या वर्षी सांगलीस आपल्या घरी ता. ९ ऑगष्ट १९०१ रोजी प्लेंगन वारले.* अलीकडील नव्या मण्डळीला या दशावतारी नाटकांची काही कल्पना यावी, म्हणून खालील कथा सांगत आहो. अशा तऱ्हेचा जुना कथा-संग्रह स्थलविस्तारभयास्तव प्रकाशात आणता येत नाही सरासरी तीन चार तपापूर्वीची गोष्ट. तत्कार्लांन व आज विद्य- मान असलेल्या एका विनोदी वद्धाडजोबानी स्वतः अनुभवलेली व आह्माला गमतीने सांगितलेली * अललल डुर्र'च्या नाटकातील काही हड्ये-गमती-पैकी आज एकाच दृश्याचा नामनिर्देश करण्याचे ठरविले. आहे जं ह्‌ क, 2: डि ९ > भोंमास्र झठिठा रामा शागीर्द ! घड ना खेडे, धड ना शहर; परंतु लहानश्या खेडेवजाच आमच्या ठाण्यासारख्या भिकारड्या हरामी गावात कधीकाळी चुकून एखाद्या पौराणिक नाटकमंडळींने आपला सुक्‍काम ठोकलाच, तर ती वेळ झाडून आह्या थोरापोराना मोठ्या भाग्याची वाटून “आप्पाजी विष्णु कुलकर्णीकृत ' मराठी रंगभूमि' ( १९०३), अधिक माहितीक्ररता वाचकानो सद्रडू पुस्तक पहाव -जिवन्त नाटक ! ०5 व्यक्तिमात्राला आपले देव फळफळलेले भासत असे. अज्ञाच एका- वेळी “ पूरणचंद्रोद्य तासगावकर नाटक मंडळी ” गावात येऊन थडकल्याची भूमका फुटून सवेत्राना सर्वेप्रकारे आनंदी आनंद झाला. नाटककंपनीचा हातखंडा व नावाजलेला खेळ ह्टला ह्मणजे भोमासुर-वध. काही शेलक्या गावगुंडाकडून कंपनीला उदार- नव्हे, उधार !-आश्रय मिळावयास काही वेळ अवेळ लागत नसे. शिष्टसांप्रदायानुसार त्यांची हक्काची संभावना होत असेच; पण माझीहि वरणी लागण्याचा प्रसंग सहसा टळला जात नसे. कसा १ तर, मार्गील दोन तीन पिढ्यापासून तपश्चयी करीत असलेली आमची दोन जुनीपुराणी बाके व टांगण्याचा रॉकेळ तेलाचा एक दिवा, इतकी ही सामुग्री नाटकवाल्यांच्या पद्रात पडली, की वाटेल त्या दरांचे २॥४ ' फ्री पास '-रंगपटाताहि प्रवेश करण्याच्या “ लाय- सन्स'सकट-घरपोच होत असत. त्यावेळीहि तसेच झाले; व गावात कंपनीचा मुक्‍्क्राम असेतोपर्येत मी त्यांचा सन्माननीय आश्र- यदाता बनलो ! सदरील कंपर्नात हमेक्या राक्षसी पुठ्ट्याची काभे करणारी रामा आचारी ऊर्फ ' रामभाऊ गंजडी ' हे उपपद धारण करणारी एक याक्तिे होती. ' गंजडी ' हे सनदशीर नामाभिधान त्याना त्यांच्या गांजा ओढण्याच्या प्राविण्याबद्दळ गांजेकस परिषदेकडून बहाल करण्यात आडे होते. ( ही गांजेकस परिषद प्रतिवर्षी गांजेकसांची परीक्षा घेत असे. व एकाच बैठकीत सबांच्यापेक्षा अधिक गांजा जो फस्त करून दाखबील त्यालाच ' गंजडी ' हे सन्मान्य उपपद मिळत असे. ) आमच्या ह्या व्यक्तीची सुस्ती ब मस्ती दोन्ही सार- ख्याच हिशोबाने वाढीळा लागलेली होती. एखाद्याशी भांडायला सुरवात केल्यावर. केव्हाहि पड घेण्यांचे या खवीसाला. बाळकडू पाजलेलेच नव्हते मुळी. एकूण, भरतभूमीच्या पोटी असामान्य अशे ष्ट मेलेल्या नाटककारांचे- रि हे एक नररत्न पैदा झालेले होते. त्याला उपमा ह्मणजे त्यार्चाच द्यावयाची. अश्या या आमच्या राम्या जागीदोखेरीज राक्षसाधि- पतीच्या कामाला लायक असा अष्टपेळू हिरा कंपनीत नव्हताच मुळी. कारण, बाळ निसर्गतःच तसे स्वरूपसुंदर होते ! ते थापट- ठेल्या मडक्यासारखे अवजड पण बसके डोके, त्या राठ केसाळ भिवया, बटबटीत डोळे, एका डोळ्याच्या बुबुळावर वाढलेला वडस, शेंबडाला संदेव आश्रय दिलेले फेंद्रलेळे ते नाक, बाबर ओठ, त्यातून लालट काळसर रंगात रूपांतर पावलेले व बाहेर टवकारून पहात असलेले पुढचे दोन दात, जलोदर झाल्याप्रमाणे किंबा सिमेट पिंपाच्या आकाराशी साहदय असणारे ते पाट, मुद्धलाशी स्पधा करणारे ते हातपाय,धिप्पाड शरीरयष्टि, धोगरा भसाडा कर्कश आवाज, मुंगळ्यानी ठिकठिकाणी क्रतुडलेला तो खरबुजी चेहरा; सारांश, कोणत्याहि बाजूने व्यस्त प्रमाणात असलेली त्याच्या शरीराची ठेवण-इतक्या ह्या ईश्वरदत्त देणगीमुळेच एरबी पाहणारालाहि, | राम्या भोमासुराचा बाप दिसत होता ! तथापि, पुढची त्याच्या सोंगाची सजावट निराळ्या तऱ्हेची असल्यामुळे, अंगावरील साज चढार्वण्याकरता त्याला रंगपटात दाखल व्हावे लागत असे. बरे, या “डबल ड्ूटी'-रात्रपाळी-करण्याबद्दह आमच्या भोमासुर महाराजाना अलाहिदा मुद्याहिरा काय मिळत असे म्हणाल तर, सोंगाच्या त्या रात्री मालकाकडून चार आण्याचा “ गांजा '' बक्षीस ! त्या रात्रीत तेवढा तो चिलमीवर चिलमी झोकून फस्त करून टाकावयाचा ! तोच खुराक ! कंपनीत सर्वानाच ती रात्र निराहार महाशिवरात्रीची ! श्रीयुत मालकब्रुव काय ते एकटेच, एक दोन ख्री-पार्टी पोराना बरोबर घेऊन चोरून छपून फराळाच्या दुकानतून बटर बिस्किटे व सिंगळ चहा घेऊन आलेले असावयाचे; व संधि साधून -जिवन्त नाटक ! ष्र सार्वजनिक नाटकशाळांची भेट घेऊन हळूच मागील दारातून नाटकशाळेत ( थिएटरात) दाखल व्हावयाचे. काय त्या थिएटराच त्यावेळचे वर्णन करावे तितके अपुरेच होईल ! चहु बाजुच्या भिंतीना व वरच्या कोलाराला सत्रा जागी भगदाड पडलेली, असे आमचे ते चंद्रमोळी थिटएर-ज्यात आज रात्री ' पूणेचेंद्रोदय तासगांवकर कंपनी ' चा प्रकाश पडणार आह-त्याच्या रंगपटाकडे नुसती नजर फेकण्यापेक्षा, गुरांच्या एखाद्या गोठ्यात जाऊन घटका दान घटका बसलेले परबडंल ! तसल्या त्या धुळीचा गालेचा पसरलेल्या गलिच्छ खोलीत ( 781100॥7 8001) ) केरोसीन तेलाच्या दोन टंबलरांच्या उजेडात प्रधान सेनापतीसहू भोमासुर महाराजांचा शंगार चालला होता ! काय त्या वेषाचे व अनुपमेय एश्वर्याचे वणन करावे! कंबरेपयेत सडक लोंबत असलेल्या वाखाच्या बनविलेल्या त्या जटा, मोराची पिसे लावलेला तो बेगडी किरीट मस्तकावर ठेवून दिलेला, सुपल्यासारखी दोन्ही कानावर अडकविलेली ती कुंडले, कपाळी शदराचा भव्य मळवट, डोळ्यांच्या खाली वर रंगीबेरंगी पट्टे ओढलेले, चेहरेपट्टी जास खुळून दिसावी हणून तोडाळा काळे फासलेळे, ओठाच्या दोन्ही कडा पांढऱ्या स्वच्छ अणकुचीदार दोन कृत्रिम दातानी सुशोभित केलेल्या, मोत्यांच्या पेंड्यांच्या अभावी गळ्यात घातलेल्या फुटक्या मण्यांच्या व रुपेरी सोनेरी वख लावून तयार केलेल्या श्रीवर्धनी सुपाऱ्यांच्या माळा, पुप्पहाराचेऐबजी छाताडावर लहानश्याच गोळ आरशांची प्रभावळ विराजमान झालेली नाचताना गिरक्या घेतेवेळी परदेक्ली बायांच्या लहंग्याप्रमाणे वतु- लाकार फेर घेणारी एकावर एक अशी जवळ जवळ लकतेरे ९० मेल्या माटककारांचे- झालेली-चारपाच ळुगडी पातळ कंबरेभोवती गुंडाळलेली (ह्या पैठण्या गावातल्याच चार दोन सार्वजनिक ठरलेल्या गावभवान्या- कडून पैदा केलेल्या असावयाच्या; इतर ह्या उडाणटप्पू नाटक्‍्याना भिक घालतो आहे कोण ! ) त्यांच्यावरला कंबरपट्टा हणजे भक्कम अज्ली सुंभाची दोरी करकचून बांधलेली: दोन्ही पायाना उड्या मारताना छुम्‌ छुम्‌ असा आवाज करणार घुंगराचे वेष्टन दिलेले! असल्या गजांत एश्वयांने मौडेत झालेला, दिव्य देहधारी व अतुल पराक्रमी भोमासुर सम्राट चिलमी झोकून तर झाल्यानंतर मग आपल्या प्रधान सेनापति या खास परिवारासह- वर्तमान बाहेर पडाबयाचा. पण पहिला प्रवेश सेनानायकांचा. त्यांचा हैदोस संपतो न संपतो तो प्रधानजींची स्वारी आरडत ओरडत दग्गोचर व्हावयाची. उड्या मारण्याची याचीहि तहान थोडीबहुत भागली की शेवटी मग राळेच्या फेकीत, टाळमृद्‌ंगाच्या खणखणाटात उड्डाण करीत आक्रंदत पट्ट्याचे हात दाखवीत ( पट्टे “टीन'च्या पत्र्याचे ब तरवारी लाकडी असाबयाच्या ) खाश्यांचा स्वारी बोडीवर ( ४४४९) यावयाची; आणि श्रमातिरेकामुळे, श्वासावरोध होऊन उध्बे लागल्यासारखे होईल तेव्हाच धापा टाकीत घाडदिश्ी मधोमध ठेवलेल्या एका खुर्चीवर येऊन आदळाबयाची. पण या पूवीपार,बहिवाटीला आमचा मोमासुररूपी राम्या बेटा थोडा अपवाद होता. कसा हझणाल तर, एकीकडे निश्वास टाकीत अससाहि त्या मरणोन्मुख अवस्थेतहि तो आपल्या उत्तरोत्तर अधि- काधिक किंचाळण्याने आकाशपाताळ एक करून सोडीत असे. जीणीसनाचा ( लंगड्या खुर्चीचा ) प्ररित्याग करून ऐटीने नाचत आत वुईंगात जाई व..श्रमपरिह्ाराथ चिळमीचे लगबगीने दोनचार - जिबन्त नाटक ! ष्श झुरके मारून, “अ: आः ! डुरेरंर ” असा आवाज करीत राळेच्या उजेडात बाहेर प्रेक्षकाना आपल्या ऐश्वर्याचा देखावा क्षणेक दाखवून राम्या पुन्हा आत जाई. असा हा पाणचट प्रकार दोनचार वेळा करून दाखविला, की मग पुन्हा ताज्या दमाने अचकट विचकट शब्दोच्यार करीत, आरोळ्या ठोकीत, आपला विद्रप चेहरा दाखवून वोडावर येऊन तो धिंगाणा घाली ! ! राम राम! काय लोकोत्तर होस ही ! ! आजच्या कुयोगामुळे ह्मणा-किंवा प्रेक्षकांच्या वा नाटकवा- ल्यांच्या दुर्देवामुळे हणा -भोमासुरमहाराज बाहेर पडतेवेळी राळ बेसुमार फेकली जाऊन कित्येक वषापासून आसन्नमरण प्राग्याप्रमाणे जीणोवस्था उपभोगीत असलेल्पा ' वुइंग' रूपी मांजरपाटाने पेट घेऊन एकच डोंबाळा झाला, व रंगभूमीवर लंकादहनाचा देखावा हबहब दिसण्याची वेळ येऊन गुजरली होती; पण तितक्यात. एका इसमाच्या प्रसंगावधानाने कपडा ( जळका वइंग) खाडकन आढळला गेल्यामुळे सबंध थिएटरच्या थिएटर अभझीच्या भक्षस्थानी पडण्याचा ता महा अनथ टळला. गेला. हे सारे ठीक झाले; पण इतका हा अनर्थाबह प्रकार घडला तरी, त्या भोमासुरी राम्या बोकडाची आरडण्याची खवखव आणि धांगडधंगा घालण्याची खुमखुम, खरे पुसाळ तर रतीमात्र ढळली नाही. हरामखोर पडद्यात जाऊन, आणखी एक दोन चिलमी ठोकल्यामुळे पहिल्यापेक्षाहि अधिक चेकाळला. भीतीने मरगळलेल्या नाय्यळोलूप सभापंडिताना नवजीवन मिळावे. झणन की काय--राम्याने, होते नव्हते तेवढे आपले अवसान एकवटून मेघांच्या गडगडाटाशी व विद्यु्तेच्या कडकडाटाशी स्पधा करणारी बेंबीच्या देठापासून अक्षी आरोळी ६२ मलेल्या नाटककारांचे- ठाकून दिली झणता की जिच्यामुळे प्रेक्षकगण तर क्षणभर बफोसारखा थंडावलाच, पण आजबाजच्या घरातील साखरझापत असलेली परकी मंडळी भेदरून जाऊन उल्कापात झाल्याच्या भीतीप्रमाणे आपल्या घरातून बाहेर पडून, थिएटराच्या जवळ रस्त्यावर जमा झाली. बिचारी मुकी जनावरे, ती कुत्री देखील-काही तरी अरिष्ट कोसळलेळे आहे, अद्या समजुतीने-पायात शेपट्या घाळून ' क्‍्यां क्‍यां' करीत जीव घेऊन सैरांवेरा पळत असताना दिसली ! इकड रंगमंडपात हसू येण्यासारखा घडलेला आणखी एक निराळाच प्रकारः नेमकी आमच्याच डोक्यावर ओळंब्यात असलेल्या बायकांच्या गलर्रांत ( हिच्या तक्तपोज्लीच्या फळ्य़ा एकमेकीशी वितुष्ट पडल्याचे ददैवीत होत्या. ) एक सभ्य खरी आपल्या ६]७ वषीच्या लहानग्या बाबूला घेऊन नाटक पहात बसली होती. विदूषकराव मन मानेळ तसला चाबटपणा करून मंडळीना “खो खो ' हसवून एकदाचे निघून गेले; पुढ आवाहन करताच वक्रतुंड श्रीगजाननमहाराजांची स्वारी इर्‌यमान झाली; व त्यानी नाट्याचाय सूत्रधारबुवाना शुभा- शीवोद देऊन ब्रह्मकुमारी सरस्वतीची बाट पहात काही वळ विश्रांति घेत ले बसले. त्यानंतर “ घिग्‌ धिग तोम! च्या तालावर मयूरास- नावर आरूढ झालेल्या शारदामातोश्री पावल टाकीत मनसोक्त नाचल्या व काही वेळाने नाकी गमन करत्या झाल्या. परंतु इतका वेळ. जागत बसलेला बाबू , झोपेने पंगाळल्यामुळ आपल्या आईच्या मांडीवर स्वस्थ झोपी गेला तेव्हाच्या आमच्या या अमयीद पौराणिक नाटकाना अंकादि प्रवश्षांचे कोणतेच नि्बेध घातलेले नसावयाचे ! “ पेटिर घंटा! हा आवाज ऐकून “ दिल्ली एक्स्प्रेस ' शिटी देत स्टेशनातून एकदाची -जिवन्त नाटक ! ६३ ्िड्ििंगंं्ाायखिबि य विवि अव] उााण00 १000 ण कालीटीशपा नपा टप्पा बाहेर पडली की रुळावरून सारखी घसरत आपला मुक्काम गाठा- यची. नाटकपात्रांची तरडाहि थेट अद्याच प्रकारची. वाटेल त्याने वाटेल तव्हा रंगभूमीवर येऊन, हवी ती बतावणी करून आपला प्रवेश उरकून घ्यावा. सूत्रधारबुवा सांगाल तेव्हा, टाळ कुटायला तयारं असावयाचेच बिचारे. न असून करतील काय £-पोटाची खळगी कद्यीबशी भरली पाहिजे आहे ना ! असो. बाबू इतका वळ झोपेच्या गुंगीत होता खरा, पण बाराव्या आंति क्ूरस्थानी आलेला आमचा भोमासुर शनिम्रह त्याला थोडाच सुखाने पडू देणार ! त्या सोट्या म्हसोबाच्या फोडलेल्या एकाच डरकाळीमुळे पोरगा अंगात सैतान संचरल्याप्रमाणें किंकाळ- तच एकाएकी जागा झाला; ब आपल्या आईला बिलगून मोठ्याने आक्रंदू लागला. दोनचार घंटा झोपेत अवरोध होऊन तुंबल्यामुळे व आता भेदरून अनावर झाल्यामुळे बाबूकडून धारातीर्थांचा प्रसाद नेमका शेजारीच बसलेल्या आमच्या एका हलकट भांडकुदळ जानीदोस्ताला स्पशषेळ मिळाल ! बस्स-एवढेच कारण पुरे झाले- मग तो इसम ह्यांत बसतो आहे कशाला ? लागलीच उसळून उभा राहून ग्यालरीकडे डोळे फाडून पहात दरडावून ह्मणाला:-“* अहो बाई, काय थट्टा मांडली आहेत की काय ही ? आपल्या लाडक्या चिरंजीवाच्या मूत्र-विसजनाचा अभिषक आमच्या अंगावर ? शिः सगळे कपडे खराब झाले! आधी निपट्टन काढा ते ! इवलीशी कारटी घेऊंन आलात कशाला नाटकाला ? काणी वेठीला तुझाल धरले होते, की तुमच्याच आश्रयाबाचून नाटकमंडळीचे आता अगदी अडूनच राहिले होते ? एखादा जवळचा बाळा मिजवून आधी घ्या तो शुद्ध सात्विक प्रवाह आवरून !” वगरे वगेरे ताडास आले ते व तितके बहकला. । क ४ मलल्या नाटककाराचे- बाई बिचारी भीतीने पार गांगरली, आणि लऊने अगदी मेल्या- सारखी झाली. स्वतःलाच शिव्याश्राप धेऊन, रडकुडीस येऊन प्रत्य- काची ती हात जाडून माफी मागत होती. करील काय ! भोम्या- राक्षसाचे प्रायश्चित्त मिळाले वरच्या सोम्याला-सोम्याच प्रायाश्वित्त भोगावे लांगळे खालच्या गोम्याला-फिटंफाट झाली इतक्यात, वर आकाशात मेघांचा गडगडाट होऊन, विजा तळ- पून, तुफानवारा वाहू लागला; व भितीच्या व छपराच्या भगदडातून त्याच झात आत थिषशटरात प्रवेश करून एका मिर्णमिण करीत कसाबसा जीव धरून राहलल्या दिव्या खरीज बाकाच्या साऱ्या बिजलीच्या बच्या क्षणाधात त्यानी मालवून टाकल्या. ठिंगळांचा : ड्रॉप ) गडगडत खाडी बेऊन आदळला. बहुतेक सववत्र अंधार पसरला. मग कसळ नाटक अन्‌ कसले काय ! घटकाभराने मुसळ- धारेचा पाऊस लागेळ, या भीतीने थिएटरचे दरवाजे सताड मोकळे करून वा करवून प्रक्षक मंडळी मोठ्या लगवगीने बाहर पडली; आणि ज्यांन त्याने आपल्या घरचा रस्ता आधी सुधारला. त्यात पहि होतोच. अस सांगतात, पूवयुगात क्रोधाविष्ट अद्या दशरथ- राजाच्या धनुप्याचा टणत्कार किंवा विकोपास चढलंऱ्या मारुती- रायाचा भुभुःकार एकताच स्त्रियांचे गभपात होत असत; पण या बहाद्दर राम्या पठ्ठ्याने आपल्या आरोळीवरोबर बांबूचा 'लघुशंकापात' केला ! वाहवारे गत्न ! याच नाव खरा प्रतापी अजब करणी ! ! एतावता, नाटकमंडळीचा, तिच्या नाटकाचा, प्रेक्षकांचा असा हा अकल्पित बोऱ्या उडाला खरा, पण फारा दिवसांच्या हपाप- लेल्या आह्या ग्रामकंटकांची मात्र घटकाभर आयतीच करमणूक [ऊन शिवाय, ' पृर्णचंद्रोद्य नाटकमंडळी ' च्या चंटाचा उदयास्त एकच समयावच्छेदेकरून झाल्याची “ न. माच" हावयाला मिळाली; इतकाच लभ्यांश ! झाली संपली गोष्ट ! ! वडा अल 00 द णता श्री, विश्वेश्वर यांची प्रसिद्ध होणारी पुस्तके. रंगभूमीवरील व्यासपीठ. १ रंगभूमि, २ नाटकमण्डळ्य़ा की अश्भछत्रे) ३ त्रिशंकूचा बाजार अर्थात्‌ क्लबी नाटकमण्डळ्या, ४ शयोकी मण्डळींचे आश्रम ( वाट्या (2105 ), ४ सिनेमांची सेतानश्याही, ६ नाटककारांची फाट्गुनशाही, ७ संगिताचा सुळसुळाट, ८ शेवटली फोडणी ! वगैरे प्रकरणातून नाठ्यविष- यासंबंधी सडेतोड उल्लेख केले असून, तरुण पिढीच्या चारित्र्यावर व राष्ट्राच्या भवितव्यतेवर नाठ्य-क्षेत्रातील काही प्रकारांचा अनिष्ट परिणाम होत आहे, त्याबद्दल लेखकाने निर्भीड टीका केली असून, पुस्तक आबाल- वृद्धास वाचनीयच होईल, अश्नी त्याची रचना केली आहे. अ ळा, मल संभाजीचा दिव्य सन्देश ! क अ क संभाजीने आपल्या जिवाची होळी करून घेण्यात साऱ्या हिन्दूना धर्माचे दिव्य कसे दाखविले, हिन्दुसंघटनाच्या दृष्टीने अशा आत्मयज्ञांची आज किती महति आहे, व इस्लामी धमेवेड्यांच्या मगरमिठीत हा मराठा सिंह का व कसा सापडला, वगेरे तऱ्हेची ऐतिहासिक चचा करून, व्यस- नांचे आगर म्हणून संभाजीची चित्रे रेखाटणाऱ्या व त्याच्या चारित्र्याला काळिमा फासणारी विधवाळ विधाने करणाऱ्या दख्खनच्या दऱ्याखोऱ्या- तील नाटक-कादुंबर्राकाराना व परप्रकाशित लेखकाना प्रस्तुत पुस्तकाचा कत्यांने अमोल अहेर घातला आहे. डो ए५₹ ॥पा; 54५) ॥17२१1॥) >. ( 1 7517738११0. ) 1१ ३ ॥॥९)॥1117.71र्‍२71..% 1) (91.1) «« 11.२१ १ 8फलाग0 8750140118 "0 पार 10-04 ए१३ 1 उलागपागार 4) ४0ए१0० एगषाग्रर4110१ 01 1४14. ७.42. 12 इ /1 .112)/०17 (91 “--1 “1: €»१२”1:1२ 1!11)1.%. . १११10१1, १'0२0प ॥'प्र0॥एलळप ॥ प 182155 01 1५1581६ ८(11.1715 & 55९८15. ०२र९०)&१1॥"ए1॥'17/: पपया खळाधणाप्ाण 90पाप'ए& य 00211 | [ गर्गाः3 भरण & शाप डा छा 10॥0०टटासली क्यात पाडायला" १टटलपा जि देयशाठापाडटत तिप्ातेय ('ठप११पा१प9ी॥प ९8 याांट्राच्रिट्ते त्या परतयारता, र्‌ क्राव्ात रात (05 11'001100, तात क) 8150 तैखा) काण इलणाठ ता8$00ा8 0 ॥॥॥/ ]1)5)- ल०)०८१ जण 8&ताच) ॥४०८ ०७ ,€ एए०ळअटा, जाणा त इपिपावाणा॥. 0प' लाय] 0016१. ] मलम नसाल वक ९७७:--20, 1,051 (,प्र३ 1), 11140 1५.१.