()॥५॥४/८॥२७/१|_ (_|3२,.र 0) 196216 / ४०६8] ॥४$७--/॥४) 0॥--881--5-8-74--15,000. 0591141113 ॥1 ५॥1-177१01₹ 1.111२१.17९ रा 1४०. णि क ॑.९९6९56101 ]४०, णि | क & शी ४1४ "६८ जादा ८४५१ | गुप्ता 0०0ला आठ्पात 5९ मटिपाताटर्त ला ल ७लणि२ट पा2 वत्रा/ बि त्रावापल्त. ७00७. गांधै साहित्य पुष्प २ रें. अहिंसा दरीन (महात्माजींचे आहिंसेवरील कांही नवडक लेख ) : प्काराक : महाराष्र ग्रथ भांडार गिरगांव, मुंबई, प्रकाशक: दांकर वामन कुलकर्णी, महाराष्ट ग्रंथ भांडार, सुंबईई ४. ->-६५-०-----३.८० --२-२>-८--:>->->>->--::--<-५५८- 7-८ किंमत १॥ रुपया, सयणण पे प२१णी पश १णा?१णी२१ी१0”22?0ी प्रथमात्रत्ति गांघो जयंती १९४३ दिंतीयाद्रत्ति--- १९४६ सुंद्रक : शामराव खंडेराय म्हाजे चंद्रकांत आटे प्रिंटींग प्रेस सुंबई १२ निवेदन मी वारंवार सांगितलेली गोष्टच पुन्हां सांगतो; ती हीं की, विधायक कार्यक्रमाची नेटाने व चिकाटीने अंमलबजावणी करणें, हीच अहिंसेची खरी तयारी किंबहुना हीच अहिंसेची खरी अभिव्यक्ति होय. विधायक कार्यक्रमाच्या बळादिवाय ऐन आणी- बाणीच्या प्रसंगीं आपण अहिंसेची शक्ति दाखवू शकू असें ज्यांनी वाटते त्यांची फटफजिती झाल्याशिवाय रहाणार नाहीं. हें असें करणें म्हणजे धष्टपुष्ट व चिलखत घातलेल्या शिपायाबरोबर एखाद्या उपाशी मरणाऱ्या निःशस्त्र इसमाने दोन हात करण्यासारखेच हास्यास्पद ठरेल. त्यांत अपयश हें ठरलेलेंच. ज्याचा विधायक कार्यक्रमावर विश्वास नाहीं, त्याला माझ्या मतें उपाशी मरंणाऱ्या जनतेबद्दल प्रत्यक्ष जिव्हाळाच नाडी. ज्याला अद्या प्रकारचा जिव्हाळा वाटत नसेल तव्याला अहिंसक रीतीने लढतांच येणार नाहीं. माझ्या प्रत्यक्ष आचरणांत ज्या प्रमाणांत भाझे भुकेलेल्या जनतेशीं तादात्म्य होत गेळें, नेमकी त्याच प्रमाणांत माझ्या अहिंसेची व्यापकता वाढत गेली. मी आपल्या कल्पिलेल्या अहिंसे- पासून बराच दूर आहे, तेथें पोंहचण्यासाठीं माझें मुक्या जनतेशी जेवढें तादात्म्य व्हायला पाहिजे, त्यापासून देखीळ मी दूरच नाहीं कां --तर्ध्यांच्या वाटेवर, '५--४--४२ कहा ाळकणिएनळाश १०० च (५११८८५८ ५ 4187 9 (४७७८7८४, 0 ७. सुळम मराठी भार्बेत गांधी-तत्बज्ञानाचा प्रसार करणाऱ्या गांध्री साहित्यमाळेंवून प्रकाशित झाळेली पुस्तके -- र्र्‌ १ अखंड मारत २ आहिंसादर्शन (दुसरी आदृत्ति) ३ गांधीवादावरील आक्षेप व त्यांची उत्तरे ४ गांधीजीच का ! ( पु. य. देशपांडे ) ५ अहिंसेची साधना ( वामन 'चोरघडे ) ६ गांधीजींची घर्मनीति ७ महोत्मार्जीची विलायतची यात्रा ८ गांधीर्चे नेवृत्व आगामी गांधी तत्त्वज्ञान अहिंसेचे अर्थशास्र १॥ १॥ १1 १ १|| १॥ १॥ १॥ ६२ 06.0१. ,४£ ०. /५५. ९). »“७ लेखांचा अनुक्रम तरवारीचे तत्त्वज्ञान रठिया व भी एक प्रश्न माझं युद्धसहकार्य महान शाक्ति दिव्य संदेश आमचें अपयश ध्येयाकडे खुदाई खिदमतगाराची प्रतिज्ञा शांततेचा मार्ग सूड आणि क्षमा माझी श्रद्धा सिमल्याची वारी माझ्या सहानुभूतीचा उगभ भेत्रीचा हात भगिनीची न्यथा ,कोड्यांचा उलगडा कभलादेवींचें पत्र कसोटीची वेळ हिंदूची हिजरत एका शंकेचे उत्तर संरक्तणाची बाब एकच भार्ग झिडकारलेली मदत भीतीचं वातावरण एक जिव्हाळ्याचा प्रश्न प्रत्येक ब्रिटनला उद्देशून अरण्यरुदन माझं नेतृत्व खानसाहेबांची अहिंसा नेतिक पाठिंबा अहिंसक पोलिस अहिंसेची व्याप्ति कॉँग्रेसची अहिंसा बलात्काराच्या वेळीं 4 शांततावादाची अभिपरीक्षा आत्मसंरक्षणाचा हक्क खरें असल्यास अभानुष आत्महत्त्येविषयी अहिंसक प्रतिकार व उपवास अन्ने नय सुपथा राये अस्मान किश्वानि देब बयुयानि विद्वान । युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूदिष्ठां ते नम उक्ति विघेम ॥ सवे मार्गाचे ज्ञान देणाऱ्या हे अग्निदेवा, आमच्या . ध्येयम्राप्तीसाठी आम्हांला सुंदर मार्गोर्ने घेऊन जा. आमच्या कुटिळ पापांशीं झुंजून त्यांने शमन कर, तुला पुनः पुनः नमस्कार असोत. --इशोपनिषत्‌ गांधींची अहिंसा %५ €& रव्न्यी २७% ७ तरवारीचे तच्वज्ञान मला असें वाटतें की, जर मला भेंकडपणा आणि अत्त्याचार या दोहा तूनच निवड करावया*ची झाली तर मी अत्त्याववाराचाच आदेश देईन. माझ्या मुलाने मला प्रश्न विचारला, ': १९०८ मध्यें तुमच्यावर प्राणघातक हला झाला त्यावेळीं जर मी हजर असतों, तर मो काय करायला हवं होतं असं तुम्हांला वाटतं १? मी नामदोसारखं पळून तुम्हांठा तसंच ठार मरू द्यायचं होतं, कीं माझ्या शरीरसामर्थ्याचा उपयोग करून तुमचं संरक्षण करायला हवं होतं. *' मी त्याला सांगितलं कीं, त्यानें प्रसंगी शारीरिक वळ!चा उपयोग करून देखील माझें संरक्षण करण्याचें आपलें कर्तव्य करायला हरकत नव्हती. याच तत्त्वाला अनुसरून मी बोजरवुद्धांत, झल बंडांत, व गेल्या युद्धांत भाग घेतलेला होता. म्हणूनच ज्यांचा रास्त्रासत्रांवर विश्वास आहे अशांना शास्त्रविद्या शिकवावी असेंहि मी आम्रद्पूर्वक सांगत असतो. स्वतःच्या अपमानाचा अगतिक साक्षीदार होणें किंवा तो भेकडपणर्ने गिळून घेणें, यापेक्षां हिंदुस्थानने हाती तरवार घेऊन आपल्या स्वाभिमानाचे संरक्षण केलें तरी चालेल. पण अहिंसा ही हिंसेपेक्षां अगणितपणगगे श्रे्र आहे, शदिक्षेपेक्षां क्षमा करण्यांत अधिक मदुमकी असते. क्षमा ही लढवय्याळा भूषणकारक असते. ₹० तरवारीचं तत्त्वज्ञान शासन करण्याचें सामथ्ये अंगीं असलें तरच सहनशीलपणाला क्षमेचें मोल येईळ, पण एकाद्या असहाय्य प्राण्याने क्षमादानाचा आव आणण्यांत कांहोच अथ नाहीं. उंदीर खतःच्या चिंधड्या मांजराला करूं देतो, तो मांजराला क्षमा करता म्हणून नव्हे. जनरळ डायर व त्याच्या लायकीचे अवांतर ळोक यांना कडक शासन करण्यांत यावें, असे म्हणणारांची भावना म्हणूनच मला आवडते. रक्य अस तर अशांनी त्याचे राईंगणिक तुकडे उडवले असते. पण मला हिंदुस्थान असहाय्य वाटत नाही. मीं स्वतःदेखील असहाय्य जीव नाहीं असें मला वाटतें. मात्र मला माझें आणि हिंदुस्थानचे सामर्थ्य सत्कर्मी लावावयाचे आहे. माझ्याबद्दल विपर्यास होतां कामा नये. केवळ शरीरबळानेंच सामधथ्यं येत नसतें. व्याक्लञा जन्म दुर्दैम इच्छाशक्तांतेन होतो. तुलनाच करूं गेल्यास सामान्यतः झुलू हा इंम्रजापेक्षां शरीरबळांत श्रष्ट ठरेल. पण तो इंग्रजाच्या पोराजवळून देखील पळत सुटतो. यार्चे कारण ल्यालाल्या पोराच्या हातांतल्या पिस्तुलाची किंवा तें आपल्यावर झाडणाराची भीति वाटते. सखखतः अंगाने धडधाकट असून देखील तो मरणाला मितो. एक लक्ष इंग्रजांचे तीस कोटी मानवांना भय वाटण्याचें कांहाहि कारण नाहीं, हें आम्हां हिंदुस्थानांतील लोकांना एक क्षण विचार केला तरी कळून येईल. म्हणूनच आत्मबलाची निश्वित जाणीव म्हणजेच निश्च्ति क्षभादान होय. विवेकी क्षमादानानें आमच्यांत सामर्थ्याची प्रचंड लाट हेलावेळ आणि मग एखाद्या डायरला किंवा फ्रॅक जॉन्सनला हिंदुस्थानचे पवित्र मस्तक लाथांखाली तुडवणेंअशक्‍्यप्राय होईल. आमच्यांत त्वेष किंवा सूडभावना उत्पन्न न होण्याइतके आम्हीं पददलित झालो आहोंत असें आपल्याला वाटतें. तर्सी देखील आपला शिक्षा करण्याचा हक्रक दूर सारूनच हिंदुस्थान आपला अधिक फायदा करून घेइल, असें मला निःसंकोचपणारने म्हटलेच पाहिजे. आपल्याला याहीपेक्षा चांगळें कार्य करावयाचें आहे, जगाला याच्यापंक्षांहि श्रेष्ट माग दाखवायचा आहे. मी स्वप्नाळू नाही, व्यवहारा आदर्शवादी आहे. अ्हिसाधम॑ हा केवळ क्रषिमुनी आणि संतमहात्म्यांसाठीं नाहीं, सामान्य जनतेसाठी देखील तो तेरवारीचे तत्वज्ञान शे 2५ » 5 * २-५ 53.2९ योग्य ठरतो. अहिंसा हा जसा मानवांचा विहितधर्म, तसाच पद्यंचा हिंसा पशूचा आत्मा सुप्तावस्थेत असून, तो केवळ आपल्या शारीरबळावरच विसंबून असतो. आत्मवळाच्या त्रष्टत्वाळा मान देण्यांतच मानवाचें मोटेंपण आहे. यामुळेच मौ हिंदस्थानपुढें आत्मलागिं प्राचीन तत्त्व मांडण्याचे बाडस केलेलें आहे. कारण आत्मक्रेशांची नवी नांवें म्हणजेच सत्याग्रह असहकारव सविनय प्रतिक[र होत. हिंसेच्या मध्यांतून आहेंसेचें तत्त्व शोधून काढणारे कुणि हे न्यूटनपेक्षांदेखील बुद्धीने थोर होते; चेठिंग्टनपेक्षां श्रेष्ट योद्धे होते. शस्त्रांचा उपयोग कसा कराचा याची माहिती असल्यामुळेंच स्यांना शास्त्राचे चेग्य्थ पटलें आणि म्हणूनच शीणलेल्या जगाला लांनी हें शिकवलें कीं, त्याचा डद्भार हिंसेने होणारा नसून अहिंसेने होइल अहिसेचें लढाऊ आचरण म्हणजेच स्वेच्छापूर्वक कष्ट झेलणें होय छळ करणाऱ्याच्या इच्छेला निमूटपणें मान तुकाचणें म्हणजे अहिसा नव्हे उलट ल्याच्या इच्छेच्या प्रतिकारासाठी आपलें आत्मबळ पणास लावणें म्हणजेच आहिंसा होय. मानवाच्या या आत्मशक्तीच्या प्रभावाने केवळ शका व्यक्तीला देखीळ एखाद्या अन्यायी साम्राज्याचे एकवटलेलें सर्व बळ प्रतिकारून स्वाभिमान, स्वघम आणि स्वत्व यांचें संरक्षण करतां येईल; त्या साम्राज्याचा पाया डळमळीत करतां येइळ किंवा त्याच्या उद्धाराचा पाया घालतां येइल. आणि म्हणूनच हिंदुस्थानला मी अहिंसेचा स्वीकार करायला सांगतों तो, तो दुवळा आहे म्हणून नव्हे. तर आपल्या सामर्थ्याची आणि बळाची योग्य जाणीव ठेवूनच त्यानें अहिंसेचा स्वीकार करावा, अशी माझी इच्छा आहे. आपल्या सामर्थ्याची जाणीव होण्यासाठीं त्याला दास््रास्त्राचें शोक्षण नको. आज तें आषणल्याला हवेसे वाटतें याचें मूळ आम्ही केवळ लिबलिबीत मांसाचे पुतळे आहोंत असें वाटण्यांत आहे. जगांतलें सवे शारीरिक बल एकवटून आअळिं तरी त्याला तॉड देणारा आणि प्रत्येक शोारारिक दुबळेपणावर मात करणारा अविनाशी आत्मा आपल्या जवळ आहे याची जाणीच हिंदुस्थानला व्हावी अशी माझी इच्छा आहे. चहुंबांजूनी १२ तरवारीच तत्त्वज्ञान खवळलेला दर्या असलेल्या सुरक्षित ल॑केंत रहाणाऱ्या दरमुखी रावणाच्या उद्दाम शक्तीविरुद्ध केवळ वानरसेनेच्या जोरावर लढायला रामासारखा सामान्य मानव तयार होतो, याचा अथ काय १ आत्मवलानें शरीरबळावर विजय मिळवला असाच नव्हे कां त्याचा अर्थ १ तेंहि जाऊं द्या, पण मी व्यवहाराच्या दृष्टीनें या तत्त्वाकडे पहात आल्यामुळें मला हिंदुस्थानला राजकीय बाबतींत आध्यात्मिक जीवनाची उपयुक्तता पटेपर्येत वाट बघायची नाही. इंग्रजाच्या तोफा, रणगाडे व विमाने यांच्यापुढे आपण दुबळे आणि अगतिक आहोंत असें आज हिंदुस्थानला वाटतें आणि म्हणूनच आपल्या दुबळेपणामुळें तो अहिंसेचा अंगीकार करतो. तरीदेखील त्याचा उद्दिष्ट परिणाम व्हावयाचा तोच होईल; त्रिटिशांच्या अन्यायाचें असद्य दडपण ल्ामुळें दूर होऊं शकेल. मात्र पुरेशा जनतेनें आहंसेचा अंगिकार केला पाहिजे. अत्याचारी चळवळीपेक्षां ही चळवळ मौ वेगळीच समजतों; दोहोंची भेंसळ करून चालणार नाहीं. स्वभावतः ही चळवळ दुबळी नाहीं; म्हणूनच ती फसली, तर लोकांनी तिंचा अंगीकार करण्यांत कुचराई केल्यामुळेच फसेल; पण ती फसली तर मात्र मग खरा धोका निर्माण होईल. हा राष्ट्राचा अपमान सहन न झाल्यामुळें कांहीं थोर पुरुष क्रोधाविट्ट होऊन हिंसेचा अंगेकार करतील. हिंदुस्थानने तरवारीचें तत्त्वज्ञान अंगिकारलें तर त्याला क्षणिक विजय मिळतील देखीळ, पण तेव्हां मला हिंदुस्थानचा अभिंमान वाटणार नाहीं. ल्याने आंधळेपणाने युरोपची नक्कल करून चालणार नाहीं. हिंदुस्थानने तरवारीचें तत्त्वज्ञान अंगिकारले तर ती माझी अभिपरीक्षेची वेळ असेळ, पण मी माझे कर्तव्य करायला चुकणार नाही. या अभिदिव्यांतून मी पार पडेनच अशी मला आद्या वाटते. माझ्या धमाला भौगोलिक मर्यादा नाहींत. जर माझ्यांतला विश्वास अढळ असेल तर माझ्या हिंदुस्थानवरल्या प्रेमाची भीड न पडता देखील तो टिंकाव धरील. हिंदुस्थानच्या सेवेसाठींच मी माझें जीविंतसवस्व वाहिलेलें आहे, पण ती सेवा मला माझ्या अहिंसाधमानेंच करायची आहि. युंग इंडिया-१4१-८-१९२०. ५७ ७ ९! १ % रशिया आणि मी आजच्या घडीला माझ्या शब्दांकडे अमेरिका व इंग्लंड यांचे लन वेधलेलें असतें, हें मी माझें सुदेव समजतो आणि दुर्दैव देखील. सुदेव अशासाठी कीं, पाश्चात्य देशांत माझ्या संदेशाचे मनन होते, अभ्यास होतो. दुर्दैव अशासाठी कीं, त्याच देशांतून तो संदेश एकतर अजाणता फुगवून टाकतात, नाहींतर सुद्दाम विकृत तरी करतात. प्रत्येक सत्य हें स्वयंभू आणि स्वाभाविक सामर्थ्यांनें परिपूर्ण असें असतें. म्हणूनच जेव्हां माझ्या म्हणण्याचा ढोबळ ढोबळ देखील विपर्यास केलेला मला आढळून येतो, तेव्हां मी माझी शांतता ढळूं देत नाही. एका मायाळू युरोपियन मित्राने मला पत्नानें एक इशारा दिलेला आहे. त्यांत असलेली माहिती जर खरी असेल तर असें म्हणावें लागतें कीं, रहियांत माझ्याबद्दल जाणून बुजून किंवा आपाततः गेरसमज पसरवण्यांत येतो. लाचें पत्र हें असें आहे-- ““ बलिनमधला रशियन प्रतिनिधी क्रेस्टिन्स्की याला गांधीचे अधिकृत स्वागत करण्याबद्दल परराष्ट्रीय मंत्री सांगतील आणि सद्यः परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी गांधीच्या अनुयायांमध्यें बोल्कोविक प्रचाराचा प्रसार करण्याचेंहि योजण्यांत येइल. यादिवाय गांधीला रदियांत येण्याबद्दल निमंत्रण करण्याचे काम देखील क्रेस्टिन्स्कीवर सोपविण्यांत येईल. याशिवाय आशियांतल्या पददालित जनतेमध्ये प्रचारकी वाड्ययाचा प्रसार करण्यासाठीं पेका खर्च करण्याचा अधिकार देखील त्याला देण्यांत आलेला अहि. ओरिएंटल छंब व त्याची कचेरी चालवण्यासाठी एक निथी त्यानें उभारावा व त्या निधीला गांधीचे नांव देऊन त्याच्या मताचे ( कीं मास्कोच्या £ ) १४ रशिया आणि मी असतील त्यांना मदत द्यावी. अखेरीस तीन हिंदूंची या कामी योजना करण्यांत आली. हें सारें १८ आकटोबरच्या रूलमध्यॅ छापण्यांत आलेलें आहे. " या पत्रावरून एक असा पुरावा मिळतो की, मळा जमनी आणि रशिया या देशांना भेट देण्यासाठीं बोलावणार असल्याचा प्रवाद पसरळेला आहे. अर्थात्‌ अशा तर्‍हेचे निमंत्रण मला मुळींच मिळालेळे नाही, हे मी सांगायला नकोच. किंबहुना या थोर देशांना भेट देण्याची मळा यत्किंचित देखीळ इच्छा नाहीं. ज्या सत्याचा मी पुरस्कार केला, त्याचा अजून हिंदुस्थाननेच पूणपणे स्वीकार केलेला नाहीं, याची मळा जाणीव आहे. हिदस्थानांत अजून माझ काय प्रयोगावस्थेंत आहे. अशा वेळीं परदेशांत जाण्याचे धाडस करणे मला सर्वेस्वी अपरिंपक्कपणाचें वाटतें. हिंदस्थानांतच माझा प्रयोग यशस्वी झाला तर मला खूप खूप संतोष वाटेल माझा माग स्पष्ट आहे. एखाद्या हिंसक कायासाठी माझा उपयोग करण्याचा कोणताद्दि प्रयत्न फसणार हें निश्चित. माझ्या पद्धतींत गरुप्तपणा नाहीं , सत्यापरता दुसरा मुत्सद्दीपणा माझ्यांत नाहीं. अ्हिसेपरतें दुसरें हत्यार मी बाळगीत नाहीं. नेणीवेनें नकळत मी माझ्या मार्गापासून कांहीं काळ दूर सरेन, पण कायमचा मात्र नव्हे. म्हणूनच माझा उपयोग कशा रीतीनें व्हावा, यासाठी मीं कांहीं मर्यादा घालून दिलेल्या आहेत. आजवर अनेकवार माझा बेकायदे'शीरपणें उपयोग करण्याचें प्रयत्न झालेले आहेत: पण माझ्या माहिती- प्रमाणे ते सारेच फसले. प्रत्यक्ष बोल्शेविज्म म्हणजे काय याविषयीं अजून देखील मी अज्ञानांतच आहि. मला त्याचा अभ्यास करणें अजून शक्‍य झालें नाहीं. कांहीं झाले तरी पुढें मार्ग रशियाला तो कल्याणकारक ठरेळ किंवा नाहीं हेंहि मला सांगतां येत नाहीं. पण ज्या अर्थी लाचें अधिष्टान हिंसा आणि नास्तिकपणा आहे, त्या अर्थी तो मला आपल्यापासून दूर लोटतो हॅ मात्र मला पक्के माहीत आहे. यशाच्या हिंसक अश्या आडरस्त्यावर माझा विश्वास नाहीं. माझ्यावर कृपादष्टि ठेवणाऱ्या माझ्या बोल्शोविक मित्रांनी हें लक्षांत ठेवावें की, पकच पश्च १९ क जरी मळा उच्च ध्येये आवडतात आणि त्यांना पाठिबा द्यावासा वाटतो, तरी हिंसक मा्गीबद्दल सात्र आत्यितिक तिटकारा वाटक्षो, मग तो कितीहि उदात्त ध्येयपूर्तीसाठी आचरणांत आणलेला असो. म्हणूनच हसेचे पूजारी आणि मी यांना एकत्र येतां येईल असें एकहि समानस्थळ आढळायचें नाही. तरी. पण माळे. आहेसेचे ध्येय मला अराजक आणि टिंसक लोकांशी संबंध ठेवायला भाग पडतें, पण त्यासंबंथाचा एकमेव हेत त्यांना त्यांच्या चुकलेल्या मार्गापासून परावृत्त करण्याचा असतो. कारण अनुभवाने मला अर्से दिकविलें की, असत्य आणि हिसा यांपासून कोणाचेंहि निरंतन कल्याण होणें राक्य नाही. हो. माझी श्रद्धा गक लाडके स्वप्न असले, तरी तें तितकेंच मनोज्ञ आणि आकषक आहे, हेहि कबूल करावें लागेल. -्यंग इंडिया-११-१२-१९२४ $ 9 $ ४ एक मन दक्षिण ऑफ्रिका व इंग्लंड येथें सुत्रूपापथकासाठीं माणसें जमविंण्याचे काम केळे आणि हिंदुस्थानांतल्या ळष्करभरतीला माणसें मिळवून दिलीं याचें कारण मीं युद्धाला पाठिंबा दिला हे नव्हतें. मी त्रिटिश साम्राज्याला पार्टिबा देण्यासाठीं हे सारे केळे. कारण तेव्हां माझा त्यांच्या उपयुक्तपणावर अढळ विश्वास होता. आजच्याप्रमाणेंच तेव्हांदेखील मळा युद्धाचा तिटकारा वाटत होता, आणि मी आजच्यासारखीच तेव्हां देखील खांद्यावर बंदुक उचलली नसती. परंतु एखाद्याचे आयुष्य म्हणजे एकच सरळ रेपा नसते, तें अनेक परस्पर विरोधी कर्तव्याचा भारा असते; आणि या आणि त्या कर्तव्यामधून निवड करण्याची जबाबदारी सतत १६ एकच प्रश्न नब्ह/४ > /२/४४४४/४/- ०१४४४४४१४४” ४४-४४ ४५४ -2४४४- ४५” “२४४४४ -४५-४४-"-€*/४/४५४४१- ४४४ ४१.४५ ४४१५ ४४ २५४५५१ -2४४४/ ४८४४४7 “५८ -“ *५/४* ४४४५४/१४४४€' “५” -* एकाद्यावर घालण्यांत येतें. नागरिक या नात्यानें नव्हें तर युद्ध संस्थे विरुद्ध चळवळ करणारा एक सुधारक या नात्यानें मला अशा लोकांचें नेतृत्व स्वीकारावे लागलें, कीं ज्यांचा युद्धावर विश्वास असून देखील भेंकडपणा किंवा ब्रिटिशाबद्दद वाटणारी अढी यांच्यामुळेंच ते लष्करांत भरती व्हायला तयार नव्हते. त्यांना उपदेश करण्याचें कार्ये मला करावें लागलें. तसें करतांना मला जरा- देखील खंत वाटली नाहीं. कारण ज्या अर्थी त्यांचा युद्धावर विश्वास होता व ते न्रिटिशनिष्ट होते त्याअर्थी लष्करांत नांव नोंदवणें हें त्यांचें कर्तव्यच होतें. जरी माझा स्वतःचा शस्त्रांचा उपयोग व्हावा यावर विश्वास नसला आणि मी जरी अहिंसा धर्माचा पुरस्कर्ता असलो, तरी पण रास्त्र- बंदीचा कायदा रद्द करण्यासाठीं चळवळ झाली तर मी तींत बेधडक उडी घालीन. कारण हत्यारांचा कायदा म्हणजे त्रिटिंश सरकारनें हिंदुस्थानविरुद्ध केलेले एक काळेकुट्र- अपराधाचें कृत्य, असें मी मानीत आलों आहें. ' ठोशाला ठोसा ' या तत्त्वावर माझा विश्वास नाहीं, पण चार वषांपूर्वी बेततियाजवळच्या खेडूतांना मीं न कचरतां सांगितलें होतें की, “' तुम्हांला अहिंसेची जाणीव देखील नसतांना तुम्ही केवळ भॅकडपणामुळें शस्त्रांचा उपयोग केला नाहीं व स्वतःच्या बायकांची अब्रू व मालमत्ता यांचें संरक्षण न करण्याचा अपराध केला ! '' नुकताच मीं हिंदूंना देखील उपदेश दिला. कीं, जर तुमची अहिंसेवर अढळ श्रद्धा नसेल आणि ती तुम्हांला आचर- णांत आणतां येणें रक्य नसेल तर खुशाल शस्त्रांचा उपयोग करा आणि तुमच्या बायका पळवून नेणाऱर्‍यांपासून लांचें संरक्षण करा. हा सगळा उप- देश आणि माझा मागला अनुभव याची माझ्या अहिंसेवरील अढळ श्रद्धेशीं जरा देखील विसंगति नाहीं, उलट तिचा हा प्रत्यक्ष परिणामच आहे. आहिंसेचें उच तत्व नुसतें सांगणें अत्यंत सोपें आहे, पण तें सम- जावून घेणें व लाप्रमाणें आचरण ठेवणें, हें या विकारी, झगडेखोर जगांत किती कठीण आहे, हें मी दररोज पहात आलोंच. एक आम्निपरीक्षा आहे ती. पण येवढें मात्र खरें की, अहिंसेवांचून जीवनाला मोल येत नाहीं, याची भात्र मला दररोज अधिकाधिक खात्री वाटूं लागलेली आहे. यंग इंडिया ५-११-१९२५ र” माझ युद्धसहकार्य व्यक्तिशः जरी भरी युद्धविरोधी होतो. तरी देखील युद्धाचा परिणाम- कारक असा आहिंसात्मक विरोध करण्याइतक्‍्या दर्जाचें व्यक्तिमत्त्व माझ्या! अंगीं तेव्हां आलेलें नव्हतें. आहिंसात्मक प्रतिकार करण्याच्या आधी कांहीं- तरी निरपेक्ष सेवा त्या व्यक्तकडून घडावी लागतें, त्याच्या हृद्यांतला कांहींतरी स्नेहभाव व्यक्त व्हावा लागतो. उदाहरणादाखल सांगायचें म्हणजे पशुबळी देणाऱ्या एखाद्या रानटी इसमाला तसें करूं नकोस म्हणून सांग- ण्यापूर्वी त्यानें माझ्या चांगुलपणामुळें आणि इतर गुणांमुळे आपला मित्र म्हणून मला मानायला हवें. . जगानें केलेल्या अनेक दुष्कृत्यांचा न्याय करण्याचें काम मी करीत नाहीं. मी स्वतःच अजून अपूर्ण असल्यामुळे, सहिष्णुता आणि सहालुभूति मिळावी म्हणून मी जगाचे दोष सहन करतो. हे दोष नष्ट करण्याचा मार्ग सांपडेपर्यंत मी ते सहन करीन. मी पाहिलें की, पुरेशी सेवा करून जर मला साम्राज्याची युद्धे व त्यांच्या तयारी यांना विरोध करण्याचें सामर्थ्य माझ्या अंगी आलें तर बरें. मी माझ्या .जीव- नांत आहिंसेचें बळ सामावत आलोंच होतो, तेच बळ जनतेंत [कितपत पसरू शकतें याची मला कसोटी बघायची होती. दुसरा असाहि एक हेतु होता की, साम्राज्यांतल्या मुत्सद्यांचा चांगुलपणाचा फायदा घेऊन या मार्गानें आपली स्वराज्याची लायकी सिद्ध करावी. ही लायकी पटवण्यासाठी मला साम्राज्यांच्या जीवनमरणाच्या लढायांत भ्मग घेण्या- खेरीज अन्य मार्ग नव्हता. मात्र हें लक्षांत ठेवलें पाहिजे की, मी हे सारे १७१४ च्या वेळीं माझी जी मनःस्थिति होती त्याला अनुसरून लिहीत आहे. तेव्हां माझा साम्राज्यावर विश्वास होता. हिंदुस्थानला त्याच्या १८ माझे युद्धसहकायं "7 2 “५*८श शशी. -“५/ “५ » ४५५४६४११५४ “1४ 0८ “टा 7६ /* कला स्वातंत्र्याच्या लढ्यांत तें स्वेच्छेने सहाय्य कर्राल असें मळा वाटत असे आज जसा मी अहिंसक बंडखोर बनलेला आहें, तसाच त्यावेळीं असतो तर मीं मदत तर केलीच नसती, उलट आअहिंसेला संमत असलेल्या हर प्रयत्नाने तसले मदतीचे प्रयत्न उधळून लावले असते. माझा युद्धाला असलेला विरोध आणि युद्धावर असलेला अविश्वास आजच्याम्रमार्णेंच तेव्हादेखील तितकाच तीत्र होता. पण या जगांत अशा अनेक गोष्ट आहेत कीं, त्या आपल्याला मनापासून आवडत नसल्या तरी त्या आपण करतोच. जितका माझा युद्धाला विरोध आहे, तितकाच एखाद्या क्षुद्र जंतूचा देखील जीव घेण्याला आहे. पण कधीं काळीं अशा हत्त्या कराव्या लागणार नाहीं, अशा आहोने माझ्या हातून त्या घडत अस- तीलच. 'तरीपण अहिंसेचा अभिमानी म्हणून घेण्यासाठीं मला माझे प्रयत्न प्रामाणिकपणे, चिकाटीने आणि सतत चाळवलेच पाहिजेत. अंगी पूर्णपणें अहिंसा बाणली कीं, मग त्या स्रीला किंवा पुरुषाला मोक्षप्राति झाली असें म्हणतां येईल. इतर वस्तूप्रमा्णेच स्वतःच्या देहावर देखील मालकी असल्याची भावना म्हणजे थोडी फार हिंसाच म्हटली पाहिजे. परस्परांना विरोधी अशा घटनक्रमांतून स्वतः आपला कर्तव्यपथ शोधून काढणें इतकें सहज नसतें हेंहि तितकेंच खरें. कमेण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन ! हॅ गीतेंतठें सूत्र दुहेरी अथाने खरें आहे. पहिला अर्थ असा कीं, आपल्या कृतींमागें कोणताहि स्वाथं दडलेला असूं नये. स्वराज्य मिळविणें हॅ कांहीं आपमतलबाचें नाहीं. दुसरा अर्थ म्हणजे असा कीं, कर्माची फलादया न बाळगणें म्हणजे कांदीं कर्मा- पासून परावृत्त होणें नव्हे. किंवा त्याच्याबद्दल अज्ञानी असणॅहि नव्हे. निष्काम असणें याचा अर्थ निष्कीय होणें नव्हे, करमार्चे फळ मिळेलहि, किंवा मिळणारहि नाहीं. पण निष्काम कर्म करीत राहणें याचाच अर्थ कधींना कधीं तरी त्याचा मोड शेवट होईळ याची खात्री बाळगणें होय. "््येंग इंडिया, १५-३-१९२८ «« महान शक्ति माझ्या प्रत्येक चळवळीचे मूळ आहेसेत असते, आणि म्हणूनच सध्यां मी ज्या तीन सार्वजनिक चळवॅळींसाठी आपलें शाक्तिसर्वस्व वेचींत आहे त्यांचे देखील मूळ आहिसेतच आहे. या तीन चळवळी म्हणजे खादी, अस्परश्‍्यतानिवारण आणि खेर्ञ्यांचा पुनरुद्धार या होत. माझी चवथी आवडती चळवळ म्हणजे हिंदुमु्स्लांम ऐक्याची होय. पण त्या बाबतींत मात्र मी वरवर पाहिलें, तर पराभव खाल्लेला आहें. पण याचा अर्थ जनतेने असा करूं नये कीं मी त्या बाबतींतलें आपले प्रयत्न सोडून दिलेले आहेत. माझ्या हृयातींत कदाचित्‌ नसेळ, पण माझ्या मृत्यूनंतर तरी हिंद आणि मुसलमान या दोघांनाहि असें कळून येईल कीं, मीं माझे जातीय ऐक्याचे प्रयत्न केव्हांहि सोडून दिलेले नव्हते. अहिंसेचे ब्रीद हें सवव्यापी असलें पाहिजे. एका चळवळींल अहिंसावादी असायचे आणि दुसरीत हिंसावादी असें करून चालणार नाहीं. तसें करणें हें एक धोरण ठरेळ; जीवनशाक्ते नव्हे. यामुळेंच मी इटालीनें आबिसीनिया- विरुद्ध पुकारलेल्या युद्धाविषयीं उदासीन प्रत्ति ठेवू शकत नाहीं. पण या बाबतींत मला माझें मत व्यक्त करण्याबद्दहद आणि देशाला मार्गदशन करण्याबद्दद जो आग्रह करण्यांत आला तो मी अमान्य केला. मात्र सत्य आणि आहिंसा यांच्यासाठी कधी कधी आत्मनिवेदन आवरयक असतें. हिंदुस्थानने जर राष्ट्र या नात्यानें पूर्णपणें अर्हिसा स्व,कारली असती, तर मीं त्याचें मार्गदर्रान करण्यास आगेमागे पाहिलें नसतें. पण या देशांतल्या लक्षावाधे जनतेवर माझा बराचसा प्रभाव असला तरी मळा त्या प्रभावाच्या सीमा माहीत आहेत. अनादिकालापासून हिंदुस्थानने २० महान दाक्ति *६./५४५/४ १.८४” “५ ** */१५/ हीघ्डी “* ४६ ४-7 “४८१ ० “१2 7१” ॥१५-१-४/॥ /५/-/५/-/५/-/५-/-/५/४/५/५०/५/१ ८५ /५/५/५/५८६ ५१५५ “ -»५/ /५/१/५”० “१ €-५*/१/५२५/५/१-/५-/५/१ /४८/०/ अहिंसेची अखंड परंपरा कायम राखठेली आहे, पग माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या प्राचीन इतिहासांत देखील कोणत्याहि कालखंडांत त्यानें सर्व भूमीला व्यापून टाकणारे अहिंसेचे अमिदिव्य केलेलें नाही. तें कसेंहि असलें, तरी मानवतेला आहिसेचा दिव्यसंदेश देण्याचें भाग्य हिंदुस्थानच्या वाठ्यास येणार असा मल! अढळ विश्वास वाटतो. या माझ्या कल्पनेला प्रत्यक्षांचें गोड फळ यायला कदाचित्‌ युणें लागर्ताल. पण माझ्या निष्कर्षा- वरून मी असेंच म्हणेन की, हा दिव्य संदेश देण्यांत हिंदुस्थानच इतर देशाच्या पुढें सरसावणार. उद्यां या अद्वितीय महाशक्तीमुळें एवढें हें होणारच, पण सहजगत्या! परवां एक मित्राने विचारलेले प्रश्न असे होतेः- (१ ) तुटपुंजी श्रे धारण करणारे अंबिसिनियन, शात्रास्रांनी सुसजञ - असलेल्या इटालियनांविरुद्ध काय करुं शकर्ताल £ समजा, ते आहिंसापालन करणारे असते तर काय करूं शकले असते १ (२) राष्ट्रसंघाचा :सर्वश्रेष्ठ आणि शक्किमान्‌ सभासद असलेल्या इंग्लंडने, समजा तुमच्या निकषावर घासून पुसून निर्दोष ठरलेली अहिंसा स्वीकारली, तर तिनें इरेस पेटलेल्या इटालीविरुद्ध कोणती उपाययोजना अंमलांत आणावी ६१ ( ३) समजा, एकाएकीं हिंदुस्थाननें तुमच्या अहिंसेच्या अटी पाळून अहिंसावाद स्वीकारला, तर त्यानें पुढें काय करावें या सगळ्या प्रश्नाची उत्तर देण्यापूर्वी मला माझ्या आहेसेची पांच प्रशेयें सांगितली पाहिजेत. ( आ ) मानवी प्रयत्नाच्या आटोक्यांत असलेली आत्मशुद्धि आहेसेंत अंतर्भूत होते. ( ई ) माणसामाणसांच्या दृष्टीनें विचार केला तर आहिंसेचें सामर्थ्य, त्या अहिंसावादी व्यक्तीच्या अंगीं जें हिंसा करण्याचें शरीरबळ (इच्छा नव्हे ) असतें, त्याच्या बरोबरीचे असतें. महान्‌ शाक्ति २१ ५८०५... .६.५०५»/५/५->./६/५८/--५/५/५/५/१/ 2५५ /५/-/ ४५५५४ “५ /५४"४५४-५५४४५८५५/५€५/५€८५-'/"४* €€ “८१४५५८१-/*५५/*४ 7१ “ » €६ ५» 7१५५ ५५ »५ 2६. (ऊ ) आहिंसा ही हिसेपेक्षां निरपवाद श्रेष्ठ आहे. याचा अर्थ असा हिंसेचा अवलंब करून एखादी व्यक्ति जितकी सामथ्यंशाली ठरली असती, त्यापेक्षां अधिक सामर्थ्येवान्‌ ती अहिंसेचा स्वीकार करून बनते. ( ऐ ) अहिंसेंत पराभवाला स्थान नाहीं. खात्रीपूर्वक पराभवानेंच हिंसेचा रोवट होतो. (ओ ) आहिसेसंबंधीं बोलायचेंच झालें तर असें म्हणतां येईल कीं, अहिंसेचा गोड शेवट विजयानें होतो. पण वास्तविक पहातां आहिंसेंत विंजय आणि पराभव यांना मुळीं स्थानच नसतें. आतां या प्रमेयाच्या आधारानें वरच्या प्रश्नांची उत्तरें सांगतां येतील. (१ ) अंबिसिनिया अहिंसावादी राष्ट्र असतें तर त्याच्याजवळ रास्त मुळींच नसतीं. राष्ट्रसंघ किंवा इतर बलवान्‌ देश यांच्याकडे दाद मागून त्यानें त्यांच्या सशस्त्र सहाय्याची याचना केली नसती. त्यानें मुळीं आगळी- कौला कांहीं कारण देखील दिलें नसतें. जर अंबिसिनियनांनीं स्वखुषीनें किंवा! जबरीनें इटालीशीं सहकार्य करण्याचें नाकारून सरास्त्र प्रतिकार केला नाहीं तर मग इटाली जिंकणार तरी काय ? या अशा परिस्थित्तींत इटालीच्या ताब्यांत प्रदेश येइल, पण जनता येणार नाहीं. इटालीचा केवळ तोच उदेश नाहीं. त्याला त्या सुंदर देशांतल्या जनतेला देखील नमवायचें आहे. ( २ ) इंग्रजांनीं राष्ट्र या नात्याने मनापासून आहिंसा स्वीकारायची म्हटली तर ते आपला साम्राज्यवाद सोडून देतीळे, आणि मग ते शास्त्राख्रांचा उपयोगहि करणार नाहींत. या त्यागाच्या कृत्यामुळे निर्माण झालेल्या नेतिक सामथ्यामुळें प्रभावित झालेला इटाली आपले हेतु सोडून देईल. मग इंग्लंड हें माझ्या सिद्धांताचे जीवंत उदाहरण म्हणून दाखवितां येइल. युगयुगांतरीचा महान्‌ चमत्कार म्हणून या मतपरिवर्तनाबददल म्हणतां येईल. आणि अजूनहि जर आहिंसा म्हणजे एक शेखमहंमदाचें स्वप्न नसेल तर कधीं ना कधीं तरी अशा प्रकारची घटना जगांत घडून येईल. मी याच श्रद्धेवर जगतो आहे. २२ मडान्‌ शाक्ति ७९५ “५ &% /१-४६..१ १ /*./४-१ /0१ /१ ८५१ » -४_/५ ४४४" /* /*/४/४१-%७४- ७४ ५ ४.४७... ४ “९४.७५.४/४५/१-५ ५/%-५-४-॥४५४६/४-६-”९”४ “५४४९ ८१.११ “४” ८९ 79 ४५५0 0 /४४४/४५ ४४%.” ८० ( ३ ) शऐोेवटच्या प्रश्नाचे उत्तर हे असें देतां येईल. मी सांगितलेंच आहि कीं, हिंदुस्थान राष्ट्र या नात्यानें अजून पूर्णपणें अ्हिसक झालेलें नाहीं. मात्र त्याला हिंसात्मक मार्गानें जाण्याची देखील ताकद कमी नाहीं, पण याचें कारण मात्र तो निःशस्र आहे हॅ नव्हे. शूरांच्या प्रत्यक्ष ताब्यांत शत्र असावींच लागत नाहींत. त्याची अहिंसा ही दुबळ्यांची आहे. नित्याच्या आचरणांत देखील तो दुबळेपणा त्याला दगा देत असतो. आज जगांत त्याचें स्थान एका मोडकळीस आलेल्या राष्ट्राचे आहे. मी हें केवळ राजकीय दृष्टीनं बोलत नाहीं तर अ्हिसक नैतिक दष्टिकोनांतून देखील सांगत आहे. शारीरिक प्रतिकार करण्याची कुवत त्याच्या आंग्रीं नाहीं. आपल्या सामर्थ्यांची त्याला जाणीव नाहीं. जाणीव आहे ती केवळ आपल्या दुबळेपणाची. जर त्याला आत्मसामर्थ्यांची जाणीव असती तर मग जातीय किंवा राजकीय प्रश्न उपस्थित झालेच नसते. इंग्रजांनीं आपली यिश्वासघधातकी विजेत्याची भूमिका सोडून दिली असती. आपण राजकारणाबद्दल मनःपूत बोलला. आणि इंग्रजांना सकारण दोष दिला तरी हिंदी या नात्यानें आपण एक क्षणभर जरी स्वतःला बलाढ्य कल्पून त्यांच्यावर आघात करण्याचें धिःकारलें तर मग मात्र आपल्याला इंग्रज शिपाई, व्यापारी किंवा राज्यकर्त यांचें भय वाटणार नाहीं व ते देखील मग आमच्याबद्दहद सांशक राहणार नाहींत. म्हणूनच आपल्याला जर खरोखरच अहिंसक व्हावयाचे असेल तर आपल्या प्रत्येक कृत्यांत आपण इंग्रजांना बरोबरीने घेऊं. दुसऱ्या शब्दांत सांगायचें म्हणजे आपण संख्येने कोठ्यावाधि असल्यामुळे आमर्चे नैतिक सामर्थ्य जगांत वाढेल आणि इटाली आमच्या मित्रत्वाच्या शब्दाला मान दिल्याशिवाय रहाणार नाहीं. स्वयंसिद्ध असें प्रमेय कशाबशा गडबडयुंड्यानें मी सिद्ध करण्याचा प्रयत्त करीत आहें. असे आतां वाचकांना वाटत असेल. जोपर्यंत मला भूमितीचें पूर्ण ज्ञान नव्हतें, तोंपर्यंत युक्कीडचे बारा सिद्धांत वाचतांना माझें डोके भणाणून जात असे. पण माझें लक्ष जडल्यावर मात्र मग मळा भूमिती म्हणजे शिकण्यायोग्य एक सोपें शास्त्र वाटूं लागलें. अहिंसेच्या शास्त्रा दिव्य संदेश २३ -*./* ती ब “५ ७८९ ६.” “० “ह ज्य “५ /% 2९-८५ /./१ ४९ ५९../०९.४०९ ७९.९ »९१.०९.”/७ ,४0९ ..(७. ४ २” ९.४०. / ७ ४९ 0 0 20 ७५ १६ च ह 0 ८५ /५/६ ५४०५ ४९.४१ 7९ &० /१ /0१ / ४९ 70..4प../. ०.०९ ४१९ /9 ४0 40२ 47%./0.8 २४०१.” बाबतींत देखील असेंच म्हणावें लागेल. अनुभव आणि श्रद्धा यांच्यावरच तें उभारलेले आहे. आणि ठराविक मर्यादेनंतर तेथें युक्तिवाद लंगडा पडूं शकेल. जोंपर्यत जग अहिंसेवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीं तोंपर्यंत त्यानें चमत्कारासाठीं तिष्ठत बसावें, म्हणजें त्याला सामुदायिक रीत्या आहिसेचें प्रचंड प्रदर्शन बघायला मिळूं शकेल. हें सारें मानवी स्वभावाला सोडून आहे असें लाकांचें म्हणणें आहे. ल्यांच्यामतें अहिंसा ही केवळ व्यक्तीलाच योग्य असते. असें जर आहे, जर मग पशु आणि माणूस यांत कसल्या तऱ्हेचा फरक आहे बरें १ हरिजन, १२-१०-१९३६ "त; दिव्य संदेश चिरंतन शांततेच्या संभाव्यतेवर विश्वास ठेवण्याचे नाकारणें म्हणजेच मानवी स्वभावांत दैवीपणा असूं शकतो हें नाकारणें होय. आजपयंत अंमलांत आणलेले उपाय फसले याचें कारण, अंमलांत आणणाऱ्यांच्या मनांतच त्यांच्याविषयी अढळ श्रद्धेचा अभाव होता. हा अभाव त्यांना जाणवला मात्र नाहीं. झांतता प्रस्थापित करायची झाली तर त्याच्यासाठी जे उपाय योजावयाचे ते पूर्णपणें योजले पाहिजेत. रासायनिक दव्यें तयार करतांना सर्वच कृती जश्ली यथासांग न चुकतां व्हायला हवी, तसेंच या उपायांचे आहे. विनाशांच्या यंत्रसाधनांबर ताबा असलेले मानवांचे मान्य पुढारी जर त्या साधनांचा उपयोग करण्याचें सववस्वी सोडून देतील तर शांतता चिर- काळ टिकू शकेल. जगांतल्या बलाढ्य राष्ट्रांनी आपलें साम्राज्यवादी धोरण आणि हेतु सोडून दिल्याशिवाय असें घडणें सुतराम शक्‍य नाहीं. हॅहि २४ आमचे अपयदा ऱो २ */*८ “९. /* ५” १९८ * “>८<4५८४५८ “४८४ ४ ४८ ४८ ५/१” > -<५-८*-“><>< *४१०/१*/१४ ५/५* ५४-९४ -*५०/१४१४ ४: / ->५. ./४५१/५/८ “८” /* आणखी अशक्यच दिसतें. कारण त्यासाठीं या बलाढ्य राष्ट्ाांनी आत्म्यांचा नाद॒ करणाऱ्या चढाओढी आणि गरजांची गणितश्रेढीनें वाढ करण्याचें सोडून दिलें पाहिजे म्हणजे मग त्यांना आपल्या भोतिक अधिकारविस्ताराची गरज उरणार नाहीं. साकार इंश्वराबद्दल अश्रद्धा बाळगण्याची प्रवृत्ति या दुष्ट घटनेच्या मागे आहे असा मला ठाम विश्वांस वाटतो. येशूखिस्त हा शांततेचा सम्राटू मानून त्याच्या संदेशावर विश्वास ठेवण्याचा डौल मिरवणाऱ्या या प्रथ्वीतलावरील मानवांनींच प्रत्यक्ष आचरणांत मात्र त्याच्या विरुद्ध जावें ही एक केवढी शोककारक घटना म्हटली पाहिजे ६ प्राम्माणिक ख्रिस्ती देखील येशूचा संदेश कांहीं निवडक व्यक्तीपुरताच मर्यादित ठेवूं इच्छितात हें देखील अत्येत दुःखदायक वाटतें. एका तरीं मोठ्या राष्ट्रनें जर लोकोत्तर ल्ागाचें अभिदिव्य करून दाखवलें तर जगांत चिरंतन शांतता नांदल्याचें टरय आपणांपैकीं बऱ्याच जणांना पहायचें भाग्य लाभेल. ---हरेजन १६-५-१९३६. २ 9९ आमचें अपयश कॉग्रेसचे मुख्य स्थान असलेल्या अलाहाबादळा जातीय दंग्याचा डोंब उफाळून यावा आणि तो आटोक्यांत आणण्यासाठी पोलीस आणि लष्कर यास सहाय्य मागण्याची पाळी यावी, यांचा निष्कर्ष असा कीं, निटिश्य सत्तेची जागा भरून काढण्याची लायकी अजून कॉंग्रेसला प्राप्त झालेली नाही. हें नागडे सत्य दुःखद असलें तरी ते आपण मान्य करणेंच बरें. आपण अस्विल भारताची प्रतिनिधी असल्याचा दावा कॉंग्रेस करीत असते, तिच्या आमचे अपयच्ता - ॥०८५९%४५९४८४०४५/१० १. ४७४ ४ १-४ ७७९७ ७४ ७७४४-७७ / १५४ १७४७४ १७४७९७७ चका ४९४५ ४४४ ४४ ४४१४७ ४७८७ के ४ १४ केत ४ क रर ४ कक २४७७४०४४७७” पटावर नोंदलेल्या थोड्याशा सभासदांची नव्हे. जे तिच्याविरुद्ध आहेत आणि तिचा नाश करायला देखील टपलेले आहेत, त्यांचेंदेखील प्रति- निधित्व तिनें केलें पाहिजे. जॉपर्यंत आम्हीं हा आपला प्रतिनिघित्वाचा हक्क शाबीत करू शकत नाहीं तोपर्यंत ब्रिटिश सरकारला स्थानभ्रष्ट करून स्वतंत्र राष्ट्र या नात्याने आम्ही जगू शकणार नाहीं. ब्रिटिश सरकारला स्थानभ्रष्ट करतांना आपण आहिसक उपाय योजले काय, किंवा हिंसक योजले काय आतांचें हें विधान मात्र तसेंच कायम राहील. हे दंगे आणि अश्या कांही इतर घटना लक्षांत घेतां जर आपल्याशींच आपण विचार केला तर कॉंग्रेसचे बळ वाढत आहे असें आपल्याला आढळून येईल. .अश्या तऱ्हेची खात्री पटल्याचा गुन्हा माझ्या हातून घडला हें मळा कबूल केलेंच पाहिजे, पण तसें करण्यांत मी खरेच घाई केली होती कां १ कॉग्रेसचे बळ वाढलें याचें कारण तिनें अधुरे कां होईना पण अहिंसेचे धोरण स्वीकारले, असा मला अढळ विश्वास आहे; पण आतां कॉंग्रेसने अंगिकारळेल्या अहिंसेचे परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. ही अ्हिसा असहाय्य दुबळ्या अशांची आहे कीं, बलवान्‌ श्रांची आहे ती जर दुबळ्यांची असेल तर ती आम्हांला आमच्या ध्येयाकडे नेऊं शकत नाही. मग आम्ही कितीहि दीर्घकाळ ती आचरणांत आणली तरी देखील आम्ही स्वराज्याचा कारभार चालवायला नालायक ठरू. दुबळे आणि अगतिक हे अहिसेला कवटाळतात. कारण त्यांना अन्य मार्गच नसतो; त्यांच्या अंतःकरणांत त्यावेळी हिंसेचे थेमान चाललेले असतें, ते केवळ आघात करण्यासाठीं संधि मिळण्याची वाट बघतात. म्हणूनच कॉँग्रेसजनांना व्यक्तिशः आणि संघरः आपली अहिंसा पारखून पाहणें आतां आवश्यक आहे. जर आपल्या आईसेचा उगम खऱ्या बळामधून झालेला नाहीं असें त्यांना वाटत असेल, तर प्रामाणिकपणाने त्यांनीं तसें जाहीर करून आपल्या वागणुकीत बदल करणें हेंच युक्त होईल. गेल्या सतरा वर्षाच्या अहिंसेच्या संवयीनंतर कॉंग्रेसला वास्तविक पहातां पोलीस आणि लष्कर यांची गरज ज्या ज्या वेळीं लागते त्या त्या २६ आमचे अपयदा ८१ २९४५१ /५ “ / € /५/५/४१* */०*/ »१/ » » »*४१* & “४-४€४/१/१/४*/* /४-/५/४//४€*५५-/४/५-/४५/१-//५/१ <*/५./१५/"/९-/१-/५.४-/४/%४/४./५/१ “१४१ ४१४१-१५ ५०१५ -१९५-/४/*.४१/४/"-१-४५-४१ /./५./४/१-”* १.५" “./४/१-१./१///१/ / वेळीं कामी पडणाऱ्या अ्हिसक स्वयंसेवक पथकांची उभारणी करायला हवी होती. या अहिंसादलांत एकदोन हजारच नव्हे तर लक्षावधि सैनिक असायला हवे होते. म्हणजे हांतता प्रस्थापित करण्यासाठीं आपले प्राण धोक्यांत घालणारा एक पशुपतिनाथ गुप्ता न दिसतां शोकडोंजण पुढें आलि असते. अहिंसादलाचें कार्य सदास्त्र लष्कराच्या कार्यासारखें नाहीं, मग तें शांततेच्या वेळीं असो कीं दंग्याधोप्याच्या वेळीं. त्यांना सतत विधायक चळवळींत गुंतून रहावें. लागेल आणि त्यामुळें दंग्याची शक्यताच मुळीं रहाणार नाहीं. परस्परांवर गुरगुरणाऱ्या जमातींना एके जागीं आणून त्यांच्यांत सख्य निर्माण करण्याचें प्रसंग साधणे, आपला अहिसेचा व शांततेचा प्रचार करणें, आपापल्या विभागांतील प्रत्येक स्त्री-पुरुष-आबाल, वृद्धांशीं स्नेह जोडणें ही. सगळीं कर्तेब्यें त्यांना पार पाडावी लागतील. कोणत्याहि आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देतांना प्रसंगी खवळलेल्या जमावाच्या रागाला आपल्या प्राणाचे बळी समर्पण करणारे स्वयंसेवक ज्यांत असतील असें एक अ्हिसादल तयार केलें पाहिजे. बळी जाणारे शंभर असतील, नाहींतर हजार असतील पण असे निष्कलंक जीब बळी गेले, कीं मग दंग्याचें नांव देखील उरणार नाहीं. जमावाच्या क्षोभाला आपल्या प्राणाचे स्वेच्छेने बळी देणारे शेंदोनहें तरुण स्त्री-पुरुष पुढें आले तर त्यांचें कृत्य आधिक सुलभ आणि शौयांचें ठरेल आणि अशा वेडाचारांचा बंदोबस्त लष्कर व पोलीस यांच्यापेक्षां आधिक चांगल्या मार्गानें होईल. आपल्याला खातंत्र्य मिळालें, कीं मग दंगेधोपे व्हायचे थांबतील असें किंत्येकांना वाटते. पण मला तरी ती एक फोल आशा वाटते. कारण आतांच स्वातंत्र्याच्या लब्यांत आम्ही प्रत्येक ' प्रसंगीं समजून उमजून देखील अहिंसेचे तंत्र वापरीत नाहीं किंवा तें समजून घेण्याची खबरदारी घेत नाहो. ज्या अर्थी कॉंग्रेसमंत्र्यांना देखील पोळठीस आणि लष्कर यांची मदत घेणें भाग पडलें त्या अथी आपण आपल्या पराभवाची कबूली ही दिलीच पाहिजे. पण त्या मंत्र्यांना याशिवाय अन्य तरणोपाय नव्हता हेंहि दुदेवानें ध्येयाकडे २७ >» “५८४१ ८ “ ४५६-/४५४/४/ -“६/४/५/५/४५४५/४/५-/४/४५ ४४४८ ४. ४-/९५/४/ ४४४९ ४-२ ५/४/४/४४४.५/४५-/४-/५-/४/ ४४ ४४ ४४% ४४ ४५४ ४५८ ५४१ ४४ ९४५४-४४ 7४४ ९ ४-९ ४५ ७५ ५४४७९ ४ १०/१५५ ४ ४९. ४४ « ४४४ ९४१४५ ६ ५४४५-४४ ४८ ४५ ४-/४४/ ४८ 209 कबूल करणें भाग आहे. आपल्याला हें अपयश कां पत्कराचें लागळें याच! प्रत्येक कॉंग्रेसजनाने विचार केला पाहिजे. त्यांना माझ्याप्रमार्णेच वाटत असेल तर मग खात्रीनें आपण अपयशी ठरलो. हरिजन-२६-३-१९३८ ज्याम "46 ाळाळाळभान ध्येयाकडे सत्य आणि अहिसेच्या मार्गाला स्तऱ्यासारखी तीक्ष्ण धार असते. दैनंदिन आहारापेक्षां देखील तिचें रोजचे आचरण अधिक महत्त्वाचें असतें. योग्य आहारानें शरीराचें पोषण होतें, अहिंसा योग्य रीतीनें आचरली तर आत्म्याचें सामध्ये वाढते. शारीरिक अन्न हें मोजक्या परिमाणांत ठराविक वेळीं घेणें शक्‍य असतें, अहिंसा हें आत्म्याचे अन्न असल्यामुळें तें सतत घेणेंच योग्य असतें. त्या बाबतींत तृप्ती ही होऊंच शकत नाहीं. मी माझ्या ध्येयाकडे चाललो. आहें. याची जाणीव अत्येक क्षणाला ठेवून मला त्या ध्येयदृष्टीमधून आत्मपरीक्षण करायल! हवें. अहिंसेचे पहिलें पाऊळ घालणें म्हणजेच आपल्या दैनांदेन जीवनांत परस्परांच्याबद्दल सत्यवादित्व, नम्रपणा, सहिष्णुता आणि प्रेमळ दयाभाव यांची जोपासना करणें होय. प्रामाणिकपण। हें सवोत्कृष्ट धोरण ठरतें अशी एक म्हण इंग्रजींत आहि. पण अहिंसेच्या परिभाषेत सांगायचें म्हणजे प्रामाणिक- पण हें नुसतें धोरमच नसतें. राजकारण हें वेळोवेळीं बदलू राकतें, पण हें कधींहि न बदल शकणारे ब्रीद आहे. तुमच्याभोंवती हिंसेच्या भडकल्या ज्वाला पसरलेल्या असतांना देखील तुम्ही अहिंसेची कांस सोडतां कामा नये. अहिंसावादी माणसाविरुद्ध अहिंसेचे आचरण केलें म्हणजे कांही २८ ध्येयाकडे “१५१ /६/* /--/१/ /१/४/४ /* /१-/* ५१ ९ /९/४/५/९/ १ / “५ /५ /९ /५/६././४.-/५९/९ /१४१४ “४५५१४४६४१४ “८ /५/५५५/१* ८ ॥ ८ & शी शी: € »१५/४/*" “० /४-४१/४/१./*/ विददोष घडलें असें मी मानीत नाहीं. अशा वेळीं त्याचें तें कृत्य अर्हिसेला धरून होतें किंवा काय याचाहि निवाडा करणे कठीण होतें. परंतु जेव्हां अहिंसा हिंसेचा प्रतिकार करण्यासाठीं उपयोगांत आणली जाते, तेव्हां मात्र दोहोंतला विरोध आपल्या ध्यानांत येऊं शकतो. संयुक्तप्रांतांत झालेल्या दुग्यांचा माझ्यावर खूपच परिणाम झाला आणि भी त्यासंबंधी मोलाना आझाद आणि बोस बंधू यांच्याशी अर्हिसेच्या दृष्टिकोनामधून चर्चा देखील केली. आम्ही आमच्य़ा ध्येयाकडे जात नसून ध्येयापासून दूर सरत आहोंत असें मला वाटलें. हरिपुरा येथें मला सकारण आक्या वॉटली कीं आपले बळ वाढत असून, आपल्य़ा उणीवा लक्षांत घेतल्या तरी भला “*या'व देही यांची डोळां ' खखराज्य बघायला मिळेळ. एका वर्षात अपण आपलें बळ वाढवू असें मल| वाटलें होते. पग अलाहाबाद आणि इतर ठिकाणीं जे दंगे झालें त्यामुळें मळा मोठा धक्का बसला. लाजिरवाणी गोष्ट अशी कीं लकर आणि पोलिस यांची मदत घेणें आम्हांला भाग पडलें समजा उद्यां व्हाइसराय यांनी कॉग्रेसच्या अभ्यक्षांना भेटीला बोलावलें आणि काँग्रेसच्या अटी विचारल्या, तर अध्यक्षांना खात्रीपूर्वक असें म्हणतां येईल कीं, कॉँग्रेस राज्यकारभार चालवण्यास समर्थ आहे, आतां ब्रिटिशांनी खुशाल जवे; म्हणू शकतील ते असें १९ आम्हीं लष्कर आणि पोलिस यांच्या मदतीवांचून राज्यकारभार खरच चालवू शकू £ आपण जमीनदार, संस्थानिक आणि मुसलमान यांच्याशी तडजोड करू शकू १ शंका वाटते मला. प्रामाणिकपणाने बोलायचे झालें तर सहजासहजी त्यांची आपली तडजोड होणार नाहीं. तरीपण आपल्यांत खरी अहिंसा बाणली असती तर आपण हें सारें कांही करूं राकलो असतों म्हणूनच मी तुम्हांला आणि स्वतःला असें सांगतो की आमची अहिंसा ही दुबळ्यांची आहे, बलवानाची जशी असते तशी नाहीं. दुबळ्यांच्या हातून एका विवक्षित मर्यादेपर्यत ती प्रभावी ठरते हें देखील खरे, आतां- पर्यंत ती आपल्या कामी पडली पण जेव्हां ती आमच्या दुबळेपणावर आवरण घाळू लागते तेव्हां ती आम्हांला षंड बनवते. अज्या ररातीनं षंढ बनण्यापेक्षां शारीरिक बळाचा उपयोग करणारांचें ज्षोय॑ अधिक चांगलें. ध्येयाकडे २९ ४९/* *६/९./१/* /४४४/४/*- शभ *“५/४/*१.* 7१ €४/४-/९-/५./४१ ४४/४/%-/४८/५./४/४/%४१/५ ४१/४-./५/१ १-४ ५५/४५/५५१८ ॥१-/४/४-/१ ४१7१" 7१५ /* /* *१ (८५ / ९ ४४१ ५ /५ ४४. २९/५५/४१४१ /४/४/ ४/१ ४% 09-११. भेकडपणा स्वाकारण्यापेक्षां लढतांना मरणाला कवटाळणें पत्करले. मूरूत आम्हीं बहुधा पश्षु होतो. आणि हळू हळू उत्कांति होत होत आम्ही पश मानव झालों. अक्या रीतीनें पाशवी शक्तीसह आपण जन्मास आलों तरी माणसे आहोत व आपल्याला आपल्या अंतरास्म्यांतल्या परमेश्वराचा शोथ लावायचा आहे. मानवांना हे एक वरदान आहे व त्याच्यामध्ये आणि पशूकोटीमध्यें हाच एक महत्वाचा फरक आहे. पण इंश्वराचा साक्षात्कार व्हायला त्याचें सवीभूती असलेलें अस्तित्व अनुभवायला हवें, म्हणजेच आपण सवौभूती समरस व्हायला हने. आपण आपल्या शारीरिक बळाचा उपयोग करण्याचें स्ेच्छेने सोडून दिल्याशिवाय, आणि आपल्या अंतःकरणांत सुप्तपणें वास करणारी अहिंसेची प्रश्रत्ति जाग्रत झाल्याशिवाय हे होणें शक्‍य नाहीं. हें सारे आपल्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. आपल्या जवळ बलवाना'ची अहिंसा आहे का १ वाटल्यास एक अशक्यप्राय आदश म्हणून अहिंसेचा त्याय करा आणि त्याचॅऐव्जी हिंसरामार्गाचा अवलंब करा पण यापैकीं एकाची निवड ही करावी लागेलच. पण अहिंसा हें जर बलाढ्याचें शास्त्र असेल तर मात्र कांहीं पळवाटा नसलेले निर्णय ठरवतां येतील, मग आपण दंग्यांना आळा घालून हिंदु- सुसलमानांमधौल वाढूं पहाणारी खाई बुजवून काढून टाकू. आतां अहिंसेचे पुजारी या नात्यानें आम्हीं दंगे शमविण्यासाठी काय केलें असें तुम्ही विचाराल; मी उत्तर देईन कीं, हॅ कर्तव्य कॉंग्रेस कमिटीचे होतें. पण अशा आणीबाणीच्या प्रसंगौं उपयोगी पडावेत म्हणून आपल्या जवळ मात्र हजारों स्वयंसेवक हवेत. १९२१ मध्ये आम्हीं स्वयंसेवकांसाठी एक प्रतिज्ञा तयार केलेली होती. प्रत्येक प्रतिज्ञक हा विचार आणि आचार या बाबतींत अ्हिसक असावा अशी मागणी होती त्यावेळीं. त्या वेळचे अध्यक्ष हकौम अजमल खाँ यांनी देखील तशाच प्रकारची प्रतिज्ञा खिलापत स्वयंसेवकांकडून घेतलेली होतौ. खिलापत परिषदेत ही प्रतिशा सहजासहजी भान्य झाली नाहीं. स्वयंसेवकानें उच्चार आणि आचार यांत पूर्ण अहिंसक होणें चालेल, असें कांहीं मौलार्नांच म्हणणे होतें, फ्ण विचारांतदेखील त्यांनी अहिसक असावें हा आम्रह म्हणजे एक ३० ध्येयाकडे अमिंदिव्यच होतें. त्यांच्या मनाचा स्वामी होण्यासाठी माझी ही सारी धडपड आहे असें त्यांना वाटत होतें. मौ त्यांच्या विधानाचा निषेध केला. मी म्हणालो, *' त्यांच्या मनांवर एका व्यक्तीचे प्रभुत्व असावे असें मला वाटत नाही. त्यांच्या मनाचा ताबा अहिंसेने घ्यावा असें मात्र मला वाटतें. शेवटीं त्यांनी प्रतिज्ञेळा मान्यता दिली. पण १७ वर्षांपूर्वी जरी आम्हीं प्रतिज्ञा मान्य केली असली तरी देखील आज अद्या अहिंसेने जे दुर्दम्य सामर्थ्य आमच्या आंगीं यायला हवें होतें, तें अजूनहि आम्ही मिळवू शकलों नाहीं. याचें कारण एवढेंच कीं, आम्ही अशा तऱ्हेचे अहदिसा-दल स्थापन करण्याचे कष्ट उचलले नाहींत. प्रयत्नहि केले नाहींत. आपण हें असें जर करूं राकणार नसलो, आपण जर आपली प्रतिज्ञा पार पाडू शकत नसलो, तर मग आपण आपल्या भूमिकेचा पुर्न्हा एक वार विचार करायला हवा. दुःख वाटतें तें याचे कीं ती प्रतिज्ञा अजूनहि केवळ कागदोपत्रींचा अस्तित्वांत आहे. प्रतिज्ञेंतल्या आवश्यक अटी पाळणार्‍्यांचें जर आज स्वयंसेवक पथक अस्तित्वांत असतें तर मग असे दंगेधोपे घडूनच आले नसते. आणि आले असते तरी ते ताबडतोब शगमवरण्यांत आले असते किंवा तसें करतांना लांनी स्वतःची आहुति दिळी असती. अशा रीतीनें मृत्यूला आठिंगन देणाऱ्या एकाच व्यक्तीबद्दद आपण ऐकलेळें आहे. पण असे जर अनेक ग्रप्ता पुढें आले असते तर माझें अंतःकरण आनंदानें थयथय नाचू लागलें असतें. तुम्हांला हें निव्वळ स्वप्रच वाटतें का ९? आपण अशा अहिंसक स्वर्य- सेवक पथकाच्या सहाय्यानें दंगे शमवू शकणार नाहीं असें का तुम्हांला वाटतें १ अधिकारी गंभीरपणानें आणि शांतपणानें विचार केल्यानंतर देखील जर तुम्हा आपला कोल असाच देत असाल तर मग मात्र तुम्ही खास असेंहिं धरून चाला कीं अहिंसेने खराज्य मिळणें सुतराम्‌ शक्‍य नाहीं. --हरिजन, २-४-१९३८. का ष्र कळ खुदाई खिदमतगाराची प्रतिज्ञा प्रत्येक खुदाई खिदमतगाराला घ्याव्या लागणाऱ्या प्रतिज्ञेचे हें स्वैर रूपांतर आहि--- (१ ) खुदाच्या साक्षीने मी अशी शपथ घेतो कीं मी प्रामाणिकपणाने आणि खऱ्या कळकळीने खुदाई खिदमतगारांच्या दलांत नांच नोंदवीत आहि. ( २ ) माझ्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि राष्ट्राची सेवा कर- ण्यासाठी मी माझें व्यक्तिगत सुखसर्वस्व, संपात्त आणि प्रसंगी प्राण- देखील अर्पण करायला तयार आहें. ( ३ ) कोणत्याहि भांडणांत मी. भाग घेणार नाहीं, किंवा केव्हांहि कोणाचें वैर करणार नाही. एखाद्यावर जुळूम होत असेल तर त्या जुलमाचां विरोध करायला मी धांवून जाईन. (४) मी इतर कोणत्याहि संस्थेचा सभासद होणार नाहीं, आणि अहिंसा लब्यांत जामीनकी भरून किंवा दंड देऊन आपली सुटका करून घेणार नाहीं. ( ५ ) माझ्या वरिष्ट अधिकाऱ्याचा प्रत्येक रास्त हुकूम मी नेहमीं पाळीन. ( ६ ) अहिंसेचे तत्त्वज्ञान मी नेहमींच माझ्या जीवनांत आचरीन. ( ७ ) मानवतेची सेवा करतांना ' मी समतेचे पालन करीन. माझ्या आयुष्याचे मुख्य ध्येय पूर्ण स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य हें राहील. (८ ) माझ्या आचरणांत मी नेहमींच सच्छील आणि सत्य यांचें पालन करीन. ३२ शांततेचा मागे ७५७४८८ ०४ २४९४ «० ४४-७१ ४१४४ ५४ ८४०४ १.५ ७४४४. ८४ ८2४५९/"५/१.१४ -५ ७० ८/४/ <४५/ “४४ ५४ ४ ५ १७/%७ ४८४ ४ २४ ५४९४ ७-४ ४७४ केक ( ९ ) माझ्या सेवेबद्दल मला वेतन मिळावे अशी अपेक्षा मी केव्हांहि करणार नाहीं ( १० ) भाझी सर्व सेवा देवाचरणी रुजू होईल. त्या सेवेचा हेतु अधि- काराची प्राप्ति किंवा वरचा देखावा हा रहाणार नाहीं. “ण्हरिजन, १५-१०-१९३८ ट्ट शै 7» पान शांततेचा मार्ग | युद्धाचे संकट तूर्त तरी टळलें म्हणून आता. समाधान वाटायला हवें. पण त्यासाठी द्यावे लागलेले मोळ अधिक होतें कॉ? आत्मप्रतिष्ठेचा विक्र्‍य करण्याची पाळी आली म्हणतात हेंहि खरें असेल क| £ संघटित हिंसेचा विजय आहे का हा ? रक्तपाताशिवाय आपल्या उद्दिष्टांची प्रगति करून घेण्याचें हिटलरनें हें नवें संघटित हिंसायुक्त तंत्र शोधून काढलेले आहे काई युरोपियन राजकारणाचें ज्ञान असल्याचा डौल मी करीत नाहीं, पण' येवढे मात्र खरें कीं युरोपांतलीं लहान लहान राष्ट्रे उन्नत शीर ठेवून आपलें अस्तित्व टिकवू शकत नाहींत. त्यांना आपल्या बलिष्ठ दोजाप्यांत एकरूप व्हावेंच लागेल. म्युनिख येथें युरोपने हांतता कायम राखली असली तरी तो हिंसेचा विजय होय. एका परीने तो अहिंसेचा देखीळ विजय म्हणतां येईल. इंग्लंड आणि फ़रान्स यांना जर आपल्या विजयाची खात्री असती तर त्यांनीं खात्रीनें क्षेकेस्लोव्हाकियाच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडे असतें. पण इटालीजर्मनीच्या संयुक्त हिंसेपुढें त्यांचे पाय लटपटले. बरें भासुळें शांततेचा मागे ३२ इटाली जर्मनी यांना कोगता लाभ झाला १ मानवतेच्या नैतिक भांडारांत त्यांनीं कोणती भर घातली ६ हें लिहितांना माझें लक्ष कोणत्याहि बंलाळ्य राष्ट्रांवर खिळलेलें नाहीं. त्यांच्या भव्यपणामुळे माझे डोळे दिपून जातात. शझैेकोस्लोव्हाकिथानें आम्हां हिंदी लोकांना एक धडा शिकवला. दोन बलाढ्य दोस्तांनी अवसान- घात करून आपल्याला एकटे पडलें यांची जाणीव झाल्यावर बिचारे झेक आणखी काय करू शकत्त होते १ पण इत्तकें असलें तरी मी निष्ठुरपणानें येवढे मात्र म्हणतों की जर झेकोंनीं आपला राष्ट्गौरव कायम राखण्यासाठी अहिंसेचे शस्त्र बापरण्याचें शिकून घेतलें असतें तर इटालीचें बळ षासंगाला घालून अधिकच बळवान झालेल्या जर्मनांच्या संपूर्ण सामथ्यारा ते शोयाने तोंड देऊं शकले असते. आणि इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यावर लाजिरवाणा तह॒ करण्यासाठीं नाकदुऱ्या काढण्याची जी पाळी त्यांनी आणली ती आणावी लागली नसती. व आत्मगौरवाचें संरक्षण करतांना आपल्या स्वातंत्र्यावर दरोडा घालणार्‍्यांच्या रक्ताचा एक थेंबहि न सांडतां त्यांनी आपल्या प्राणांचे बळी दिले असते. हें असलें शौय किंवा संयम म्हणा वाटल्यास, मानवी स्वभावाला सोडून आहे असें भी केव्हांहि म्हणणार नाहीं. पुत्वाचा त्याग केल्यावरच माग्प- सांठा खऱ्या माणुसकीचा साक्षात्कार होऊं शकेल. आपले देह मानवी असले तरी अहिंसेची साधना करण्याबाबत आपली मजल आपले प्राचीन सुप्रसिद्ध पूवज ओराँग उटँग यांच्या पुढें फरशी गेलेलो नाही. मी कांहीं हे रिकामटेकडे विचार लिहीत नाहीं. झेकांनी याची खात्री असूं द्यावी कौं त्यांच्या हतभाग्यासुळें वर्किंग कमिटीच्या अंतःकरणाला अत्यंत चेंदना झाल्या. एका अर्थी हें दुःख स्वार्थमूलक होत्तें. व म्हणूनच तें अधिक चास्ताविकपण होतें. कारण आम्ही जरी संख्याबलानें प्रचंड असत्य तरी युरो- पच्या परिभाषेंत-त्यांच्या संघटित हिंसकपणाच्या दृष्टीनें बोलायचे झालें ततर-आम्हीं झेकोस्लोव्हाकियापेक्षां देखील दुबळे आहोंत. आमचें स्वातंत्र्य बुसतें धोक्यांत आलें नाहीं तर गमावलेले असून पुन्हां तें परत मिळवण्यासाठी ३४ सूड आणि क्षमा ११४-/४-४४/%./४ ४१.४९ १%/४४४/६ /१ » ४./%./ ४. ५/१५-/ ४४१०” १४४. ६.० २८१५ ४४४० २४%.५ ६५४१४१» ९.४१ ४१.१९ ४%./४/ ४ ४५४ ८7 “0९ ४५. ४४ ४९५४ ९ ४.४ -»९. ४८/ ४४७८१५९४४६ कच न्य ४१० <४१/१- ५८ "० “ऱ्ट ५५०१... आम्हाला झटायचें आहे. झेक पूर्णपर्णे शस्रधारी आहेत, आम्हीं संपूणतया निःशस्त्र आहोत. म्हणूनच कमिटीनें झेकांच्या संबंधी आपलें काय कर्तव्य आहे याचा विचार करण्याच्या वेळींच आपल्यावर जर युद्धाची आपात्ति कोसळली तर त्यांत आपलें स्थान कोणतें असावें याचीहि चची केली. आम्ही इंग्लंडबरोबर आमच्या स्वातंत्र्याचा सोदा करावा आणि झेकांचे मित्र बनण्याचा आव आणावा, किंवा अहिंसेचे ब्रीद पत्क- रून अगदीं या अमिपरीक्षेच्या प्रसंगी देखील असे म्हणावें कीं कांहींहि आगळीक न करणाऱ्या निरपराध झेकोस्लेव्हाकियांचा बळी जातो याचें कारण तें चिसुकलें राष्ट एकट्याने लढून आपलें सख्वातंत्र्य संरक्षण करूं शकत नाहीं, हें खरें असलें तरी आम्ही युद्धांत उडी घेऊन आपलें मानवी कल्याणाचें अ्हिसेचे तत्त्व सोडायला तयार नाहीं. काथ करावें आम्ही या दोहोंतून १ वर्किग कमिटी जवळ जवळ अशा निर्णयावर आली कीं इंग्लंडबरोबर सौदा करण्याची संधि मिळावी म्हणून वर्किग कमिटी केव्हांहि टपलेली नाहीं, परंतु ती झेकोस्लोव्हाकियाच्या संरक्षणासाठी, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आणि जागतिक शांततेसाठी जगाला असें कृतीने दाखवून देईल कीं सन्मामपूर्वक शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग निरपराध्यांच्या कत्तली मधून सांपडत नसतो, तर त्याची वाट प्रसंगीं मृत्यूला तोंड देणाऱ्या संघटित अ्हिसेच्या आचरणांतून निघत असते -र्‍ह्रिजन, ८-१०-१९३८ ळर ११ न्न सूड आणि क्षमा युरोपांतून माझ्याकडे जीं वतेमानपत्रें येतात त्यांत जर्मनांच्या छळांपासून छोकसत्ताक राष्ट्रांनी ज्यूची सुटका करण्याची मागणी क्वचितच नसते. मला माझी श्रद्धा ३५ “6९” “८६ ह 2१ “*४४-४%- ४४/४४/१४४४ “४१४८८१. ८%-४/१ €५/१//१-/ “१ “६ "५ ४४५१ 2४ “* १८% */५ २ ४१/१% /१/४१ /१./५* ४१ ४९५६८५४ /१ वा धोरणांत गेर असें कांहींच दिसत नाहीं. ज्यू म्हणजे कांहीं देवदूत नव्हत. ते जरादेखील यशस्वी प्रतिकार करूं शकत नाहींत म्हणूनच त्यांनी अहिंसेचा अंगिकार केला. त्यांच्या अहिंसेंत प्रेमाचा अभाव आहे. त्यांच्या जामीं मी असतों आणि मार्झ्यांत शुद्ध अहिंसेचा अभ्भाव असता, तर मी माझा छळ करणारावर देवाघरची कुऱ्हाड कोसळावी असें वरदान मागितले असतें. माझ्या सहवासांत एक माझे ज्यू स्नेही आहेत, त्यांचा अहिंसेवर बौद्धिक विश्वास असला तरी हिटलरच्या कल्याणाबद्दल देवाजवळ प्रार्थना करणें आपल्याला शक्‍य नाहीं असें ते म्हणतात. जर्मनांच्या अत्याचारामुळे त्यांचा क्रोध इतका भडकतो कीं मग ते बोलतांना संयम ठेऊं शकत नाहींत. ते स्वतः अहिंसक होऊ पाहतात पण आपल्या बांधर्वांचा छळ सख्यांना असह्य होतो. जसें त्यांना वाटतें तसेंच हजारों ज्यूंनादेखील वाटत असेल. त्यांच्या मनांत शत्रूवर प्रेम करण्याची कल्पनादेखील थेत नसेळ. त्या हजारों जणांच्या मतें सूड उगवणें मोठें गोड असतें, क्षमा करणें फक्त देवांनांच शक्‍य आहे. ५. २> ३१ माझी श्रद्धा : युद्धाच्या आपत्तीपासून आम्हांला वाचवावे म्हणून मी एकांतांत देवाची प्रार्थना करीत असलों तरी माझी बुद्धिवादावरची निष्टा फिरून जाहीर करतांना मला मुळींच संकोच वाटत नाहीं. कारण बुद्धिवाद हेंच अहिंसेचें दुसरें नांव होय. अपराधांचें परिमार्जन करण्यासाठीं किंवा कलागतींच्या निर्णयासाठी युद्धाची मध्यस्ती पत्करण्यापेक्षां हें बरें. या शद सिमल्याची घारी * ह हध्टा 0 ॥ ९ ८.८५. १ /५/ /९ “१५ “५५/४/१ /२./५. €१./५/४-/५-/५-/१/ /५/५६/५/१ /५./५ ४५" /४/४-५/१/१-/१-८ -१/७ /४/१ /* /१४/”/ /४./४/१/४. बाबतींतळा माझा विश्वास किती अढळ आहे हें सांगायचें झालें तर मी फक्त एषठेंच म्हणेन कीं जरी हिंसेच्या सहाय्यानें मला माझ्या देशाचें स्वातंत्र्य मिळवतां आलें तरीदेखील ते मी मिळवायाचें नाकारीन. जें तरवारीच्या योगानें कमावतां येते, तें तरवाररीनेंच गमावतां देखील येईल; या स्रमंजस उत्तीवर असलेली माझी श्वद्धा अविनाशी आहे. " सेवाप्राम,-२८-८-३९ सिमल्याची वारी मी काल्का येथें जाण्यासाठी म्हणून दिल्लीला गाडी गांठली तेव्हां स्टेशनवर जमलेल्या प्रचंड जमावाने खेळकरपणानें “ महात्मा गांधी की जय” अश्या नेहमींच्या गजना ठोकल्याच पण त्याला जोडून ““हम समजोता नहीं चाहते '' अश्याहि घोषणा केल्या. माझा मौनवार होता. त्यामुळें मी नुसता हांसलॉ. डब्याच्या पायदाणांवर उभ्या असलेल्या मंडळीनींदेखील उलट हास्य केलें. मी व्हाइसरॉय बरोबर कसलीहिं तडजोड करू नये असें त्यांचें सांगणें होतें. एक काँग्रेस कमिटीने तश्याच अर्थाची जाणीब करून दिलेलें पत्र मला होते. माझ्या मर्यादा काय आहेत, याची जाणीव मला करून द्यायला नको. दिल्लीचे जनघोष आणि एका कॉंग्रेस कमिटीचें सूचना- पत्रे बाजूला ठेवलें तरीदेखील माझ्या व्हाइसरायांशीं झालेल्या मुलाखतीत कॉट घडले याची माहिती म॑. जनतेला निवेदन करणे हें मी माझें कर्तव्य समजतो. स्वत:व्यतिरिंक्त इतर कोणाच्याहि वतीने बोलण्याचा अधिकार आप- ल्याला नाही. याची जाणीव मला होती. वर्किंग कमिटीकडून देखील मला सिमल्याची वारी ३७ जी हटा रि “ ह ति *_ /॥५/१/१ 7९६ कसलाहि अधिकार देण्यांत आलेल नव्हता. तारेने आलेलें निमंत्रण स्वीका- रून मी अगदीं पहिली गाडी पकडली. याशिवाय आणखी हेंहि मला वाटत होतें की माझ्या अहिसिवरल्या संपूर्ण आणि दुदम्य श्रद्धेमुळे मला राष्ट्राच्या, मनाचे प्रतिनिधित्व करतां येणें गाक्य नाही व तसें मी केल्यास माझेच हंसे होइल मी तसें व्हाईसरायांना सांगून देखील टाकलें. त्यामुळें माझ्या बाबतींत वाटा- घाटींचा किंवा तडजोडीचा प्रश्न नव्हता. तसेंच त्यांनी देखील त्या दृष्टीचे मला निमंत्रण केले नव्हतें याचें मला भान होतें. व्हाइसर[याच्या निवासरथानांतून मी कसलीहि उघड किंवा गुप्त वाटाघाट केल्यादिवायच रिक्त हस्ताने परतले जर काष्टी बाटाघाट व्हायची असेलच तर ती कॉंग्रेस आणि सरकार यांच्यामध्यें होईल अद्या तर्‍हेनें कॉंग्रसचें माझं नातें व्हाइसरायाजवळ स्पष्ट सांगूनच, मी आपल्या सहानुभूतीचा ओघ केवळ भूतदयावादामुळें इंग्लंड व फ्रान्सच्या बाजूला आहि असें सांगितलें. लंडनच्या संभाव्य नाशाचा विचार मनांत येतांच माझ्या मनावर शाहारे येतात; असेंहि मी त्यांना सांगितलें. त्यांच्यापुढें पालंभेंट व वेस्ट मिनिस्टर अंबे यांच्या पडझडीचें शब्दचित्र उभे करतांना तर मला गहिवर आला! माझा उमाळा थांबेना. माझ्या अंतर्मनांत माझें ईश्वराशी तो या गोष्टी चालू देतो म्हणून सतत हंद चाललेले अहि. माझी आहिंसा निष्क्रिय वाटूं लागते. पण दररोज इंद्राचा अंत होतो. अशा उत्तराने कीं इंश्वर किंवा अहिंसा दुबळी नसून खरें दुबळेपण मानवांत आहे. तरी पण आपली श्रद्धा कायन ठेवून मला माझें कार्य चालू ठेवलेंच पाहिजे. आणि म्हणूनच पुढें होणाऱ्या वेदनांची कल्पना आगाऊ करूनच अंबोटाबाद येथून २३ जुलाईला मी एक पत्र आधींच हिटलरला पाठवले होतें. “ मानवतेच्या कल्याणासाठी म्हणून मी तुम्हांला पत्र लिहावे असा सिंत्रांचा आग्रह चाललेला आहि. पण माझें कोणतेंहि पत्र तुम्हांला उद्धट- पणाचें वाटेल असें वाटल्यावरून मी त्यांचें सांगणें मनावर घेतलें नव्हतें. तरी- देखत सतत टोचणी लागलेली आहे कीं स्वतःबद्दल कांहींहि न वाटूं देतां ३८ सिमल्याची वारी » ८८ ऱ्टी ४५४८” €/4<€ ८८१५ >€>४५”८ “५ >€>€५/८/४५/८ तुम्हांला एक आवेदन पाठवारवेंच. मग त्याची किंमत कितीहि कमी लेखण्यांत आली तरी हरकत नाहीं. हॅ अगदीं सुस्पष्ट आहे कीं, मानवांचे पतन रानवटाइतकें होऊं शकेल असा युद्धाचा डोंब फक्त तुम्ही एकटेच या जगांत पेटवू शकतां. तुम्हांला कितीहि योग्य वाटलें तरी तुम्ही तें मोल चुकते करून घेणारच का १ ज्याने बऱ्याचशा यरास्त्रीपणांने युद्धाच्या मार्गापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न स्बेच्छापूवक केलेला आहे अशांचें तुम्ही ऐकणार नाहीं काय १ कससेहि कां असेना, तुम्हांला लिहिण्यांत कांही. चूक झाली असल्यास आपण क्षमा करालच याची मला जाणीव आहे. अजूनदेखील हिटलरनें बुद्धिवादाची कांस धरावी आणि साऱ्या जगाचें- जर्मन. जनतेचेंदेखील म्हणणें मनावर घ्यावें असें मला वाटत आहि. भाणसाच्या अमानुष्य कुत्यानें लंडन सारख्या मोठाल्या शहरांचा नादा होईल या भीतीनें लोकांची पळापळ व्हावी असें जर्मन लोकांना देखील वाटत असेल, याच्यावर माझा विश्वासच बसू शकत नाहीं. ते खतःचा व स्वतःच्या इभारतींचा असाच नाश होईल, याचीहि कल्पना निर्द्यपणाने कशी करू शकतील ! मी आतां हिंदुस्थानच्या बंधविमोचनाबद्दल विचार करीत नाहीं, तें होईलच. पण इंग्लंड आणि फ्रान्सचा पाडाव झाला तर किंवा जर्मनीला नेस्तनाबूद करून ते यशस्वी झाले तर काय होईल ९ एवढें मात्र दिसतें की हिटलर देवाला दाद देत नसून त्याचा भर पाशवी शक्तीवर आहि आणि चेंब्ळॅन म्हणतात त्याप्रमाणे तो फक्त त्यालाच थाजिणा अहि. या अश्या एकमेवाद्वितीय आणिबाणीच्या प्रसंगी कॉँग्रेस- जन आणि अन्य जबाबदार हिंदी जन यांर्नी व्यक्तिशः व सासुदायिकपणें या घोर नाट्य प्रसंगांत हिंदुस्थानंची भूमिका कोणती असावी यांचा निर्णय दिला पाहिजे. सिमला ५-९-१९३९%९ माझ्या सहानुभूतीचा उगम व्हाइसरायाबरोबर झालेल्या माझ्या मुलाखतीच्या हकीगतीची संभावना जनतेने जरा मिश्र स्वरुपांत केली. एका टीकाकाराला ती भावनामय रडकथा वाटली तर दुसऱ्याच्या मतें तींत मुत्सहीपणा ओतप्रोत भरलेला होता. या दोन टोंकांच्यामध्यें देखील वेगवेगळाले अभिप्राय होतेच. मला वाटतें प्रत्येक टीकाकाराचा अभिप्राय त्याच्या त्याच्या दृष्टिकोनांतून बरोबरच असेल पण माझ्या दृष्टिकोनांतून विचार केल्यास ते सगळेच चुकले आहेत. इतरांच्या समाधानासाठी कांहीं मी ती हकीगत सांगितली नव्हती. त्यांतल्या शब्दांशब्दांवर मी भर देत आहे. भूतदयावाद्याच्या शब्दाला जेवढें राजकीय महत्व असूं शकतें तेवढेंच त्याला महत्व आहे. कल्पनांच्या अंतर्गत गुंतागुंती अपरिहार्य असतात. एक। पत्रलेखक[नें माझा मोठ्या आवेशाने निषेध केला. त्याला उत्तर दिलें पाहिजे. मी सगळेंच पत्र येथें देत नाहीं. कारण त्यांतला बराचसा मजकूर मलादेखील कळत नाहीं. पण त्याचा मथिताथे मात्र कळायला मुळींच अडचण जात नाहीं. त्याचें म्हणणें हें असें आहे “ इंग्लिश पालमेंटाच्या इमारती आणि वेस्टमिनिस्टर अबे याच्या संभाव्य पडझडीनें तुमच्या डोळ्यांत अश्रू उभे रहातात, तर मग जर्मनींतलीं तसलींच स्मारक मंदिरें नष्ट झालीं तर त्यांच्यासाठी गाळायला मात्र तुमच्या जवळ अश्रू नाहींत : तुम्ही इंग्लंड फ्रान्सबरोबर सहानुभूति दाखवतां ती कां १ जर्मनीबरोबर कां नाहा ? गेल्या युद्धांत दोस्तांनी जर्मनीवरून जो ४8० माझ्या सहानुभूतीचा उगम ९. ४४ २५ ४ ४५ ४४१-४ २५४४४४४ “४५४४-४४” ४-४४-४४४१४७४% ४४४५ ४. ४ ४ ४४ ७४५४० ९५ ४४ ४९५ ४५ ४.” ४४ ४ ५८४४ ४४४८४४४ ४.४९ ४.४४ ४० १.४ ७-/ ४४ ४ ४८ *८४/ ४१ ७/./ ४७४ १. टी प नांगर फिर्यवेला त्याचेंच उत्तर म्हणजे हिटलर नव्हे का १ तुम्ही खतःच जर्मन असतां, आणि तुमच्या जवळ हिटलरची साधन- सामुग्री असती तर तुम्ही खात्रीनें हिटलरसारखेच केळे असतें. नाझीवाद वाइट असेल, तो कसा काय आहि याची माहितीहि नाहीं. आम्हांला एकांगी साहित्य वाचायला मिळतें. पण मी आप- ल्याला सुचवितो कीं चेंबरलेन व हिटलर यांच्यांत कोणता फरक आहे £ हिंटलरच्या जागीं चेंबरलेन असता तर त्यानेंहि असेंच केलें असतें. त्या दोघांची तुलना करून तुम्ही हिटलरला उणें ठरवण्याचा अन्याय त्याच्यावर केलात, हिटलरनें जें कांही केलें त्याच्यापेक्षा इंग्लंडनें हिंदुस्थानांत काय कमी केलें बरें १ इंग्लंड आणि फ्रान्सच्या जुनाट साम्राज्यशाहींचा हिटलर हा एक बच्चा चेला आहे. व्हाइस- रायांच्या निवासग्रही तुम्हांला आलेला उमाळा अधिक न्याय्य- निष्ठुर असता तर बरें झाठें असतें, इंग्रजांच्या दुष्कृत्यांचें मी जितकें निष्ठुरपणानें वर्णन केलें तेवढें कोणीहि केळे नसेल. इंग्लंडचा परिणामकारक प्रतिकारदेखील माझ्याशिवाय अन्य कोणी केला नसेल. प्रतिकाराची माझी इच्छा आणि शक्ति परावलंबी नाहीं. पण बोलण्याची आणि कृतीची एक ठरलेली वेळ असते. त्याचप्रमाणें मौनाचा आणि न कर्त्यांचा वार देखील ठरलेलाच असतो. सत्याम्रह्मच्या शब्दकोशांत शत्रूला जागा नाहीं. पण मला कांहीं सत्या- ग्रह्मांसाठीं नवा शब्दकोश रचायचा नाहीं. नव्या अर्थानें मी जुनेच शब्द वापरीत आहे. तो आपल्या मिंत्राप्रमाणेंच तथाकथित शात्रेवर देखील प्रेम करीत असतो. अहिंसेचा पुजारी आणि सत्याग्रही या नात्यानें मला इंग्लंडच्या कल्याणाची कामना केलीच पाहिंजे. जर्मनीच्या. ढांसळ- लेल्या अवशेषांवर मला माझ्या राष्ट्राचे स्वातत्र्य मंदिर उभारायचें नाहीं असें मी मोजक्या शब्दांत सांगितलें होतें. माझ्या निवेदनांत. जर्मनीं- तलीं स्मारकमंदिरें ढासळून पडलीं तर मला तितकेच दुःख होईल. पण हिटलरला माझ्या सहानुभूतीची गरज नाहीं. इंग्लंडची मार्गील व . जर्मनीची आजची दुष्कृत्ये यांचा विचार करून आज एखादा माझ्या सहानुभूतीचा उगम 8१ .»८५०८५५८”८”४/-८६/४ “४-८ -४५/५८€४ ५४४ ५८४४ >“४५४-८/%/%/१४/५/६ “८ ५८ -< ५ ४४९7५४४ क्य नजर >> ट्& निर्णय घेणें विसंगत होईल. इतर सत्तानीं कांहींहि पापें केलेलीं असोत वा नसोत, आज मी एवढें मात्र निश्चित सांगूं शकतों कीं आजच्या युद्धाची जबाबदारी हिटलरवरच आहि. त्याच्या मागणीचें स्वरूप मला न्याय्य वाटत नाहीं. निःपक्षपाती लवाद मंडळानें हिटलरच्या मागण्यांचे स्वरूप पारखून घ्यावें असें साऱ्या जगाचें म्हणणें होतें, तें हिटलरने मान्य करायला हवें होतें. तो आपल्या मोहीमेंत यशस्वी झाला तरी त्यानें त्याच्या मागणीचे न्याय्य स्वरूप सिद्ध होणार नाहीं. मानवांच्या कारभारांत जंगळी कायदा अजूनहि मोठा प्रभावी टरू शकतो. यचिं प्रमाण फार तर ल्ानें मिळूं शकेल. आम्ही मानवांनी फक्त आपलें रूप पालटलें असलें तरी आमच्या स्वभावांत अजूनहि पशुत्व आहे याचेंहि प्रमाण त्यामुळें मिळूं शकेल. यावरून आतां माझ्या टीकाकारांना सहज कळून येईल कीं माझी इंग्लंड, फ्रान्सबद्दल वाटणारी सहानुभूति कोणत्याहि क्षणिक भावनेवर, स्पष्टच बोला- यचें म्हणजे भावनेच्या झटक्यावर आधारलेली नाहीं. आज पन्नास वर्षी- पासून माझ्या अंतःकरणांत मी अहिंसेचें संगोपन केलेलें आहे. त्या अहिं- सेच्या जिवंत कारंज्यांतून हे सहारभूतीचे तुषार उसळून वर आले. माझ्या निर्णयबुद्धींत उणेपणा नाहीं, असा माझा दावा आहे. फ़ान्स आणि इंग्लंड बद्दलची माझी सहानुभूति विचार शक्तीवर आधारलेली अहि. माझ्यासारखी ज्यांची विचारसरणी असेल त्यांनीं मला पाठिंबा द्यावा. या सहानुभूतीचें स्वरूप काय असावें ही वेगळी बाब आहे. माझ्याबद्दल म्हणाल तर मी केवळ प्रार्थनाच करूं शकतो. माझ्या सहानुभूतीचें प्रत्यक्ष स्वरूप सध्याच्या प्रत्यक्ष विनाशाशीं ताडून पाहिलें तर युद्धांत भाग घेणार्‍यांना त्याचे कांहींहि मोल वाटायचें नाहीं, असेंहि मी व्हाइसरायाना सांगितलें होतेंच. सेवाग्राम--११-९-१९ १ १५२ मेत्रीचा हात ( वर्किंग कमिटीच्या युद्धविषयक पत्रकांवरील भाष्य ) या जागतिक पेंचप्रसंगासंबंधीं वर्किंग कमिटीनें जें पत्रक काढलें त्याला आजऱ्चें निर्णांयक स्वरूप यायला चार दिवस चर्चा करावी लागली. कमिटीच्या सांगण्यावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा तयार केलेला होता तरी प्रत्येक सभासदाने निर्भीडपणानें त्यासंबंधी आपलें मत पुढें मांडलें. ब्रिटिशांना जो कांहीं पाठिंबा द्यावयाचा तो बिनरात देण्यांत याबा अशा मताचा फक्त मी एकटाच होतों असें सांगावयाला मला वाईट वाटतें. पाठिंबा द्याबयाचा तो केवळ अहिंसेच्या पायावर द्यावयाचा होता. पण कमिटीला फारच मोठी जबाबदारी पार पाडावयाची आहे. त्यामुळें तिला केवळ अहिंसात्मक धोरण स्वीकारतां आलें नाहीं. विरोधकांच्या अडचणींचा फायदा घेण्याचा तिटकारा करण्याजोगें अहिंसेचे प्रभावी बळ अजून राष्टांत पूर्णपणें आलेलें नाहीं. असें कमिटीला वाटलें. तरी पण कमिटीनें आपल्या निर्णयाचीं कारणें सांगतांना इतरांबद्दल अतिशयच कळवळा दाखवला. त्या पत्नरकाचा लेखक हा कलावंत आहे. साम्राज्यशाहीचा विरोध करण्यांत जरी कोणी त्याच्यापुढे जाऊं राकलें नाहीं तरी पण तो स्वत: इंग्रज जनतेचा मिंत्र आहे. त्याच्या विचारांत आणि बनावटींत तो इंग्रजाळलेला आहे. आपल्या देशबांधवापेक्षां देखील अधिक घरगुतीपणा त्याला इंग्रजां- बद्दल वाटतो. प्रत्येक अन्यायावर तो तुटून पडतो यामुळें त्याला भूतदया- वादी देखील म्हणतां येईल, तो जरी कद्च राष्ट्रवादी असला तरी आंत- राष्ट्रीयत्वाच्या तजेल्यानें त्याचें तेज आणखींच वाढतें. म्हणूनच हें पत्रक म्हणजे केवळ आपल्या देशबांधवांना केलेलें एक निवेदन नसून तें ब्रिटिश भगिनीची व्यथा ४२ सरकार व ब्रिटिश जनता यांना देखील उद्देशून केलेलें आहे, तें पत्रक जगांतील साऱ्याच राष्ट्रांना उद्देशून आहे, हिंदुस्थानासारख्याच इतर पददलित राष्ट्रांना देखील. त्यानें वर्किग कमिटीच्या मध्यस्तीनें हिंदुस्थानाला केवळ स्वतःच्याच नव्हे तर जगांतल्या शोषित राष्ट्रांच्या ख्ातंत्र्याचा देखील विंचार करायला भाग पाडलें. कॉंग्रेस जनांतळ सारेच पक्ष एकमताने या पत्रकाला पाठिंबा देतील अशी मला आश्या आहे. त्यांच्यातल्या बालश्रेष्टींना यांत सामथ्यांचा अभाव आढळून येणार नाहीं. राष्ट्राच्या या आणीबाणीच्या घडीला कॉंग्रेसला स्वतःमध्ये कतेत्वशक्तींचा अभाव नाहीं याची पूण श्रद्धा पाहिजे. यावेळीं कॉग्रेसजन श्लुळक भांडणें आणि पक्षभेद यांच्यात गुंतलेले असतील तर ती लाजिरवाणी गोष्ट होय. ब्रिटिश मुत्सद्यांच्या मनांत आतां क्रांति व्हायला हवी. युद्धाच्या प्रारंभी लोकसत्तांत विश्वास असल्याची घोषणा स्वतः कृतीत उतरवून ल्यांनीं आपल्या प्रामाणिकपणाची ग्वाही पटवली पाहिजे. हिंदुस्थानला बळजबरीने युद्धांत ओढणें ब्रिटनला योग्य वाटतें कां १ युद्धकार्यात एक बरोबरीचा मित्र म्हणून हिंदुस्थानचें खुषीचें सहकार्य मिळविणें ब्रिटनला शक्‍य नाहीं का ? इंग्लंड आणि फ्रान्स यांना मोठा नैतिक पाठिंबा कॉँग्रेसच्या पाटिंब्या- मुळेंच मिळेल. कॉंग्रेस लढते ती अ्हिसक साधनानी, मग ती अहिंसा किती का अधुरी असेना १ सेवाग्राम--१५-९-३९. न २ द न्न भगिनीची व्यथा ५ माझ्या मतें राष्ट्राचे आत्मे हे एक प्रत्यक्ष अस्तित्व असून ती केवळ॑ सेद्धांताची बाब नव्हे. मी पालेडच्या भूमीवर पाय ठेवला म्हणजे माझें मन ७४ भगिनीची व्यथा 4१८५-५४ -“९<१६२ > ४४४४ ४. ४५८४४५९ ४४ “बरबडा ऱ ८८१४ ४८ ४५/४५/४४४४ ४५४४7९/४/४/ 2-2 >“. * “१५ / ही आ" ४४/४७/४४५4 -2५८ >> “ “५८१८५/४८/५/४५/ ४८४५ ४४ ५४-४७ शांत होईल, मग मला माझी आवडती माणसें न कां भेटेनात १ या वेळीं राष्ट्राच्या आत्म्याच्या अभिपरिक्षेचा दिव्य क्षण अहि. आज पोलंड लढत आहे, तें केवळ स्वतःच्या स्वातंत्र्यासाठींच नव्हे तर जगामधल्या प्रत्येक राष्ट्राच्या न्याय्य हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी लढत आहि. तें हिंदुस्थानसाठी लढत अहि. मी स्वतः हिंदू आहि असें मला हृदयापासून वाटतें. मी जितकी पोलिश आहे. तितकीच हिंदी देखील आहे. या दोन्हीहि मातृभूमींबद्दल माझ्या अंतरात्म्यांत आमरण म वाटतें. पण आज एक माता रक्ताने नाह- लेली असतांना मला तिच्याकडे गेल्याशिवाय जगणेंच अदरक्य होईल. मी वाटेतून तुम्हांला पत्नें पाठवीन पण एकदां युद्धवतुळांत शिरलें कीं मग मात्र केवळ मनानेंच तुमच्याकडे संदेश पाठवण्याचा प्रयत्न करीन. बापूजी ! पोलंडमध्ये असह्य दुःख भार झेलणाऱ्या हजारो निरपराध लोकांसाठी तुमच्या प्रेमळ अंतःकरणांतून नेहमीं प्राथना बहिर पडावी. करालना प्रार्थना १ त्यांनाच आज अतिशय सहानुभूते, आशीर्वाद आणि कोमल भावना यांची गरज आहि. हें पत्र एका पोलिश भगिनीनें मुंबइ बंदरांतून लिहिलेलें आहे. तिची माझी बऱ्याच वर्षांपासून ओळख आहे. ती जशी पोलिश आहे तशीच हिंदुस्थानी देखील बनलेली होती. ती मगनवाडीतल्या मगनसंग्रहमल्यांत काम करीत होती. पण युद्धाच्या भूमकांमुळें तिची चलबिचल झाली. पोलंड मध्यें तिला एक म्हातारी आई आहे, पासपोटांच्या अडचणीसमुळें ती इकडे येऊं शकली नव्हती. जेव्हां य॒द्धाला प्रत्यक्ष सुरुवात झाली तेव्हां मात्र आईच्या पुरतें तरी तिचे मन शांत झालें परंतु सखतःचा कांहींहि अपराध नसतांना ज्यांचे प्राण धोक्यांत आले असे आप्तइष्ट व सगेसोयरे यांच्या काळजीने तिच्या अंतःकरणांची तार छेडलेली होती. ती स्वतः पूर्णपणें अहिसेंत विश्वास ठेवणारी आहि. पण तिच्या त्या अहिंसेनेंच तिला बेचेन केळे. तिच्या मातृभूमीवर होणाऱ्या अन्यायानें तिचें मन बंडखोर बनलें. म्हणून केवळ स्वतःच्याच नव्हे. तर जगाच्या, आपलें स्वातंत्र्य गमावणाऱ्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या घडीपर्येत लढणाऱ्या तिच्या कल्पनेंतल्या पोलंडचें दर्हन घेण्यासाठीं गेलेली अहि. अर्थातच तिच्या प्रीतीचा दुसरा काड्यांचा उलगडा ४१२ ४ हा.»१-/४./४/४/१ ॥४/१ ४0.४१ 0 ४ ४ 7१ /९२ ॥१ /५/४/५ १ “2 7२ 7५ “* ४४४४१ /१ रा “3 2६. २९ 7९ 70५0९ ॥४- वारा हिंदुस्थानला मिळणारच. तिचें स्वप्न खरें ठरो. पोलंडजवळ जर आतीशय शौयीइतकी'च निःस्वार्थी वृत्ति असेल तर त्यानें हिंसावृत्तीनें आत्म- संरक्षण केलें याचें विस्मरण इतिहासाला होईलच. त्याची हिंसा ही अहिंसाच मानण्यांत येईल. सेवाग्राम--१८-९-३९ कोड्यांचा उलगडा. एका सुप्रसिद्ध कॉग्रेसजनानें पुढील प्रश्न विचारले आहेतः-- (१ ) या युद्धासंबंधी तुमची स्वतःची अहिंसेशीं सुसंगत असणारी भूमिका कोणती १ | ( २ ) गेल्या युद्धांत जशी होती तशीच की आणखी कांहीं निराळी ६ ( ३ ) काँग्रेसने आजच्या पेंचप्रसंगी आपली भूमिका हिंसात्मक ठेवलेली असतांना तुम्ही तिच्याशी सक्रिय सहकार्य करून तिला मदत कशी देऊं शकतां १ ( ४ ) हेॅं युद्ध थांबवण्यासंबेधी किंवा त्याला विरोध करण्यासाठीं तुमची अहिंसात्मक प्रलक्ष योजना काय ? या प्रश्नाच्या शेवटीं सक्ृदर्शनीं विसंगत वाटणाऱ्या माझ्या वृत्तीबद्दल व तरुटित विचाराबद्दह लांबच्या लांब ख्रेहभावाची कुरकुरदेखील आहे. या टीकाकारांच्या दृष्टीनें तो बरोबर असला तरी माझ्या दृष्टिकोनांतून ती कुरकुर गेरलागू व अन्यायमूलक आहे. तेव्हां माझा टीकाकार आणि मी यांचा मतभेद हा होणारच, येवढेंच मी म्हणतों. मी लिहावयाला बसतों तेव्हां मार्गे काय लिहिलें होतें याचा विचार करीत नाही. आधीं केलेल्या विधानां- बरोबर सुसंगति राखणे, हाच कांहीं माझा हेतू नाहीं. मला सत्याशी सुसंगत ४९ कोंड्यांचा उलगडा. शश न ॥२/१ रहावयाला पाहिजे. प्रसंगानुसार सत्य ज्या स्वरूपांत दिसतें त्याच्याशीं इमान राखलें पाहिजे. फलतः माझ्या सत्याचा विकास होत गेला आणि उगाच माझ्या स्मरणशक्तीला ताण देण्याची पाळी माझ्यावर आलेली नाहीं. इतकेंच नव्हे तर पन्नास वर्षांपूर्वी मी जे लिहिलें तें आजच्या लेखाशीं ताडून पाहिलें तरी त्या दोहोंत मला विसंगति आढळून आलेली नाहीं. माझ्यांत विसंगति म्हणणाऱ्यांनीं माझ्या सध्यांच्या लेखांचा ग्राह्मांशा मान्य करून घ्यावा. मात्र ज्यांना माझ्या लेखांमधळाच अर्थ मान्य असेल त्यांच्याबद्दल मला कांहींहि म्हणायचें नाहीं. पण ही निवड करण्यापूर्वी सकृदर्शनीं विसंगत भासणाऱ्या त्या दोहोंमध्ये सुसंगति व सूत्रबद्धता असलेली त्यांना आढळून येईल. चुटितपणाबद्दद बोलायचे झालें तर गैरलागू नसलेला कोणताहि विचार मी आजवर मनांत दडपून ठेवलेला नाहीं; तरी पण कथा कधीं साझ्या संक्षेपीपणाच्या आवडीमुळे व कधीं कधीं ज्या विषयावर मत द्यायचें असतें त्याबद्दलच्या अज्ञानामुळे तसें होतहि असेल. उदाहरणार्थ ज्यांच्या माझ्यांत मुळीदेखील दुजाभाव नाहीं असा एक माझा मित्र उद्गेगानें ठिहितो-- “ हिंदुस्थानच्या भूमीवर युद्ध पेटणें असंभाव्य नाहीं. त्या वेळीं त्यांच्या देशबांधवांनीं शत्रूंच्या तरवारींपुढें आपली छाती उघडी करून सामना द्यावा असाच उपदेश गांधींजी करतील का? कांहीं काळा- आधीं मला त्यांच्याबद्दल तशी खात्री वाटत होती पण आज मात्रमी साक आहें. ' | माझे आजकालचे लेख लक्षांत घेतले नाहीतरी चालतील, पण मी त्याला असें आश्वासनपूर्वक सांगतो. कीं मा तसाच उपदेश देईन यावर त्यानें खुशाल विश्वास ठेवावा. जो उपदेश मौ झेक किंवा हबशी यांना केला होता तोच मी हिंदी लोकांना करीन. माझी अर्हिसा लेची पेची नाहीं. तिचें पोलाद शास्त्रज्ञांना ठाऊक असलेल्या कोणत्याहि सर्वोत्कृष्ट धातू- पेक्षां मजबूत आहे. पण तिचें जातिवंत बळ अजून कमावून झालें नाहीं हें मला दुःखानें सांगावे लागत आहे. तसें जर घडलें असतें तर मात्र देवानें मला देशांत घडणारे हिंसेचे प्रकार कसे थांबविता येतील याचे मार्ग कोड्यांचा उलगडा ४७ दर्शन केलें असतें. आज मी असहाय्यपणानें ते प्रकार मूग गिळून बघत असतों. हें मी सांगतो तें मोठ्या दिमाखानें नव्हे, पूर्णत्वाला गेलेल्या अहिंसेच्या शक्तीचे थोडें फार ज्ञान मला मिळालें म्हणून मी हें लिहित आहें. माझा दुबळेपणा किवा भाझे दोष झांकण्यासाठीं मी अहिंसेच्या सामथ्यचिं मापन कमी प्रतीनें कसे करीन १ आतां प्रश्नाच्या उत्तरादाखल चार शब्द लिहीन म्हणतों. ( १ ) अभूतपूव भीषणता अशी या युद्धांसंबंधींची माझी भावना आहि. आज जेवढा मी वेचेन आहे तसा पूर्वी कधीहि झालों नव्हतो. पण मागच्या युद्धांत जसा स्वेछेने रिक्रूर भरती करणारा माझा मीच सार्जंट बनलो होतों, तसें करायला मात्र आज ही भीषणता माझ्या आड येईल. इतकें असूनहि दिसायला चमत्कारिक भासलें तरी पण माझ्या सहानुभूतीचा ओघ दोस्त राष्ट्रांच्या बाजूलाच आहे. हें युद्ध आतां पाश्चिमात्य लोकसत्तांचें पाठीराखे आणि हिटलरसारखे हुकूमशहा यांच्यांत हळू हळू परिणत होत जाणार. य! युद्धांत आज रशियाचे कृत्य जरी मनाळा घेदना देणारे असलें तरा पण या अनैसर्गिक दोस्तीचा परिणाम चांगला होवो. दोस्तांचे मानसिक वळ खचलें नाहीं तर या युद्धाने जगांतल्या सर्वे युद्धांचा दोवर होईल, निदान त्यांचें आजचे उग्र स्वरूप तरी नष्ट होईल. लोकसत्तेचा प्रसार करण्यांत हिंदुस्थानदेखील परिणामकारक तर्‍हेनें भाग घेहेल अश्शी मला आद्या वाटते. जगाच्या रंगभूमीवर चाललेल्या या शोककारक नाटकांत वर्किंग कमिटी कोणता भाग घेणार याच्यावर तें सारें अवलंबून आहे. आपण या नाटकांतळे प्रेक्षकहि आहोंत आणि नटहि पण आहोंत. माझें धोरण ठरलेलें आहे. मी वर्किंग कमिटीचा मार्गदर्शक व्हावें की, सरकारचा हें ठरलें तर त्या एकाला किंवा दोघांनाहि मी अहिंसेच्या मागीवरून नेणार. त्यांच्यावर मी बळजबरी मात्र करूं शेकत नाहीं. परमेश्वर ऐन वेळीं माझ्या अंतःकरणांत किंवा डोक्यांत जशी प्रेरणा करील तसा मी वागेन. ( २ ) पहिल्याच्या उत्तरांतच मी दुसर्‍या प्रश्नाचें उत्तर देऊन टाकलें असें मला वाटतें. ४८ कोड्यांचा उलगडा तभ << 777<-<>**/-.« 4 ४४१ ४४४१४४ २* ४४ ४ ४” ४५४४४५ ९” ४८ ४५४८४ /-४५८४६ ४१४” ५५१४५ “४/४४ ४४ 4 ४५४४-४४” “४८४४४४४४४४ 60 ची ( ३ ) अहिंसेप्रमाणेंच हिंसेच्यादेखील तऱ्हा आहेत. वर्किंग कमिटीनें राजीखुषीनें कांहीं अहिंसेचा त्याग केलेला नाहीं. अहिसेचें धोरण स्वीकारणे तिला प्रामाणिकपणे शक्‍य झालें नाही. संकटकाळी अहिंसक मार्गानें देशाचें संरक्षण कसें करावें याचें कॉंग्रेसजनांच्या विशाल समूहाला नीट आकलन झालें नाही. असे कमिटीला वाटलें. ब्रिटिश सरकारविरुद्ध अहिंसेच्या बळावर कर्से यक मिळवतां येतें याचें दिक्षण तिनें लोकांना दिलें होतें. कॉँग्रेसजनांना इतर बाबतींत अहिंसेचा उपयोग करण्याचें शिक्षण मिळालें नव्हतें. उदाहरणार्थ, जातीय दंग्यांत किंवा गुंडगिरांत अहिंसेचा यशस्वी उपयोग कसा होऊं शकतो याचें ज्ञान त्यांना झालेलें नव्हते, हें सांगणें अनुभवसिद्ध असल्यामुळें तेवढ्यापुरते शेवटचेंच म्हणून समजलें पाहिजे. अहिसेच्या अतिव्याप्तीच्या वेळीं माझ्या मागोमाग येऊं शकत नाहींत म्हणून मी माझ्या सहकार्‍यांना सोडून जातों म्हटलें तर मी अहिंसेच्या कार्यांची हानि केली असें होईल. त्यांचा अहिंसात्याग हा तात्पुरता आणि संकुचित क्षेत्रापुरता आहे असा विश्वास बाळगून मी त्यांच्याबरोबर राहीन ( ४ ) माझ्याजवळ कोणतीहि आंखून ठेवलेली प्रत्यक्ष योजना अशी नाहीं. माझ्यासाठी हें एक नवेंच कार्यक्षेत्र आहे. मात्र मार्गाद्दल मला कसलीच निवड करतां येत नाहीं. मी वर्किंग कमिटोबरोबर चंची करीत असो की व्हाइसरॉयांबरोबर गुपित करीत असो, माझा मार्ग नेहमींच अहिंसक असेल. यामुळेंच सध्यां जें कांही मी करीत आहें तें माझ्या योजनेचे एक अगच आहे. दर दिवशीं मला अधिकाधिक कळून येईल. माझ्या योजना नेहमींच अशा रीतीनें ठरतात. १९२० ला कलकत्ता कॅंग्रेसमध्यें मांडलेला सुप्रसिद्ध असहकारितेचा ठराव मला ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीच्या बेठकीपूर्वी चोवीस त[स आधीं सुचला. दांडी प्रयाणाचें- देखील तसेच झालें. आशियावासी लोकांच्या विरोधी केलेल्या नियमाविरुद्ध काय उपाययोजना करावी यासाठीं जोहान्सबर्गला १९०६ मध्यें भरलेल्या एका सभेंत मला सविनय प्रतिकाराचा मारी अचानक सुचला. सभेला गेलों तेव्हां मनांत कोणताहि उपाय आगाऊ ठरवून ठेवलेला नव्हता. तसेंच अजूनहि चाललेलें आहे. समजा, देवानें आपलें सर्व सामर्थ्य एकवटून मला कमलादेवीचे पत्र ४९ ४५ ५४५ ४८४८४४४ ५४ ५४४ ४४४ ४५/४५/१४५४ “> “ €** ४४४४४४४४५४ >/ ४४ ५४ -/५/४/४/१/४/ -0४४५€- - ३ १४७४ ४४/४॥ ४५४ ३५४७४ ४८१७१७४ क ७७ ४७ ७४ ४. 0४४० ४५ ४४९ २४४५ > ४४ ४४४ .“/४४४/ ४४ ४४४४४४४४४2 बहाल केलें. ( पण देव तसें कधींच करीत नसतो. ) तर मी इंम्रजांना शस्त्रे खालीं ठेवण्याला सांगेन आणि शत्रूंचा प्रतिकार करायला सांगेन. त्यामुळें इतिहासांत इंग्रजांची कीर्ति अहिंसेचे वीर पुरुष म्हणून गाजेल. मग हिंदु- स्थानलादेखील या दैवी यज्ञांत इंग्रजांची बरोबरी करावयाला सांगेन. ती त्या दोघांची अभंग भागीदारी स्वतःच्याच रक्ताने स्वशरिरावर लिहिली जाईल, त्यांच्या तथाकथित शत्रूंच्या देहांवर नव्हे. पण मला अशी सर्वव्यापी शक्ति नाहीं. अहिंसेचे रोपटे हळूहळू वाढीला लागतें. त्याची वाढ दिसत नाहीं तरी खात्रीपूर्वक होत असते. माझ्याबद्दल गैरसमज झाला तरी हरकत नाहीं पण मला माझ्या अंतमंनांतल्या चिमुकल्या आवाजाचा आदेश ऐकलाच पाहिजे. सिमल्याच्या वाटेवर--२५-९-३९ कमलादेवींचें पत्र हें निरथक युद्ध सुरू व्हायच्या अगदीं आधींच २७ ऑगष्टला श्रीमती कमलादेवी चट्टोपाध्याय यांनौं मला असें पत्र पाठवलें होतें-- ५: हिंदुस्थान आणि पूर्वेकडील शोषित जनता यांचें धोरण सभ्या कसें असावे यांचा उद्घोष तुम्ही कराचा असें मी क्रॉनिकलमधून तुम्हांला सुचवलें होते. आम्हांला या साम्राज्यशाही युद्धाशीं कांहींहि कर्तेव्य नाहीं हे आमचें जुनेंच धोरण पुन्हां जाहीर कराचे असे माझें म्हणणें नाहीं. त्यापेक्षां कांहीं तरी अधिक आपल्याला करावें लागेलच. अंकित प्रदेशांच्या मालकीसाठीं होणाऱ्या कुतरओढीशींच आजच्या संभाव्य युद्धाचा संबंध आहे. यासंबंधीदेखील दोन तट आहेत. एकाचें म्हणणे, आज जसें आहि तसेंच पुढेंहि चाळू ठेवावें. दुसर्‍याचें म्हणणें, त्यांत फेरफार करावा, म्हणजेप्च, ५७ कमलादेवाचे पत्न जुन्या पद्धतीवर पण पन्हां लटींचे नवे वाटे करून शोषणाचे हक्क त्यांनाहि देण्यांत यवित. हें करायचें म्हणजे तरवारींचा खणखणाट आलाच. त्यामुळें उपभोग्य असे कांही उरेल किंवा भोगेच्छुदेखील जगतीळ कीं नाहीं हा प्रश्न उरतोच. पण आज जगांत असे हे दोन तट पडलेले आहेत. जर एकाचा सिद्धांत मान्य केला तर दुसर्‍्याचाहि कराबा लागेलच. इंग्लंड आणि फ्रान्स यां सारख्या राष्ट्रांना मोठाली राष्ट व प्रदेश यांच्यावर सत्ता गाजवण्याचचा हक्क असेल तर जमनी व इटाली यांना देखील तो आहेच. हिंटलरची “' हक्काच्या मागणी '' जशी नेतिक व न्यायाची नाहीं तशीच इंग्लंडफ्रान्सची हिटलरला त्से न करण्याबद्दल दिलेली गुरकावणीदेखील न्यायाची नाहीं. पण याशिवाय एक तिसरी विचारसरणी आहे. तिचा विचार क्रचितच करण्यांत येतो. ती क्रचितच कानीं येते. म्हणूनच तिचा उच्चार आतां होण्याची वेळ आलिली आहे. हो विचार सरणी म्हणजे या. खेळांतल्या आमिषाची वाणी होय. पोलिश & कॉरिंडर किंवा डान्झिग हा कांहीं महत्त्वाचा प्रश्न नव्हे, प्रश्न आहे एका तत्वाचा. याच तत्त्वावर साधी पारश्रि- मात्य संस्कछात आधारलेली आहि. बलवानांनीं सत्ता गाजवावी आणि दुबळ्यांचें शोषण करावें, असा हक्क मानणें हेंच तें तत्त्व होय. यामुळेंच तें तत्त्व अंकित प्रदेशाच्या प्रश्नाभोंवती घुटमळत असतें आणि हिटलर- मुसोलिनी यांना त्या प्रश्नाची जाणीव जगाला करून देण्याचा कंटाळाहि येत नाहीं. याच कारणामुळें इंग्लंडने साम्राज्य धोक्यांत असल्याचा टाहो फोडलेला अहि. आपणां सव!ना'च मूलतः ह प्रश्न लागू पडतो, पूवैवत्‌ कायम स्थिति ठेवण्याला आपल! विरोध अहि. आपल्याला त्यांत बदल करायचा आहि. म्हणूनच आपण त्याच्याविरुद्ध झगडत असतों. पण त्य'साठीं आम्हांला युद्ध नको. युद्धाने या प्रश्नाची खरी खोडवणूक होणार नाहीं. जगाच्या भावी शांततेची युरुकिं्ठी आणि या भेसूर गडबडयुंड्यांतून सोडवणूक करण्यासाठीं उपाययोजना म्हणून आमचाहि एक मार्ग आहे. हा मारी जगापढें ठेवायचा आहे, आज जगाला तें अरण्यरुदन वाटेल पण आमची ही हांक शेवटीं त्याच्या कानी जाइल व प्रभावी ठरेल अशी कपनलादेवाचे पत्र 84 मला आशा वाटते. आणि आज दुबळी भासणारी मनगटेंच उद्या नवें जग घडवतील. तुम्हीं या विचारसरणीचा घोष करायला सर्वध्रेव योग्य आहांत. जगां- तल्या अंकित प्रदेशांत हिदस्थानळा एक विंवक्षित स्थान आहि. फारच थोड्या अंकित मुलखांना त्याच्याइतकें संघटित होण्याचें सामथ्य आणि तशी नेतिक इभ्रत मिळविण्याचे भाग्य लाभलेळें आहे. बऱ्याचशा प्रकरणी इतर अंकित देश हिंदुर्थानजवळून नेतृत्वाची अपेक्षा करतात. कधींकाळीं नगाला ज्या तंत्राचे नैतिक मोळ मन्य होईल असें एक लब्याचें श्रेष्ट तंत्र आम्ही जगापुढें मांडले. हिंदुस्थानला या पिसाळून गेळेल्या जगाला असें दाखवून द्यायचें आहे कीं या जगांतळे हे वेळोवेळी होणारे प्रळय थांबवून रक्तबंबाळ जगाला शांतता प्रस्थांपत करायची असेळ तर मानवतेनें एक नवाच मार्ग चोखाळला पाहिजे, ज्यांनी ज्यांनीं आजच्या या साम्राज्यवादी पद्धतींचे भयंकर घाव सहन केलेळे आहेत व जे जे त्या पद्धतीविस्द्ध ती बदलण्यासाठी शौर्याने लढत आलेले आहेत, त्यांनांच आवश्‍यक अशा नेतिक बळानें व जाणीवेने स्वतःसाठी व जगांतल्या शोषित जनतेबद्दल अधिकाराने सांगतां येणें राकय आहि. श्रीमती कमलादेवीचे क्रॉनिंकलमधलें हें पत्र मी वाचलें नव्हतें. वर्तमान- पत्रें सगळींच नजरेखालून घालणें मळा शक्‍य होत नाहीं. हें आलेलें पत्र वेळेच्या अभावी माझ्या फायठींत तसेंच उत्तर न देतां पडून राहिलें. पण उशीर झाला तरी पत्राचा भावाथ॑ आजदेखील तितकाच लागू पडणारा आहे. हिंदुस्थानचें धोरण कोणतें असावें हें जाहीर करण्याची, मला वाटतें, हीच वेळ आहि. युद्धांतल्या उभय पक्षांचे कमलादेवीनें केलेलें मनोविशछेषण मला मान्य आहि. दोघेहि स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि धोरण पुढें दामटण्यासाठीं लढत अहित. पण त्या दोघांत मात्र एक मोठा फरक आहे. दोस्तांची युद्धविषयक घोषणा कितीहि अपुरी व असमाधानकारक असली तरी ते लोकसत्ताक राज्यपद्धतीच्या संरक्षणासाठी लढत आहेत अशी जगाची समजूत पटली. हिटलरला आपल्या मागण्या निःपक्षपाती लवादा- पुढें ठेवायला सांगण्यांत आलें तरी त्यानें जर्मनीच्या सीमारेषा वाढवण्या- ष्र कमलावेर्वाचें पत्र ११ “कहा रा र *१ ५५५५५५१ /५४१४/५४५४५५४१/५४४/५४५४५४११५ /५/१/१/१*४१/४/१/१/ /१४ 7१ “४४४-श डं 7 ५ ५./५/* /./१ /* “५.५” साठीं युद्ध पुकारलेंच. त्यानें शांततेचा आणि मनधरणीचा मार्ग धिःकारला व तरवारीचा मार्ग पत्करला. त्यामुळेच माझी सहानुभूति दोस्त राष्ट्रांच्या बाजूला आई. पण माझी ही सहानुभूति म्हणजे तरवारीच्या तत्त्वज्ञानाला कसल्याहि स्वरूपांत दिलेला पाठिंबा नव्हे, मग तें बचावाच्या दृष्टीनें खरें आहे असें सिद्ध झालें तरी हरकत नाहीं. खरें ठरणें याचा अथ खरे असणें व दांड- गाइला खऱ्या मागाने आळा घालणें, होय. आपल्या मानीव हक्कासाठी प्रत्येक माणसाला स्वतःचे रक्त सांडण्याचा हक्क आहे व त्यानें तें सांडावें- देखील. पण आपल्या हक्काला विरोध करणाराचें रक्त सांडण्याचा मात्र त्याला अधिकार नाहीं. हिंदुस्थान आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी कॉँग्रेसला प्रतिनिधित्व देऊन झगडत आहे. आपलें खरेंपण त्याला सिद्ध करायचे आहे. पण त्यानें तरवारींचा माग न स्वीकारतां अहिंसेची कांस धरली. अजून जरी ल्याचें स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्ष सष्टींत अवतरले नाहीं तरीदेखील त्यानें जगांत प्रतिष्ठेचे विशिष्ट स्थान स्वतःसाठी मिळवून ठेवलें. त्याच्या अभिनव मार्गाने जगाला खात्रीनें मोहित केलेलें आहे. हिंदुस्थानने चाळू युद्धांत निर्णायक भाग घ्यावा अशी अपेक्षा करण्याचा जगाला हक्क आहे. जगांतल्या जनतेला हें युद्ध नकोसे वाटतें. या वेळीं होणाऱ्या तहाचें स्वरूप म्हणज विजयी पक्षाने केलेली हिस्सेवांटणी व पराभूतांचा अपमान असें थक्रे्चें नसावें हें हिंदुस्थानला सांगावें लागेल. कॉंग्रेसतर्फ बोलण्याचा अधिकार जवाहरलाल नेहरूना आहि. त्यांनीं आपल्या गंभीर शब्दांत अशी घोषणा केली आहि कीं साम्राज्यशा्हीच्या जोखडापासून जगांतली गुलाम जनता मुक्त झाली तरच खरी शांतता स्थापन होऊं शकेळ. रास्त्रास्रानें सुसज्ज झाल्यामुळें आपल्या हक्कांचे जेवढ्या. ताकदीने संरक्षण होऊं शकतें त्याच्या तुलनेने अधिक सामथ्य अहिंसेच्या मागाने प्राप्त होऊं शकतें, हें आतां कॉँग्रेसला दाखवून द्यावयाचें आहे. अहिंसेच्या सामथ्यीत याशिवाय तर्कशुद्धता असते ती वेगळीच. शास्त्रा्रें तकंशुद्धतेचा नुसता आव आणतात, खरी तकशुद्धता त्यांच्यात असूं शकतच नाहीं. -सेवाग्राम ९-१०-३९ कसोटीची वेळ कॉँग्रेस वार्किग कमिटीच्या सभासदांबरोबर चर्चा करतांना मला असे आढळून आलिं कीं त्यांच्या अ्हिसेची मर्यादा ब्रिटिश सरकारबरोबर त्या साधनासह झगड्यापलीकडे गेलेली नाहीं. जगांतल्या श्रेष्टतर साम्राज्यशाही सत्तेबरोबर गेलीं वीस वर्षे लढा देऊन कॉग्रेसने अहिंसेच्या आचरणाचें तत्त्व नीट समजावून घेतलें असा विश्वास मी हृदयाशी बाळगून होतों पण, अहिंसेसारख्या महान प्रयोगांत तात्त्विक प्रश्नांना कचितच वाव मिळतो. मीं स्वतःदेखील प्रश्नाचे उत्तर देतांना सांगत असें की अहिंसेच्या जोरावर आत्मसंरक्षण होऊं शकतें वा नाहीं हें खरोखरचे स्वातंत्र्य मिळा- ल्यावरच सांगतां येईल. पण आतां तो प्रश्न नुसता तात्विक उरलेला नसून वास्तविक स्वरूपांत आपल्यापुढे उभा आहे. ब्रिटिश सरकार आमच्य मागण्या पुऱ्या करण्याची घोषणा करो अगर न करो, हिंदुस्थानावर स्वारी झाली तर कोणता मार्ग स्विकारावयाचा याचा निर्णय काँग्रेसला करावा लागेल. कारण सरकारबरोबर तडजोड झाली नाहीं तरी स्वारीवाल्यांचा प्रतिकार अर्दहिसक मागोने करायचा कीं हिंसेच्या बळावर, याचें धोरण कॉँग्रेसला ठरवावे लागेलच. आतांपर्यंत मी जी कांहीं वर्किंग कमिटीच्या सभासदांत झालेली चर्चा ऐकिली त्यावरून मला त्याचें मन ओळखतां आलें. सरास्त्र स्वारीवाल्यांचा प्रतिकार अहिंसात्मक मार्गानें करण्याबाबत कॉंग्रेसजनांची तयारी झालेली नाहीं असे कमिटीला वाटतें. खेद वाटण्याजोगे आहे. हॅ. घरांतलळा चोर घालवून लावण्यासाठी जे उपाय योजण्यांत आले तेच उपाय बाहेरचा घरांत शिरू न देण्याबद्दल उपयोगीं पडावेत. त्यांतल्या त्यांत दुसऱ्या बाबतींत तर ते उपाय सहजी ४ कसोटीची वेळ कांहीं सामर्थ्यवानांचा नव्हता; तो दुबळ्यांनीं केलेला सविनय निषेध होता. म्हणूनच आज आमच्या हृदय़ांतून अशा गंभीर क्षणीं अहिसेवरील अमर विश्वास उफाळून बाहेर पडत नाहीं. म्हणूनच वर्किंग कमिटीने शहाणपणानें सांगून टाकलें कीं ते या तकंसिद्ध मागीन जाण्यास तयार नाहींत. शिवाय शोककारक परिस्थिति अशी की ज्यांचा विश्वास हिंदुस्थानचे संरक्षण शास्त्रास्रांनींच होऊं शकते असा आहे त्यांच्याशी काग्रेसला आपली पदरगांठ बांधावी लागत आहे. म्हणजे गेलीं वीस वर्षे कॉग्रेसजनांनीं सशस्त्र युद्धाचें शास्त्र शिकण्याचे आद्यकर्तव्य केळें नाहीं असे होतें. भावी इतिहास- कार असेंहि म्हणतील कीं राष्ट्राला बलशाली अहिंसेचे घडे देण्यांत येत नव्हते; राष्ट्र केवळ दुबळ्यांचा सविनय निषेध शिकत हेतिं आणि म्हणून मी कॉँग्रेसजनांना लष्करी शिक्षण द्यायला हवें हेतें. कशानें कां होईना पण मी या कल्पनेनें वेडावून गेला होतों कीं हिंदु- स्थानाला खऱ्या आहेंसेला आत्मसात. करून घेतां येईल आणि म्हणूनच आपल्या सहकार्‍यांना लष्करी शिक्षण घेण्याबद्दल सुचवण्याचें मला सुचलेंच नाहीं. उलट मी लाठीकाठीचे व तरवारबहादरीचे खेळ थांबवण्याचे प्रयत्न केळे. पण मला अजूनदेखील केल्या गोष्टींचा पश्चात्ताप होत नाहीं. मला अजूनहि असा अढळ विश्वास वाटतो कीं जगांतल्या सगळ्याच देशांपैकी हिंदुस्थान हा असा एक देश आहे कीं तो अजूनहि अहिंसा आत्मसात करून घेईल. आजदेखील कसोटी घेतोंच म्हटलें तर हजारों स्रीपुरष आपल्य[ला सतावणार्‍्यांच्या विरुद्ध कसलाहि द्वेष न ठेवता मरणाला सिंद्ध होतील, मी गोळा झालेल्या जमावांना वारंवर बजावीत आलों कां तुम्हांला वाटेल ते कष्ट सहन करावे लागतील, गोळीबारदेखीलळ सहन करावा लगिल, मरावें लागेल. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळीं हजारों स्रीपुरुषांनीं सैनिकांना भोगावे लागणारे कष्ट नाहीं का सहन केले १ आतांपर्यंत जेवढी सहनशक्तीची लायकी आपण मिळवली त्यापेक्षा अधिक लायकी हिंदुस्थानाला स्वारीवाल्यानां तोंड देतांना दाखवावी लागणार नाहीं. फक्त त्या लायकीचे प्रमाण अफाट असेल एवढेंच. कसोटीचा वळ ११» आणिक एक गोष्ट आपल्याला विसरून चालतां येणार नाहीं. हिंदुस्थान निःशस्त्र असल्यामुळें विषारी वायु किंवा बाँब मारा यांच्या योगानें त्याचा विध्वंस करावा लागणार नाहीं. मेंजिनो तटबंदीमुळें सिजफ्रीड तटबंदी आवश्यक ठरली, किंवा त्यांच्या उलटहि असेल. हिंदुस्थानचे संरक्षण करण्याची आजची पद्धाते आवश्‍यक आहे याचें कारण त्याचें नशीब ब्रिटनच्या मुठींत आहे हें होय. स्वतंत्र हिंदुस्थानाला कोणी शत्रूच उरणार नाहीं. आणि हिंदुस्थानमधल्या जनतेमध्ये निर्धारपूर्वक नाहीं म्हणण्याचे सामर्थ्ये मिळवण्याची कळा जर मुरली आणि त्याप्रमाणें वागण्याचें मनांत आणलें तर मग हिंदुस्थानावर स्वारी करण्याची हिंमत कुणालाहि व्हावयाची नाहीं. आमची आर्थिक व्यवस्थेचा; पुनघटना अशी होइल कीं कोणालाहि आमच्यावर स्वारी करण्याचा मोह व्हावयाचा नाहीं. पण कांहीं कॉग्रेसजन असें म्हणूं शकतील कीं, “ ब्रिटिशांचें जाऊं दे, पण आमच्याच अका कांही लष्करी जमाती आहेत, ते देशाच्या मालकीसाठीं भांडत सुटतील, कारण आमच्याचप्रमाणें त्यांचादेखीळ या देशावर हक्क आहे. ” हें अगदी खरं आहे, म्हणूनच मी सध्यां कॉग्रिसजनांपुरतेंच बोलत आहें. हल्ला झाला तर ते काय करतील १ आपण स्वतः मरायला तयार झाल्याविना सबंध ' देशाचे मतर्परिवतन आपल्या बाजून व्हावयाचे नाहीं. उत्तरेकडले मुसलमान, शीख, आणि गुरखे यांनींच सेन्याचा बराच हिस्सा व्यापून टाकलेला आहे. जर मध्य हिंदुस्थानांतळे व दक्षिणेतळे लोक लष्करांत शिरण्याची इच्छा करु लागले तर त्यांचे प्रतिनिधी म्हणविणाऱ्या कॉंग्रेसला उत्तरेकडील लोकांशीं चढाओढ करावी लागेल. मग कॉंग्रेसला अवाढव्य लष्करी खर्चाला मंजूरी द्यावी लगिल. आतां हें सारें कॉंग्रेसच्या मंजूरीशिवाय होत असेलडि, पण जगाच्या दृष्टीनें मात्र कॉंग्रेसची मंजूरी असणें किंवा नसणें यालाच महत्त्व आहे. जगाला हिंदुस्थानपासून कांहीं तरी अभिनव असें हवें आहे. जगाच्या आंगावर आज असणारा जुना लष्करी डगलाच जर कॉँग्रेस घालणारी असेल तर मग तिची ओळखदेखील पटायची नाहीं कोणाला. कॉंग्रेसचा गाजावाजा झाला याचें कारण तिनें ५ संरक्षणाची बाव शी १४ 2 ९4 >*/*€<€4€4>€५ -“१४- राजकीय साधन म्हणून अहिंसेचा स्वीकार केलेला आहे. कॉंग्रेस जर दोस्तांना अ्हिसेची प्रतिनिधी म्हणून मदत करील तर त्यामुळें उलट दोस्तांचा गौरवच वाढेल व त्यांना युद्धाचें भवितव्य बदलवून टाकणारी अमोघ शाक्ति प्राप्त होईल. पण वृर्किग कमिटीच्या सभासदांनीं अशा अहिंसेचा मार्ग आचरण्याचें प्रामाणिकंपणानें नाकारलें. म्हणून माझा मीच एकटा उरलो. ओसाड वाटेने जाणारा कोणी सोंगडी सांपडतो का हेंच मला आतां पाहायचें आहे. माझ्या अल्प मताला फक्त माझ्या एकटय्याचाच पाठिंबा असेल तर मला इतरांचे मतपरिवर्तन केलें हें पाहिजेच. मग तें परिवर्तन एकाचें होवो कीं अनेकांचे, पण मला माझा विश्वास जाहीर केलाच पाहिजे. हिंदुस्थानने आपल्या सीमांचें संरक्षण करण्यासाठींदेखील हिंसेचा अंगिकार करूं नये. हिंदुस्थाननें लष्करी- करणाच्या मागे धांवणें आत्मघाताचें होइल. हिंदुस्थान अहिंसा गमावून बसला कीं मग जगाला कसलीच आश्या करायला नको. गेलें अर्धे शतक मी जें तत्त्व प्रतेपादन करीत आलों त्यालाच मी चिकटून जिवंत रहाणार. अगदी शेवटच्या क्षणींदेखील मला अढळ आश्या वाटेल कीं हिंदुस्थास अहिंसेचे तत्त्व स्वीकारल्याशिवाय रहाणार नाहीं; हिंदुस्थान माणुसकीची प्रतिष्ठा सांभाळील ! -क्‍मसेवाग्राम १०-१०-३९ त्या "4 हे. ट्ट हिंदूंची हिजरत सक्कर आणि शिकारपूर या ठिकाणीं भडकलेल्या जातीय दंग्याच्या आगीसंबंधीं माझ्याकडे डॉ' चोइथराम यांनीं काळजी वाटण्याजोगी समग्र माहिती पाठविली, याशिवाय अनेकांची पत्रें आलीं ती निराळीच. सिंधमध्यें हिदुंची हिजरत "५७ राष्रीय सरकार अस्तित्वांत आहे हें सिंधी हिंदूनी लक्षांत घ्यावें. मी संक्षेपाने कॉंग्रेस सरकार हा पर्याय वापरीत आलो तरीं पण योग्य पर्याय म्हणाल तर “ राष्ट्रीय लोकसत्ताक सरकार ” हा आहे. “ परकीय नोकरशाही सरकार?” आणि त्याच्या ऐवजी आलेलें हें सरकार या दोहोंत फरक आहे घरगुती मतभेद आणि पक्षाचे राजकारण यांची चचो करतांना आपण कॉँग्रेस सरकार व मुस्लीम लीग सरकार असे पर्याय वापरू पण इतर सर्व वारीत आपण राष्ट्रीय सरकार या दृष्टीनेंच विचार केला पाहिजे. ज्यांना ज्यांना आपल्यावर अन्याय होतो असें वाटतें त्यांनीं त्यांनी आपल्या प्रांतिक राष्ट्रीय सरकारकडे दाद मागितली पाहिजे. न्याय्य गोष्टीकडे झुकणारे लोकमत बनविले पाहिजे. नेहमींच जातीयतेच्या दष्टीने विचार करीत राहणें चुकीचे होईल. कटु सत्याकडे कानाडोळा करून चालतां येणार नाहीं हें जरी खरें असलें तरी प्रत्येक बाबतींत जातीयतेचा वास येणें हें दु्बळपणाचें लक्षण आहे. राष्ट्रीय जीवनांत आजची तात्पुरती बाचाबाची चालली तीच कायमची होऊन बसावयाचची अशानिं. बेजबाबदार नोकरशाहीपेक्षां राष्ट्रीय सरकार अशा प्रसंगीं तोड द्यायला दुबळें ठरतें हें मी आधींच सुचवले आहे. कारण राष्ट्रीय सरकार हें जनतेच्या सदिच्छेवर तिच्च प्रतिनिधि म्हणून राज्य करीत असल्यामुळें त्याच्यावर जनतेसंबंधींच्या जबाबदारीचे ओझें असतें. त्यासुळेंच त्यांना यशस्वी- पणाने आळा घालतां येईल परंतु जातीय :दंग्यासारख्या सार्वजनिक उत्पाताचा बंदोबस्त करतांना त्याच्यांत तेवढें बळ असं शकणार नाहीं. ब्रिटिशांची लष्करी कुमक कांही नेहमींच त्यांना मिळणार नाहीं. या शिवाय राष्ट्रीय सरकारांना जर त्रिटिणांच्या लष्कराची मदत घेण्याची पाळी आली तर मग त्यांचें “राष्ट्रीय” स्वरूप नाहींसें होईल. याशिवाय आणिक जर कॉँग्रिसचें अहिंसेचे धोरण सर्वच पक्षांनी स्वीकारले तर लष्करीच काय पण पोलिसांची मदत देखील अनावश्यक ठरेल. इतर जनता अहिंसक होण्याची वाट न पहातां कॉंग्रेसजनानीं त्यांच्या देनंदिन आयुष्यांत बऱ्याचश्या प्रमाणांत अहिंसेचे आचरण करून दाखविलें पाहिजे. ह. "५८ हिदूंची हिजरत सिंध मधला आजचा प्रश्न हा हिंदू मुसलमानांमधला नाहीं. प्रश्न आहे दुबळे आणि बलवान्‌ यांच्या मधला. हिंदूबरोबर जश्या वाईट तर्‍हेनें मुसलमान भांडतात तसेच ते आपसांतदेखील झगडतात. हिंदूंचीदेखील आपसांत भांडणाबद्दद ख्याति आहेच. धारवाडी काट्यावर दोघांचेंहि भीषण क्रोर्य तोळून पहाण्यांत अर्थ नाहीं. हिंदुत्व हें दुबळेपणाचें प्रतीक ठरलें आणि इस्लाम हें शारीरिक दांडगे- पणाचे. आहिंसेवर विश्वासून राहण्याची सतत शिकवण हिंदूना मिळाली असूनदेखील, हिंदूंनी सामुदायिक रित्या कधींहि अहिंसेचें सामर्थ्य प्रगट केलेलें नाहीं, शारीरिक बळाच्या प्रतिकारांत अहिंसा अधिक श्रेष्ट असते हें कधींहि दाखवून दिलेलें नाही. उलट मी सांगत आलों कीं अहिंसा ही शारीरिक बळापेक्षां आधेक प्रभावी ठरते: आणि एक व्याक्ति, कांहीं व्यक्तीचा समूह आणि विशाल व्यक्तिसमुदाय या साऱ्यांनाच तिचें आचरण करतां येणें शक्‍य आहे. अजून त्या आचरणाची प्रयोगावस्था संपलेली नाहीं. गेल्या वीस वर्षार्ताल अनुभवावरून मात्र असें म्हणायला पुरेशी कारणें आहेत कीं प्रयोग करून पहायला कांहींच हरकत नसावी. अहिंसा योग्य तर्‍हेनें पाळलीं तर प्रय्रोग केल्यानें कोणतेहि नुकसान ब्हावयाचें नाहीं हें खासच. सक्कर आणि शिकारपूर येथें एकतरी व्यक्ति बलवानांच्या अहिंसेवर विश्वास ठेवणारी होती व तिनें अहिसेच्या मर्यादा पाळल्या असें आढळून आलें कां £ असें मला कोणीहि सांगितलेले नाहीं. कोणी असताच तर त्याची माहिती झालीच असती आपल्याला-गणेश॒ ठांकर विद्यार्थी नाहीं कां अपल्याला ठाऊक १ नखशिखांत शास्त्रांनी सुसज्ञ असलेल्या व्यक्तीपेक्षां असलीच व्यक्ति आपलें जीवन अधिक उज्ज्वल करूं शकते. सक्कर आणि शिकारपूर येथें बरेचसे कॉंग्रेसजन रहात आहेत पण त्यांचें अहिंसात्मक संघटन आलेलें नाहीं. हा कांहीं त्यांचा अपराध नव्हे, त्यांना यापेक्षां चांगळा मार्गच माहित नाही. आमची ही अहिंसा कांहीं बलवानांची नव्हे असें मी सतत सांगत आहेच. एकाएकी कांहीं दुबळ्यांची प्रगति होऊं दकत नाहीं. पण माझ्या हृदयांत या रोगावर दुसरीं औषधेंच नाहींत. हिंदूंची हिजरत ५९ कधींहि दगा न देणारें असें जें औषध तेंच मी योजणार, यासाठींच मी एवढें सांगेन की, “ फिरून यत्न करून पहा, यश हें येणारच. जे खरे शूर आहेत त्यांच्या अंगीं द्वेष, त्वेष, अविश्वास आणि शरीराला इजा होण्याचें किंवा मरणाचें भय नसावें, ज्यांच्या अंगी हे गुण नसतील त्यांना अहिंसा परवडणार नाहीं. हे असे शूर लोक दुबळ्यांना पाठीशी घाळू शकतील, मात्र त्या दुवळ्यांनीं आपल्या सहाय्यकत्यीचें ऐकावयाला हवें. दुबळ्यांनीं कधींहि हत्यारबंदांच्या मदतीवर विश्वास ठेऊं नये. अशा भदतीसुळें ते दिवसेंदिवस आधिकाथिक दुबळे होत जातील. त्यांना जर अहिंसात्मक मार्गानें स्वतःचें संरक्षण करण्याची घमक नसेल तर लान, ग्ुशाल आत्मसंरक्षणाची रास्त्रकळा शिकावी. यासाठी धिप्पाड दारीर नको असतें, कणखर हृदय लागतें. पंचवीस वषापूर्वी आफ्रिकेंतले निग्रे इतके मित्रे होते कीं त्यांच्या धिप्पाड देहाच्या मानानें अगदीं चिटुकल ठरणारा गोरा-छोकरा पाहिला तरी ते घाबरून जात. गोऱ्या बाळांना निम्रॉंना न भिण्याचें शिक्षण बालपणापासून देण्यांत येई. म्हणूनच आत्मसंरक्षण करणाऱ्यांना असा पहिला धडा द्यावा लागेल कीं जखमी होण्याची किंवा ठार मरण्यारी भीति टाकून द्या. मी त्यांनां खेळांतले नियम पाळण्याबद्दल उपदेश करीन. चोराचोरांत देखील जसे प्रतिष्ठेचे नियम आहेत तसेच तंटेखोरांत देखील खात्रीनें असलेच पाहिजेत. बालकांची आणि वृद्धार्च कत्तल उडवणें व स्त्रियांची अन्र घेणें यांच्या बातम्या कांनी येत असतात माणसानें पशुवृत्ति धारण केली तरी तिला कांहीं मर्यादा आहेतच. धमाच्या नांवावर असले अत्याचार करणें म्हणजे स्वतः त्या धर्मालाच काळोखी फासणें होय. या दुर्दैवी देहांत द्ोणारे सरिच दंगे धर्माच्या नांवावर होत असतात, मात्र त्यांच्या मागें राजकीय हेतु दडलेले असतात. आज सांगायचे तें असें कीं चालू परिस्थिति असह्य आहे. राष्ट्राच्या शब्दकोशांत पळपुरे- पणाला स्थान नसावें. मी हिजरत करण्याबद्दल सूचना केलेली आहे. तिचीच आतां पुनरुक्ति करतो. ती अव्यवहार्य मुळींच नाहीं. लोकांना तिचें महत्व कळत नाहीं पण यापूर्वी थोरांनीं आणि बलिषांनी तिचा अवलंब केलेला आहे. आपणहून ८० एका दांकेचे निरसन भूमित्याग करण्यांत कोश्रताहि भेकडपणा किंवा कसलाहि अपमान नाहीं. हिंदुस्थानचा विस्तार अफाट आहे. आंतरप्रांतीय स्थानांतर करतांना लायक, प्रामाणिक आणि कष्टाळू लोकांना कोठेंहि आश्रय मिळूं शकेल. शिकारपूर आणि सक्करचे लोक तसे आहेत याबद्दळ शंकाच नको. आधींच अस्तित्वांत असलेल्या वैरभावांत तेल ओतण्यानें कोणत्याच पक्षाला किंवा व्यक्तीला फायदा होण्यासारखा नाहीं. आपसांत जर तडजोड होत नसेळ आणि रहिवाश्यांना जर आपल्या मुलांचे संरक्षण अहिंसात्मक मार्गानें करतां येत नसेल तर त्यांनीं तेथें आपल्या डोक्यावर कायमची भीतीची तरवार लोंबत ठेवून राहणें इष्ट होणार नाहीं असें मला निःसंशय वाटतें. सेवाग्राम--१-१-४० डर *« 4 नी एका रंकेचें उत्तर “८ तुम्ही सिंधमधल्या गांजलेल्या हिंदूंना हिजरत करायला सांगतां, हिजरतीचा हा मार्ग फक्त हिंदूंनांच कां सांगता १ कॉंग्रेस प्रांतातले मुसलमान जेव्हां गांजणूकीचा गाजावाजा करतात, तेव्हां त्यांना कां सांगत नाहीं. '' --"( एक शंका ) माझा उपदेश सवौनांच आहे. जे गांजलेले असतील आणि आत्मप्रतिष्ठेल! मुकण्याची ज्यांना भीति वाटत असेल त्या सर्वांना हा माझा उपदेश आहे. मुसलमानांची जर खरोखरच गांजणूक झाली असती व त्यांनी मला सल्ठा विचारला असता तर मो त्यांनांहि हेंच सांगितलें असतें. पण सामा- न्यतः असें म्हणावयास हरकत नाहीं की मुसलमान अल्प संख्य असले तरी आपले हक्क सोडायला तयार होत नाहींत, सिंधी हिंदूंना मी तेंच खसरक्षणाची बाल 4 करूं रकत असतील तर लांनी प्रांतत्याग करण्याचें कांहींहि कारण नाहीं. ज्यांना आपल्या इशभ्रतीची जाणीव असूनदेखील, ज्यांच्या अंगी अहिंसेपासून प्राप्त होऊं शकणारी शक्ति किंवा ठोशास ठोसा लगावण्याचें सामर्थ्य नाहीं, त्यांना फक्त मी हा उपदेश केला आहे. सेवाग्राम ३ श्‌ शा १ शय्या र्ड 6. संरक्षणाची बाब स्वतंत्र हिंदुस्थानाचें आद्य कतेव्य स्वतःच्या संरक्षणाचा काळजी घेणे हे राहील. कदाचित तसें करतांना हिंदुस्थानाला खूपच तयारी करावी लागेल आणि ब्रिटनने मदत देऊं केल्यास तीहि त्याला ध्यावी लागेल. ब्रिटिशांची बागनेटें आणि त्यांनींच उभारलेलें हिंदी सेन्य वगळलें तर निःशस्त्र हिंदुस्थान संरक्षणहीन स्थितींत ठेवण्यांत आलेला आहे, याबद्दल साम्राज्यवादी धोरणाचे आभारच मानले पाहिजेत. हिंदुस्थान आणि ब्रिटन या दोहोंनाहि ही परिस्थिति लाजिरवाणी आहे. पण मला त्याचें कांहीहि वाटत नाहीं. कारण जर मी हिंदुस्थानाला माझ्या बाजूला वळवू शकलो तर दरोडेखोरांपासून लोकांचें संरक्षण करायला लागणाऱ्या पोलिसांशिवाय मला इतर कशा'चीहि गरज भासणार नाहीं. हिंदुस्थानाच्या संरक्षणाची बाब म्हणाल तर निःशस्त्र शांततावादी असा हा देश सबंध जगाच्या सदिच्छेवर विसंबून आहे. पण आजच्या घटकेला तें केवळ स्वप्रमय ठरेल हेंहि मला कळूं शकतें. --हरिजन--१०-२१-४० एकच मार्ग माझ्या मलिकंदाच्या सुक्कामांत नोखालीचे मनोरंजन बाबू आणि इतर स्नेही मला भेटायला आले होते. भेटींचा विषय त्यांच्या पंचक्रोशीतील हिंदूंच्या अडचणी हा होता. मनोरंजन बाबूंचा यासंबंधी माझ्याशीं पत्र व्यवहार चाललेला होताच. मी त्यांच्या अडचणींबद्दल चोकशीं केली नव्हती आणिं तसे करावयाला मला बेळहि नव्हता व इच्छा देखील नव्हतीच. या सर्व बाबी प्रांतिक कॉग्रेस कमिटीच्या कक्षेंत येतात आणि मग मध्यवर्ती काँग्रेसच्या. पण सर्व साधारण विचाराची दिशा मी दाखवून द्यायला कांहींच हरकत नव्हती. सक्‍करच्या प्रमाणेच त्यांचीहिं अवस्था आहे. फक्त कमी अधिक प्रमाण काय असेल तें खरें. नोखालीमध्यें जी गुंडगिरा आहे म्हणतात तक्षा सर्वत्र पसरलेल्या गुंडगिरीला आळ! घालणें कोणल्याहिं लोकनियुक्त सरकारला दहक्‍्य होणार नाहीं. या ठिकाणीं मूलतः आत्मसंरक्ष- णाचाच प्रश्न उद्भवेल. आपल्या इभ्रतीचं आणि अन्रूचें सरक्षण दुसरे करूं शकणार नाहींत. त्या त्या स्त्री पुरुषाने आपापली काळजी घेतली पाहिजे. सरकार फक्त गुन्हे झाल्यावर त्या गुन्हेगारांना शासन करूं दकेल. पण ते गुन्हे थांबवणे त्याच्या हातीं नाहीं. आत्मसंरक्षणाचें स्वरूप हिंसात्मक किंवा अहिंसात्मक असं शकतें. मी मात्र नेहमींच अहिंसेवर भर देत आलों. पण अहिंसात्मक प्रतिकाराचें देखील हिंसात्मक प्रतिंकाराप्रमाणें शिक्षण घेतलें पाहिजे याची पूर्ण जाणीव मला आहे. लाचे शिक्षण सर्वस्वी वेगळेंच असते. त्यामुळें जर अहिंसात्मक प्रतिकाराची योग्यता आलेली नाहीं असें वाटलें तर खुशाल हिंसात्मक प्रतिकार करावा. पण मनोरंजन बाबू जुने कॉग्रेसवादी आहेत, ते म्हणाले, “ तुम्ही असे म्हणता ना कीं मी आत्म- एकच मागे री: संरक्षणासाठी देखील हात उगारतां कामा नये १'' मो उत्तर दिलें, “ तो तर माझा आग्रहच आहे. पण गया कॉंग्रेसमध्ये मजूर झालेल्या एका ठरावानें कॉग्रेसजनांना आत्मसंरक्षणाची परवानगी मिळालेली आहे. मला तो ठराब कधींच पटला नाहीं. आत्मसंरक्षणासाठीं हिंसेचा आश्रय घेतला कीं मग अहिसेला कांहीं अर्थच उरत नाहीं. म्हणूनच जर तुम्हांला शरीरसामर्थ्याचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही काँग्रेस सोडून जाणेंच योग्य होईल. “ पण मी जर गया कॉंग्रेसच्या ठरावाचा आधार घेऊन गांजलेल्या हिंदूंचं संरक्षण केलें तर माझ्यावर जातीयत्वाचा आरोप येऊं शकेल १ '' मनोरंजन बाबूनीं विचारलें. । : मुळींच नाहीं. '' मी उत्तर दिलें, कारण एक तर तुम्हीं काँग्रेसवादी असलां तरी लामुळें तुमचें हिंदूपण कांहीं नष्ट होत नाहीं. पण ते हिंदु चूक असोत वा बरोबर याचा विचार न करतां केवळ ते हिंदु आहेत म्हणून जर त्यांना मदत करायला जाल तर मांत्र तुम्ही जातीय ठराल. याच्या उलट ते गांजलेळे लोक आहेत म्हणूनच तुम्ही त्यांच्या संरक्षणाला धांवून गेलांत तर मात्र तुमचें वतैन आओग्य ठरेल. हिंदुप्रमाणे मुसलमानांच्यादेखील मदतीला तुम्हीं तशाच परिस्थितींत जाल अशी भात्र अपेक्षा मी तुमच्य! जवळून करीन. कॉँग्रेस-जनानें कोणताहि जातीय भेदभाव बाळगतां काभा नये. बरेचसे कंग्रेसवाळे हिंदुमहासभेचे सभासद झाले त्याबद्दल त्यांनी चचा केली, एकानें विचारलें, “ हें असें करणें योग्य का १" तात्त्विक दृष्टया असं करायला कांहींच हरकत नाहीं असें मी सांगितलें. स्थानिक परिस्थितीच्या दृष्टीनें तें योग्य झालें कीं नाहीं हें मला सांगतां यायचे नाही. पण समजा भी काँग्रेसवादी असतो आणि मला अशा प्रसंगीं परिणामकारक उपाय योजना करतां येणें अशक्‍य झालें असतें तर मी ज्या संस्थेकडून परिणामकारक सहाय्य मिळूं हकेळ अशा संस्थेचा सभासद होण्यास बिचकलों नसतों. मी हें मात्र सांगून टाकलें कीं कोणीहि जबाबदार कॉंग्रेसवाला हिंदु महासभे- सारख्या जातीय संस्थेचा सभासद झाल्यास आपल्या कॉंग्रेसमधल्या अधिकाऱ्याच्या जागेस चिकटून राहू शकत नाहीं, सगळाच प्रश्न अत्यंत दड झिडकारलेली मदत * १- ७ ४/ ४७% 7शिी “८ ४. %/ १४ ६. २७४ ७७ ७७४ ४.” */ ४४४ ४८ ७४ ७. ४८ ४ ४७% < ४४९ ८ ४ ८ क गुंतागुंतीचा आहि. या प्रसंगी शांति, सत्य आणि धघेर्य यांच्यावरच विसंबून राहिलें पाहिजे. कॅग्रिसनें जर परिणामक अहिंसेचा स्वीकार केला नाहीं तर जातायतेचा विजय झाल्याशिवाय रहायचा नाहीं. अहिंसेचा खेळखंडोबा केल्यास कॉग्रेस स्वतःच कृतींत जातीय बनेल. कारण बहुसंख्य कॉँग्रेसजन हिंदु असल्यामुळें त्यांना जर अहिंसेचा परिणामकारक उपयोग माहित झाला नाहीं, तर ते हिंसेबरोबर वहावत जातील. सवच बाबतींत कॉँग्रेस खऱ्या अहिंसेला चिकटून राहिली तर ती जातीयतेवासून अलिप्त राहूं शकेल असें मला स्पष्ट दिसून येतें. राज्यकत्यांशी अहिंसक आणि इतरांशी हिंसक अश्या दुहेरी वृत्तीने कॉंग्रेस राहूंच शकत नाहीं. तो मार्ग अप्रतिष्ठेचा आणि धोक्याचा आहे. --कलकत्ता २९६-२-८४० ता 4 ९ ती झिडकारलेली मदत एका हिंदी ख्रेह्यांने पेढील पत्र पाठवलें--- कॉलच रायटरनें करुणाजनक राब्दांत नावेची सगळी जनता मशीनगनच्या गोळ्या व॑ बॉब यांच्यय वर्षांवानें घाबरून कशी सैरावैरा पळत सुटली याचें वर्णन केलेलें आहे. हें सारें एकाएकीं घडून त्यांची हिंमत खचली याचें कारण विनाशाच्या तंत्राचा विकास कलात्मकतेने करण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि त्यांच्याजवळ यासाठी लागणारी साधनसामुग्री पण नव्हती. भाझ्या मते यासुळें हिंसेचा निष्फळपणा सिद्ध होतो. नार्वेजवळ हिंसात्मक प्रतिकाराची साधनें असूनदेखील त्यांचा कोणता उपयोग काला १ तरी पण त्यामुळें जमनी'च्या मोठ्या प्रमाणावरच्या हिंसेचा मात्र तात्पुरता विजय झालेला दिसतो. तरी पण सरते रोवटी हिंसेचे बैयर्थ्य सिद्ध होऊन झिडकारलेली मदत ८५ वी रत उक * ४४४४ - >४५४४* '४/५४ >“ *८४५/५४५/५/४/४/४/४/४* ५. १ चक यी २ ** २८१” ५४० लवकरच शांततेचे नवंयुग जगांत उदय पावेल अश्ीी आपण सारे आक्या करूं या. पण आपण खरोखरच जागतिक प्रश्नाची निरगांठ उकलण्यासाठीं अहिसेच्या मार्गीने कांहीं प्रगति केलेली आहे कां : आमची आहिंसा नार्वे, स्वीडन व डेन्मार्क यांच्या कितीशी उपयोगी पडली १? वस्तुतः आपण जर्मनीच्या हाती हें कोलितच देत नाहीं का? ग्रेट ब्रिटनला सतावण्यापलीकडे, मग तें सतावणें खरोखर कितीहि अपरिहार्य असो, आपल्या अहिंसेने कांहींच केडलें नाहीं, हेंहि खरे. पण एवढें मात्र खरें कीं इंग्लंड अडचणींत आलेलें आहि. नुसतें इंग्लंडच नव्हे तर इतर भली परंतु परचक्काला बळी पडलेली राष्ट्रेदेखोल आपल्या या कृतीमुळे अडचणींत आलेलीं आहेत. इंग्लंडचा हृदयपालट करण्यांत आपल्याला यक येईलसें दिसत नाही. आणि नर्वेसारखे बलिदान झालेल्या राष्ट्रांनादेखील आपलें थोरण केव्हांहि आवडायचें नाहीं. कालपर्यंत आम्ही आक्रमणाचे बळी झालेले चीन, स्पेनसारखे देश यांना जी मदत केली, त्याबद्दल आतां आजच्या आंतरराष्ट्रीय जगांत सकारण गैरसमज माजेल, आज ज्यांचे बाले जात आहेत त्य राष्ट्रांपेक्षां त्यांची लायकी अधिक होती कां £ तसें नसेल तर मग हा भेदाभेद कां £ केवळ स्वाथ बुद्धीने कां होईना पण एक साम्राज्यवादी सत्ता कांही उदात्त आणि नैतिक कृति करते म्हणून कां १ गेल्या युद्धांत तुम्हीं हिरीरीने लष्कर भरती केली असूनदेखील त्याबद्दल तुम्हीं केव्हांहि खेद प्रगट केला नाहीं. यावेळीं तुमचें धोरण अगदीं तेव्हांच्या पेक्षां तीव्रतेनें विरोध! भासत असूनदेखील तुम्ही आपल्या दोन्ही धोरणाचा बिनचूक- पणाचें समर्थन करीत आहांत. ” ना्वोजेयन आणि डेन यांच्यासारख्या निरपराध आणि सुसस्कृत लोकांच्या दुर्देवाबद्दल अश्वुमोचन करणारे अनेक आहेत एकटा हा माझा स्नहेर्‍ये नाहीं. हे युद्ध हिंसेचा विफल्पणा सिद्ध करीत्त आहे. समजा [ईटिलरला जय मिळाला तरी इंग्लंड आणि फ्रान्स कांहीं त्याला ताब्यांत घतां.यंणार नाही. उलट दुसरें युद्ध निर्माण होईल. समजा दोस्त राष्ट्र द झिडकारलेली मदत विजयी झालीं तर त्यामुळें जगाची कांहीं प्रगति होणार नाहीं. तीं अगदीं सभ्य बनलीं तरी त्यांचा निष्ठूरपण| कांहीं कमी व्हायचा नाहीं. तो व्हायला त्यांना युद्धांतकाळी अहिंसेचें महत्त्व पटलें पाहिजे व त्यांनीं हिंसेच्या जोरावर कमावलेले लाभ सोडून दिले पाहिजेत, जीवनांतल्या प्रत्येक कप्प्यांत न्याय मिळूनच अहिंसेची पहिली अट पूणे होऊं शकते. कदाचित्‌ मानवी स्वभा- वापासून इतकी अपेक्षा करणें शाक्य नसेल. पण मला मात्र तसे वाटत नाहीं. मानवी स्वभावाच्या पतनाबद्दल किंवा उत्थानाबद्दल इतकी कांटेकोर नियम- बद्धता असल्याची ग्वाही कोणीही देऊं नये. हिंदी अहिसेन सुसंस्कृत पाश्रिमात्य सत्तांना अजून कांहींहि दिवस दिलेला नाहीं, याचें कारण ती अजून अपरिणतावस्थेंत आहे. तिची प्रभाव हीनता बघायला दूर जायला नको. काँग्रसचें बोरण अहिंसेचे असून देखील आमचें आपसामधलें दुरावलेले अंतर कायमच आहि. कॅग्निसवर अजूनही अविश्वास आहे. कॉँग्रेस किंवा तसलाच लोकप्रतिनिधींचा गट बलवानांची अहिंसा आचरणांत आणूं शकेल तरच जगाल तिची चटक लागूं शकेल. स्पेन व चीन यांना हिंदुस्थानची केवळ नेतिक मदत मिळाली. प्रत्यक्ष मिळालेली अल्प स्वल्प मदत तिची एक खूण होती. एका रात्रीतून आपलें स्वातंत्र गमावणाऱ्या नार्वे आणि डेन्माकंबद्दल त्याच प्रकारची सहानुभूति न वाटणारा क्रवितच एखादा हिंदी इसम असेल. मात्र स्पेन व चीनपेक्षां त्यांची अवस्था वेगळी अहि, त्यांचा विनाश स्पेन व चीन पेक्षां अधिकहि असेल. तसे म्हटलें तर स्पेन व चीनमध्ये देखील बराचसा फरक आहि. पण सहानुभूतीमध्यें मात्र कसलाहि फरक नाहीं. नादार हिंदुस्थाना जवळ अहिंसेपेक्षां दुसरी कसलीहि मदत नाहीं. पण ती मदत देखील आज पाठविण्याच्या लायकीची आलेली नाहीं, हें मी सांगितलेंच. जेव्हां हिंदुस्थान अहिंसेच्या जोरावर स्वातंत्र्य मिळवू शकेल तेव्हां मात्र त्याला तसें करतां येईल. आतां ब्रिटनचा प्रश्न उरतो. कॉंग्रेसने कोणतीहि सतावणी केलेली नाहीं. ग्रेरे ब्रिटनला सतावण्यासाठीं मी कांहींहि करणार नाहीं अर्से आधींच मी जाहीर केलेलें आहे. हिंदुस्थानांत अराजक माजलें तर त्यामुळें ब्रिटन झिडकारलळेली मदत ७ » ाभ /१ ८ /१ ५ * “९. ५. शभ लाल कर्ल . ।..अः.. | ळा. कका, . ज्टकी. 3. | रडी नना सतावला जाईल. जोपर्यंत कॉँग्रेस माझ्या शिस्तीखाली आहे तोपर्यंत तिचा या सतावण्याला पाठिंबा राहाणार नाही. ब्रिटनला आपला नेतिक पाठिंबा द्यायला मात्र काँग्रेस तयार नाही. नेतिक पाठिंबा देणें कांहीं यांत्रिक पद्धतीसारखें नसतें. ब्रिटनला तो मिळवावा लागेल. कॉंग्रेसजवळ मिळविण्यासारखें असें कांहींच नाहीं असेंहि त्रिटिश भुत्सद्यांनां वाटत असावें. या युद्धाच्या प्रसंगी फक्त युद्धसाहित्याची गरज असते असें त्यांना वाटत असावें. तसें समजणें फारसें चुकीचे नाहीं. युद्धांत नेतिक नाणें खोटें ठरते. माझ्या स्नेह्यानें एका वाक्‍यानेंच इंग्लंडची बाजू सपरोल गमावली. तो म्हणतो, “' इंग्लंडचा हृदयपालट करण्यांत आपल्याला यश येईलसें दिसत नाहीं. ” मला ब्रिटनचें उणें चिंतायचें नाहीं. त्याच्या पराभवामुळे मला दुःख होईल, पण हिंदुस्थानात आपलें मुख उजळ केल्याशिवाय ब्रिटनला कॉंग्रेसचा नेतिक पाठिबा मात्र मिळूं शकत नाहीं. तो केवळ कधींहि न बदल. शकणाऱ्या अश्या एका अवस्थेतच प्राप्त होऊं शकेल. माझी खेडा जिल्ह्यांतठी मागल्या युद्धांतली लष्कर भरती व आजची भाझी कृति या मधला फरक माझ्या स्नेह्याला सारखाच वाटता, मागच्या युद्धांत नैतिक पाठिंब्याचा प्रश्नच उपस्थित झालेला नव्हता कॉँग्रेसनें देखील अहिंसेची प्रतिज्ञा केलेली नव्ह्ता. आज जनतेवर असलेडा प्रभाव त्यावेळीं कॉंग्रेसने मिळवलेला नव्हता. मी माझ्या स्वतःपुरतेंच तेव्हां कायतें करीत होतो. मी तेव्हां युद्ध परिषदांना देखील हजर राहिलो होतो. माझी प्रकृति चांगली नसतांनादेखील बोललेले खरें करून दाखविण्यासाठी मी रिकूट भरतीचे काम केलें. मी लोकांना सांगत असे कीं तुम्हांला श्रे हवी असतील तर लष्करी नोकरी करून ती अवश्य मिळवतां ग्रेतीलळ, पण जे माझ्यासारखे अहिंसावादी होते त्यांना मात्र मी असें सांगितलें नाहीं. माझ्या श्रोत्य़ांत अहिंसावादी लोक असत नव्हते हें माहित आहेः त्यांची नाखुषी त्रिटनबद्दल दुर्भावना असत्यासुळें निमीण झालेली होती. परकीय सत्तेचे जोखड फेकून देण्याचा निर्धार हळूं हळूं येऊन त्यानें ही दुभीवना घालवली. दट भीतीचे वातावरण 3. हह क. 2) * १५१ /५ /५./४/१/१.€ ४१" “५५१ /*/५./१/* /९ /१./४५.” शश आतां परिस्थिति पालटली. ब्रिटनला गेल्या युद्धांत अविच्छिन्न पाठिंबा मिळाला तरी त्याच्या बदल्यांत ब्रिटननें रौळरट कायद्यासारख्या देणग्या दिल्या. ब्रिटिशांच्या या. सतावणुकीला तोंड देण्यासाठीं कॉग्रेसने आहिंसात्मक असहकारितेचा स्वीकार केला. जालियनवालाबाग, सायमन कमिशन वतुळ परिषद, मूठभर लोकांच्या दुष्कृत्यासाठी बंगालचें केलेलें खल्चीकरण यांच्या आठवणी न बुजणाऱ्या आहेत. कॉंग्रेसने अहिंसेचा स्वीकार केल्यामुळें मला लोकांमध्य लष्करभरती करायला जाण्याचे कारणच नाहीं. या थोड्याशा रिकूटांपेक्षां कॉग्नेसजवळून कांहीं तरी उच्च असें देऊं शकतों. पण त्याची इंग्लंडला गरज नाहीं, हें दिसतेंच. माझी इच्छा असूनदेखील मी असहाय्य झालों. सेवाग्राम--२३०-४-४० ठी "४ शवक भीतीचें वातावरण आजकाल वर्तमानपत्रांतून भीतिग्रस्तपणाबद्दल पुष्कळ वाचायला मिळतें आणि ऐकायला येतें त्याहूनहि अधिक, एकानें तर असें लिहिठें-- “ तुम्ही ओसाड सेवाप्रामाला बसल्यामुळें कांहीं कल्पना नाहीं तुम्हांला पण येथ्रें गजबजलेल्या शहरांत अफवा पसरत आहेत. सववत्र भीतीचे वातावरण पसरू पहात आहे. '' सर्वात अत्यंत नामुष्कीची परिस्थिते कोणती असेल तर ती हातपाय गाळून बसण्याची. भीतिग्रस्ततेचें मुळीं देखील कारण असूं शकत नाहीं. कांहींहि होवो माणसानें आपलें घेर्य खचू देतां कामा नये. युद्ध हें अनिवार्य दुष्ट कृत्य असलें तरी त्यामुळें एक तरी चांगली गोष्ट घडते. त्याच्यामुळे भार्तांचे वातावरण ८९ शौर्य जागत होतें. आणि भय दूर पळते. दोस्त आणि जर्मनी यांच्या रामरगाड्याच्या युद्धांत आतांपर्यत लक्षावधि प्राणांचे बळी गेलेले असतील. पाण्याप्रमाणे रक्ताची सांडणूक चाललेली आहे. म्हातारे पुरुष, तरुण आणि म्हाताऱ्या स्रिया व लहान बालके हीं इंग्लंड आणि फ्रान्समध्ये अगदीं मरणाच्या जबड्यांत पडलेली असून देखील त्यांची हिंमत खचलेली नाहीं. ते जर भीतीनें गांगरलेळे असते तर जर्मनीच्या विषारी धुर, बॉबगोळे, व गोळ्या यांच्यापेक्षा देखील त्या भितीम्रस्त वातावरणानें इंग्लंडचे भयंकर वेर आरंभलें असतें. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या या विलक्षण सोशिकपणापासून आपण धडा घेऊं आणि भयवर्जन करूं. हिंदुस्थानांत तसे म्हटलें तर भीतीला स्थानच कां असावें ? ब्रिटन अखेरपर्यंत शौर्याने लढेल आणि तसे करतांना मरेल देखील, आपण माघारीच्या बातम्या ऐकूं पण नेतिक बेळ खचल्याच्या बातम्या मात्र आपल्याला कधींहि ऐकायला मिळ- णार नाहींत. अशा प्रसंगीं गुंडगिरीची भीति मात्र असते यांत शंका नाहीं, याला तोंड देण्यासाठीं मात्र तुम्हीं स्वतःच सिद्ध असलें पाहिजे. भेकड लोकांतनच गुंडांचे फावतें. स्वतःचे संरक्षण अहिंसेच्या किंवा हिंसेच्या बळावर करणा- ऱ्यांच्या जवळ त्यांना थारा मिळूं शकणार नाहीं. अहिंसक प्रतिकारकाला स्वतःच्या प्राणाची किंवा संपत्तीची पर्वा वाटतां कामा नये. अशा रीतीनें जर अहिंसा आचरणांत आणण्याची चिकाटी धरली तर शुंडगिरीचें मूळच नष्ट होहेल. आजपासुन अहिंसेचे शिक्षण घ्यायला प्रारंभ करा. तुम्ही आपलें वित्त किंवा प्राय अगर दोन्हीहि गमावयाला सिद्ध असलें पाहिजे. पण अहिंसेच्या कलेत त्याचा समावेश होतच असतो. तुम्हाला या दोहॉपैकीं एकाहि मार्गानें आपलें संरक्षण करतां येणें शक्‍य झालें नाही. तर मग सरकारला देखील सगळे प्रयत्न करून तुमचें संरक्षण करणें रॉक्‍य होणार नाहीं. लोकांच्या सक्रिय सहकार्यांवांचून कोणत्याही सरकारला तें शक्य होणार नाहीं. सेवाग्रासम--४-६-४५ : २६: एक जिव्हाळ्याचा प्रश्न अंतर्गत बंडाळी आणि परचक्र यांचें निवारण कसे करतां येईल १ हा एक विचार करण्याजोगा मुद्दा अहि. खासगी लष्कर उभारणे हें नुसते निरुप- योगीच ठरणार नाहीं, तर घातुकहि ठरेल. कोणतीहिं सत्ता मग ती परकी असो कीं स्वदेशी असो, खासगी लष्कर उभारू देणार नाहीं. हिंदुस्थानला सरासर लष्करांची आवशयकता अहि असे ज्यांना वाटतेंते आज ना उद्यां ब्रिटिशांच्या निशाणाखाली गोळा होतीलच. हीच तर्कसंगत परिणत त्या विचारांतून निघू शकेल. वर्किंग कमिटीने य़ा मुद्यावर निर्णय घेतलेला आहि. त्या निर्णयाने चालायचे म्हटलें तर कंग्रिसजनांना सध्याच्या रूढ मार्गानेंच लष्करांत जाण्याविषयीं तिला सांगणें भाग पडेल याबद्दल मला तिळमात्र देखील दका वाटत नाही. याचा अथे असा कीं ताबडतोब स्वातंत्र्याची मागणी करणारी घोषणा कमिटीला मार्गे घ्यावी लागेल आणि खऱ्या अहिसेवर देखील तिलांजलि सोडावी ळागेल. मला अखेरपर्यंत आश्या वाटते कीं कॉग्रेसवाले स्वतःच्या, हिंदुस्थानच्या, ब्रिटनच्या आणि मानवतेच्या संरक्षणासाठी म्हणूनच शास्त्र्रहण करण्याचें निघोरपूर्वक नाकारतील. कॅग्रेसच्याच हातीं मानवतेचे भवितन्य आहे असा मला दढ विश्वास वाटतो. योग्य मार्ग स्वीकारण्याचे घे्य व शहाणपणा देवानें कॉंग्रेसवाल्यांना द्यावा. नवी दिष्ली,-१-७-४० : २९७ : प्रत्येक निटनला उद्देशून- दक्षिण आफ्रिकेतल्या प्रत्यक ब्रिटनला उद्देशून मी एक जाहीर विनेति १८९६ भध्यें प्रसिद्ध केलेली होती. दक्षिण आफ्रिकेंत मजूर, व्यापारी किंवा त्यांचे दुय्यम म्हणून गेलेल्या माझ्या देशबांधवांच्या वत्तीने तेव्हां मी तें निवेदन केलेलें होतें. त्याचा योग्य तो परिणाम झालाच. त्याघेळचें कारण माझ्या दष्टीनें कितीहि महत्त्वाचें असलें तरी आजच्या कारणाच्या मानाने तें अगदींच क्षक होतें. इतर बाबींत आणि राष्ट्राराष्ट्रांतल संबंध प्रस्थापित्त करण्यासाठीं युद्धाएव्जी अहिंसेचा मार्ग त्यांनीं स्विकारावा असे मी कोठेंहि रहात असणाऱ्या प्रत्येक त्रिटनला उद्देशून विनवितों. हें युद्ध लोकसत्तांच्या संरक्षणासाठी आहे. अशी घोषणा तुमच्या मुत्सद्यांनां केलेली आहे. या शिवाय इतरहि बरीचशीं कारणें युद्धाच्या समर्थनासाठी दिलेलीं आहेत. अगदीं तोंडपाठ आहेत तुम्हांला तीं सारीं. पण मला असें सुचवायचें आहे कीं या युद्धाच्या दोबटीं, मग तो कर्साहि होवो, लोकसत्तांचे प्रतिनिधित्व करायला मुळीं एकहि लोकसत्ता उरणार नाहीं. मानवतेवर कोसळलेला एक अभिशाप आणि धोक्याची सूचना म्हणजेच हें युद्ध होथ, अभिदाप अशासाठी कीं आजवर माहित देखील नसलेल्या प्रमाणांत तें माणसाचा पश्षु बनवीत आहि. लढाऊ आणि बिनलढाऊ माणसें यांच्या- तले सारेच भेद नष्ट करून टाकण्यांत आले. कांहींहि कोणाची गय करीत नाहीं. असत्याला आतां कलेचें स्वरूप आलें. ब्रिटन लहान लहान राष्ट्रांचे संरक्षण करणार होतें. तात्पुरत्या काळासाठी कां होइना पण तीं एकामागून एक विनाश पावत आहेत. युद्ध धोक्याची सूचना आहे अशासाठी कीं ढोबळपणानें दिसत असलेल्या गोष्टी जर माणूस मनावर घेणार नाहीं तर तो आपल्या व्रत्तीनं आजच ज्याला लाजवीत आहे त्या पश्ुच्या बरोबरीला ७२ प्रत्येक ब्रिटनला उद्देशून भं ८९.” /* ८ €५./१ “५/१ /१ ८४५१ /४/७ /४-/१ “१ क्य जाऊन बसेल. जेव्हां शस्त्रांवर शस्त्रे आदळली तेव्हांच मी त्या ढोबळ गाष्टी पाहून घेतल्या, पण मला बोलावयाचा धीर झाला नव्हता. पण अजून वेळ गेली नसून देवानें मला बोलावयाची हिंमत पण आतां दिलेली आहे. तुम्हांला थकवा आला म्हणून नव्हे, तर मूळांतच बाइट असल्यामुळें हें युद्ध थांबवावे अश्ञी मी तुम्हांला विनवणी करतो. तुम्हांला नाझी बादाचा नाश करायचा अहि, पण वेगळ्याच स्वरूपांत त्याचा स्वीकार करून तुम्हा त्याचा नाश करू शकणार नाहीं जर्मन सेनिकांप्रमाणेंच तुमचेहि सेनिक विध्वंसाची कृत्यें करतात. मात्र फरक इतकाच कीं तुमचे सेनिक जर्मना- इतके पक्के बनलेले नाहींत. इतकेंच असेल तर तुमचे सेनिक त्यांच्यापेक्षा अधिक नाहीं तरी पण त्यांच्या इतके तरी निपुण लवकरच होऊं शकर्ताल. या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याहि परिस्थितींत तुम्ही जिकू शकणार नाहीं. दुसऱ्याच शब्दांत सांगायचे झालें तर तुम्हांला नाझींच्या पेक्षां अधिक निर्दय बनाविं लागेल. प्रत्येक मिनिटाला होत असणाऱ्या या बेछूट कत्तलीचे समर्थन कोणत्याहि न्याय्य कारणानें देखील होऊं हाकत नाहीं. ज्या कारणा- मुळें आजच्या अमानवी गोष्टी घडत आहित तें मुळीं न्याय्य असण्याचा संभवच नाहीं. मला ब्रिटनचा पराभव झालेला खपणार नाहीं. परंतु या पाशवी शाक्तीच्या बळावर त्यानें विजयी व्हावे असेंहि मला वाटत नाहीं, मग तें बळ मनगटां- तूज़ येवो किंव मेंदूंतून ! तुमचें मनगटाचें बळ आतां सिद्ध झालेलेंच आहि. तुमच्या मनगटाप्रमाणेंच तुमचा मेंदू देखील विध्बंसाची शक्ति निर्माण करण्यांत कोणाला हार जाणार नाहीं हेहि तुम्हांला सिद्ध केलेंच पाहिजे ६ नाझीं बरोबर अशी न शोभणारी चडाओढ तुम्ही करणार नाहीं अशी मला आज्या वाटते. शूराला शोभणारा एक उदात्त शौयांचा मार्ग मला तुम्हांला दाखवून द्यावयाचा आहे. तुम्ही निःशस्त्र युद्ध करून नाझीवादाला तोंड द्यावें असें मला वाटतें. लष्करी शब्दच वापरायचा म्हटला तर तुम्ह अहिंसेच्या शास्त्राने नाझींशीं सामना करावा. तुम्हीं स्वतःच्या किंवा मानव- तेच्या संरक्षणासाठी असमर्थ ठरलेली शस्त्रें खालीं ठेवून हिटलर मुसलोनीला तुमच्या सुंदर देशांतल्या तुमच्या मालकीच्या वस्तु घेऊं द्याव्यात. सुदर प्रत्येक त्रिटमला उद्देशून ज्ये इमारती असलेल्या तुमच्या .बेटांचा ताबा खुद्याल त्यांना घेऊं द्या. तुम्हीं त्यांना हें सगळें दिलें तरी तुमचा आत्मा किंवा मन यांच्यावर मात्र त्यांना ताबा बसवितां येणार नाहीं. ती भली माणसें तुमच्या घरांचा ताबा घेऊं लागतील तर तीं त्यांना मोकळी करून द्या. तुम्हीं सगळींजण स्त्री, पुरुष बालकें स्वतःची कत्तल होऊं द्या पण त्यांना सहकार्य देऊं नका. हा अहिंसात्मक असद्दकारितेचा मार्ग हिंदुस्थानांत बराचसा यशस्वी झाला. तुमचे हिंदुस्थानांतले प्रतिनिधी असें झाल्याचें कबूल करणार नाहींत. तसें त्यांनी केलें तर मला त्यांची कींव येईल. आमची असहकारिंता सर्वस्वी नव्हती, तिचा पार तुमच्या तिरस्कारावर उभारलेला होता असेंहि ते सांगतील. त्यांनीं सांगितलेले मी एकदम मान्य करीन. कारण आमची असहकारिता संपूर्णपणे अहिसेला धरून असती तर तुम्ही आमचे राज्यकर्ते राहिले नसतां, आमचे शिष्य बनलां असतां आणि आमच्यापेक्षा देखील अधिक चतुराईने या अजोड शस्त्राचा उपयोग जर्मन इटालियन मित्रांच्या उपद्रवाला तोंड देतांना केला असता. ल्यासुळें गेल्या कांही महिन्यांचा युरोपचा इतिहास निराळ्याच शब्दांत लिहिला गेला असता. युरोपांत निरपराध लोकांच्या रक्ताचे लोट वहावळे नसते, लहान लहान राष्ट्रांवरचे बलात्कार थांबले असते व द्वेषाच्या ज्वाला भडकल्या नसत्या. ज्याला कांहींहि समजत उमजत नाहीं अशानें कांही शहाणपणाचा आव आणलेला नव्हे. गेलीं पक्षास वर्ष मी सतत याचे प्रयोग करीत आलों. जीवनांतल्या प्रत्येक छटेंत, ग्रह्जीवनांत, समाजजीवनांत व राजकीय जीबनांत मी अहिसेचा उपयोग करून पाहिला. कोणत्याहि रीतीनें. मला दगा दिलेला नाहा. कांही ठिकाणीं सकृतदर्शनी तिचा प्रयोग फसला असें दिसलें याचें कारण माझें अपूर्णत्व हेते. मी स्वतःला पूर्ण समजत नादीं. पण सत्याच्या शोधाची तळमळ असणारा मी एक श्रद्धाळू जीव आहें याची मी खात्री देतों. सत्याचेच दुसरें नांव ईश्वर आहे ! शोधाच्या प्रयत्नांत असतांनाच मला अहिंसेचा साक्षात्कार झाला. तिंचा प्रसार करणें हें माझें जीवित ध्येय होय. या ध्येयासाठी कार्य करीत असणें हाच माझ्या जगण्याचा हेतु होय. ७8 अरण्यरुदन <५९.५०५५.०-८५/५/५--/५५८४५/५--/४५९-९- ४ “/१/-"* €५<*-१/५४४५*- /१/%४/४/९/" ./" ४५४." “५.५४” /* /« /५/४/१४/४-६./%/४-४१ १४४१-८१ / “५ /५५४१-६-” “ /४” मी म्रिटिश जनतेचा संपूर्णतया निरपेक्ष असा जन्मापासूनचा मित्र आहे. एके काळीं मी तुमच्या साम्राज्याचा देखील मित्र होतों. हिंदुस्थानचे कल्याण साम्राज्यामुळें होईल असे मला वाटत होते. जेव्हां माझे डोळे उघडले तेव्हांपासून मी साम्राज्यशाहीबराबर लंडा देण्यासाठी आअ्हिसेचा उपयोग करू लागलो. आजहि त्याचाच अवलंब मी करीत आहे. माझ्या देशाचें भवितव्य कांहींहि होवो; तुमच्या बद्दलच्या माझ्या प्रेमांत तें उभें राहणार नाहीं. माझ्या अहिंसेचे उद्दिष्ट विश्वाठायी प्रेम असें आहे. तुम्ही त्या विश्वाचे लहानसहान घटक नाहीं. तुमच्यावरील प्रेमामुळेंच मी ही विनबणी करायला उदुक्त झालो. देवाने माझ्या प्रत्येक शब्दांत सामर्थ्य ओतावें. त्याच्या नांवानेंच मी हें लिहाषयाला बसलो व त्याचें नांव घेऊनच मी लेखणी खालीं ठेवीत आहे. माझ्या विनवणीप्रमाणें वागण्याचें धेर्य व शद्वाणपणा तुमच्या मुत्सद्यांच्या अंगीं येवो. माझ्या विनवगींतला हेतु मान्य असल्यास त्याला व्यवहाराचे स्वरूप देण्यासाठीं मी माझी सेवा बादशहाच्या लष्कराला रुजू करायला तयार असल्याचें मी व्हाहसरोयळा कळवून ठेवलेले आहेच. नवी दिलली--२-०-४० /* 2-/१/४/ ५." “* “४.१ ४४८५ /५/१५/* (0 7"-/"-४५- ३4८; अरण्यरुदन उध्वे बाहुविरौम्येष नच कश्चिच्छूणोति मे । 'बमोदर्थेश्व कामश्व खघमः कि न सेव्यते ॥ बापूजी अणे यांनीं सिमल्यावरून परत येतांना शनिवारी दिढलीला माझ्याकडे पायधूळ झाडली. आम्ही बरोबरीने कार्य करीत असूं कीं एक- अरण्यरुदन ७५ ५ श्लो “/" /"/५-/४८४५-/६/५४१/%/ 7५५ ५“ /५५५५९./१ “५५ -/५/१५-/६८/* “५४५५४१ -* ५*५४/५४-/*-४८५/-./१ ४५४" -//४/१/१ /* ४४४१" "१ ४४/४५९४५/*/१४१/१* १ मेकांच्या विरोर्धांत असूं, त्यांचा माझ्यावरील लोभ तसाच कायम आहे त्यामुळें सांधे सांपडली कीं ते मला येऊन भेटतात. ते माझ्याशी मन- मोकळेपणाने बोलतात व आपल्या अखंड संग्रहांतलळें एक दोन श्होक मला ऐकवतात. कॉँग्रेसबराबरचें माझें नातें तुटलें याबद्दल लांनी सहानुभूति दाखविली म्हणण्यापेक्षा माझें अभिनंदनच केलें. ते म्हणाले, ' मला वाटतें त्यांनीं तुम्हांला आतां आपला मार्ग चोखाळण्यासाठीं *सवड द्यावी. तुम्हीं प्रत्येक ब्रिटनला उद्देशून केलेलें निवेदन मी वाचलें. पण त्याचा कांहींहि परिणाम व्हायचा नाहीं. न होईना कां, तुमच्या दृष्टीनें तुम्हांला त्यांचें कतेव्य ( धर्म ) कोगतें हें सांर्गतल्याशीवाय रहावत नव्हतें. ते तुमच्या शब्दा*ची कांहींच किंमत करणार नाहींत हें मात्र तितकेंच खरें. पण जेथें कॉंग्रेसलाच तुमचें म्हणणें अशा आणीबाणीच्या प्रसंगी पटत नाहीं तेथें त्यांना न पटल्यास नवल नाहीं. खुद्द व्यासच सांगून सांगून थकले तरी त्यांचें कुणीहि मनावर घेतलें नाहीं, तेथें इतरांची काय कथा ६ त्याला आपल्या माहाभारतासारख्या ग्रंथाच्या रोवटीं आपल्या आत्म्याची ही व्यथा श्होकरूपानें लिहूनच तें मद्ाकाव्य संपवाबें लागलें. '' लेखाच्या प्रारंभीं त्यानीं म्हणून दाखविलेला श्लोक मी दिलेलाच आहे. अशा रीतीनें त्यांनीं माझ्या श्रद्धेला बळकटी आणली. माझा मार्ग किती बिकट आहे याचीहि जाणीव करून दिली पण अजूनदेखील माझा मार्ग जेवढा बिकढ भासतो तेवढा तो मलाच केव्हांहि वाटला नाही. आज तरी सरदार आणि भी या दोघांचे मार्ग भिज़् झाल्यासारखे वाटत असले तरी आमची अंतःकरणें मात्र अभिन्न अशींच आहेत. सरदारांना माझ्या . जवळून दूर हटण्यापासून परावृत्त करणें माझ्या आंवाकयांतलें होतें; पण तसें करणें मला योग्य होणार नाहीं, राजाजींना जें आपलें कतंब्य आहे असें टढपणानें वाटलें त्याच्यापासून त्यांना आंवरून धरणें हे देखील चुकीचे ठरलें असतें. म्हणूनच मी राजाजींना त्यांच्या मार्गानें जाण्याचा धिंबसा दिला. तसें करणेच माझें कर्तव्य होतें. जर माझ्या विश्वासाप्रमाणें मला माझे अहिसेचे प्रयोग यशस्वी करतां आले आणि जनता खरोखरीच अहिंसेला चिकटून बसलेली असेल तर सरदार आणि राजाजी यांना माझ्याकडे परत यावेंच लागेल, ७७६ अरण्यरुदन अहिंसेचा प्रयोग सनदशीर सत्तेविरुद्ध करण्यांत आपल्याला बरेचसे यदा प्राप्त झालें. या. अहिसेचें वर्णन नेहमीं मी दुबळ्यांची अहिंसा असें करीत आलो आहे. ही अहिंसा आतां कॉप्रेसवादी लोकांनीं अंगेकारली असें म्हणायला हरकत नाहीं. पण अंतर्गत बंडाळी, हिंदु सुसलमानोचे दंगे या बाबतींत मात्र आपल्याला र्य स्वरूपांत यश मिळालेले नाहीं. जेव्हां अंतर्गत बेबंदशाही होण्याची चिन्हे दिसतील तेव्हां कोंग्रेसवाल्यांनी काय करावें ? त्यांनीं ठोशाला ठोसे द्यावेत कीं ठोसे देणारापुढें आपले डोकें लववून खेवार्वे £ या प्रश्नाचें उत्तर देणें वाटतें तितर्के सोपें नाहीं. फारश्या विस्तारांत न शिरतां मी एवढेंच सांगतो को अशावेळी कॉंग्रेसवाल्यांनीं इतरांचे प्राण न घेतां स्वतःचेच प्राण धोक्यांत घालून परिस्थिति काबूत आणावी. प्रत्याघात न करतां जो आघात झेळून घेतो ल्याने आपलें शंभर टक्के कर्तव्य बजावले असें म्हटलें पाहिजे. याचा परिणाम होणे आपण देवावर सोंपवूं या. पण येवढें मात्र स्पष्ट आहे कीं या प्रकारची अहिंसा ही कांद्दी दुब- ळ्याची अहिंसा नव्हे. हिच्यामुळें तुरुंगांत जाण्याचा आनंद मिळत नाहीं. काराग़ृह्वासाच्या आनंदाबरोबरच सरकारविरुद्ध दवेषबुद्धि देखील अंतः- करणांत बाळगता येते. एकट्यालाच सरकारबरोबर असहकारिता देखील करतां येते. पण ज्यावेळीं केवळ तरवारी, लाठ्या आणि सुरे यांचाच स्वैर उपयोग करण्यांत येतो त्याप्रसंगी एकटा काय करूं दाकणार १६ आपल्या अंतःकरणांत देषबुद्धि बाळगून असलें प्राणघातक आघात सहन करणें शक्‍य असेल का कोणाला १ ज्यांचे अंतःकरण केवळ कर्तेव्यानें ओथंबून गेलेले आहे त्यालाच हें शक्‍य आहे. अशालाच फक्त हे घाव झेलणें पुष्पवृष्टीसारखें वाटेल. अशी एकटी व्यक्तीदेखील देघाच्या छुपेनॅ हजारों व्यक्तींनी करावयाचें काये करुं शकेल. यासाठीं आत्मबळ हृवे, नेतिक बळ हवे, आणि तें देखील उच्च प्रतीचे. अशा तऱ्हेच्या शूरांच्या अहिसेचा ऑअंगेकार करणारा पुरुष किंवा स्री परचक्काला देखील सहज तोंड देऊं शकेल. अईिंसेचें हें एक तिसरें कार्यक्षेत्र अरण्यरुदून ७७ क ४५४१7 /* / “५५7 “*५१/४/५-//५-५५-२५-/" /५/१-५ - /५/ ९८" “> १८ € " “ ८.7१ » ५ “५८५ “ /५८* “€ ८४५ /४/१ १४१" € होय. कॉग्रेस वर्किंग कमिटोच्या मते आहिंसा अंतर्गत बंडाळीला आळा घालूं शकेल; परंतु परचक्राला तोंड देण्याच्या बाबतींत मात्र हिंदुस्थान असमर्थ ठरेळ. हा त्यांचा श्रद्धेचा अभाव माझ्या अंतःकरणाला बोॉवत आहे. लक्षावाधे रास्त्रहीन जनता आहिंसेचा प्रयोग यशस्वी रोतीनें करू शकत नाहीं. याच्यावर माझा विश्वासच जडत नाहीं. बलवानांच्या आहिंसेचें शास्त्र वर निर्देशिलेल्या साऱ्याच कार्यक्षेत्रांत प्रभावी टरूं्दाकत असें काँग्रेसजनांनों सरदारांना बजावून सांगितलें पाहिजे. सरदारांचा बलवानाच्या अ्हिसिवरील विश्वास आतां ढळलेला आहि. पण : हिंदुस्थानांतल्या लढाऊ जमातींचे काय करायच ' असें कोणीदि विचारता कामा नये. त्यामुळेंच मला आणखी वाटूं लागतें कीं कॉग्रेसजनांनी आहिंसा- त्मक लष्कराच्या बळावर हिंदुस्थानचें संरक्षण केळें पाहिज. हा अगदीं नवा प्रयोग होणार आहे. पण काँग्रेसजनांशिवाय याचा अवलंब कोण करणार जर आपल्याजवळ पुरेसे अहिंसावादी सैनिक असळे तर आपण या नव्या कार्यक्षेत्रामध्यें देखील विजयी होऊं. यामुळें कोठ्यावाधि रूपयांचा चुराडा व्हायचा थांबेल तो निराळाच. माझी म्हणूनच साऱ्या गुजराथी कॉंग्रेसवाल्या स्त्रीपुरषांना अशी विनंति आहे की त्यांनी आपली आहिंसेवरची श्रद्धा कायम असल्याची घोषणा करावी व सरदारांना सांगून टाकावे कीं ते कधींहि हिंसेचा आश्रय घेणार नाहींत. हिंसेच्या प्रयोगांत यश्याची आशा असली तरी देखील ते आहिंसेलाच चिकटून असतील. आपल्या दोषामुळेंच आपण नवें ज्ञान प्राप्त करून घेऊं, पतनावाचून उत्थापन नाहीं, झोपेवांचून जागति नाहीं. वध्यांच्या वाटेवर, ७-७-४०« माझें नेतृत्व ( गांधासेवातच व चरखासंघ यांच्या संयुक्त सभेपुढे केलेळें भाषण ) कॅग कमिटीचा कसोटी पाहण्यांत आली तेव्हां तिच्यांत अजून खोट आहे, असें आढळून आलें. आतां तुमच्या अमरेपराक्षेची वेळ आहे. गाोधीसेवासंघ वर्किग कमिटीचें अपयश भरून काढणारा नाहीं कां: लोकांना आपला अहिंसेवरचा विश्वास जाहीर करायला तुम्हीं सांगू शकता. कामेटीन तसें न करण्याबद्दल कांही आपल्या ठरांवात सांगितलेले नाहीं. “ तुम्ही आमच्या श्रद्धेची किंमत कमी लेखली पण आम्ही आमर्चे त्रीद सोडणार नाहीं, '' असें तुम्ही कमिटीला बजावून सांगावयाला हवें. गांधीसवासंघाच्या सभासदांचे आणिं अहिंसेवर श्रद्धा ठेवणारांचे हे कर्तव्य आहे. वेळच पडली तर खुल्या कॉंग्रेसच्या अधिंवेशनांत त्यांनी तर्से सांगितलें पाहिजे. तुमची अहिंसार्व्राते खरी असेळ तर ती तुमच्या नित्याच्या जीवनांत , देखालि आढळून येईल. तुमच्या आचारांत, विचारांत, उच्चारांत ती ओतप्रोत असलीच पाहिजे; तरच वकिग कमिटीला तसें तुम्ही बजावू शकाल. मला जरा याचे स्पष्टीकरण केळे पाहिजे. तुम्ही आपल्या प्रत्येक कृतीची ्वांचणी आपल्या न्रीदाच्या दृष्टिकोनांतून करा. तुमची कृति रडवी होतां कामा नये, तींत स्वाभाविकपणा असलाच पाहिजे. जेव्हां मी मौनाला प्रारंभ केला तेव्हां तें सांभाळण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. आतां मी मौन सोडीन म्हटलें तर मला खूप यत्न करावे लागतील. इतका स्वाभा- विंकपणा माझ्या मौनांत आतां आलेला आहे. अशाच प्रकारें तुमच्या आहिंसात्मक आचारामध्ये स्वाभावेकपगा आला पाहिजे. माझे नेतृत्व ७९ तुमचें प्रत्येकाचा अहिंसेशीं संबंध जोडण्याचे कृत्य तकदष्ट्या चुकीचे देखील असेल षण मला मात्र त्यांत कांहींहि चुक वाटत नाहीं. मीं काढतों त्या सुताच्या प्रत्येक धाग्याने स्वराज्य जवळ येतें हा माझा विश्वास इतरांच्या दष्टीनें चुकीचा असेल, पण माझी ही श्रद्धा माझ्या , अस्तित्वाइतकीच खरी आहे. त्यासुळें मी. गोंधळून जात नाहीं. चरखा हें., माझ्या दृष्टीनें अहिंसेचे प्रतीक आहे. चरखा निर्जीव असला तरी मोीं त्यांत प्रतीकाचा शोध लावतां क्षणींच त्यांत, माझ्या लेंखीं, सजीवपण आलें. त्याचें संगीत अहिंसेच्या स्वरांशीं जुळणारे आहे. त्याच्या फेऱ्यांत जर संगीत नसेल तर अहिंसेचा त्याचा स्वर मिळूं क्षिकणार नाहीं. मी निष्काळजापणान चरखा चालवीत होतो. हें दसून आलें. पोलादी चातीचा प्राणघातक शास्त्र म्हणून उपयोग होऊं दाकेल पण आपण तिचा शक्‍य तेवढा उत्कृष्ट उपयोग करून घेतला. यासाठींच आपण 'चरख्याच्या प्रत्येक भागाविषर्यी योग्य दक्षता बाळगली पाहिजे म्हणजे मगच आपल्याला त्यांतून मधुर संगीत निर्माण करतां येईल व कांतणें हें खरोखरीच त्यागाचे थोर कृत्य ठरेल. पण अशा प्रकारची साघना प्राप्त व्हायला हजारों वर्षे लागतील असें तुम्हीं म्हणाल. कांहीना लागतीलहि हजारों वर्षे, पण कित्यकांना ती एखाद्या वर्षातें देखाल अवगत होईल. मी स्वतः देखील पुष्कळ वर्षे प्रयोग करून शेवटीं पूर्णपणें पारंगत होऊं शकलो नाहीं, म्हणून तुम्हालाहि जास्त वर्षे लागतील असें मात्र समजूं नका. त्रेराशिकाचा नियम या बाबतींत लागू पडणार नाहीं. माझ्यापेक्षा तुम्ही लवकर देरखाल प्रवीण होऊं शकाल. मी पृथ्वीसिंगांना म्हटलें होतें , “ तुमच्याजवळ निदान शूराची हिंसा तरी होती, माझ्याजवळ कांहींहि नव्हतें. पण आतां तुम्ही शूराची अहिसा अंगी रुजविण्यावर श्रद्धा ठेवू लागलांत. तुम्हा माझ्यापेक्षा लवकर आपला हेतु फलद्र्प करून घ्याल आणि मला मागें टाकाल. ” हेंच म्हणणें इतरांना देखील लागू पडतें. दक्षिण आपफ्रिकेंत जोडे शिवण्याचें काम मी आधा शिकलो, व मग ती कला मी इतरांना शिकवली. पण माझ्याजवळून शिकणारांनींच मला लवकरच मागें टाकलें. हें होऊं शकले याचे. कारण ८७ माझे नेतृत्व मी खरा शिक्षक होतों. मी जर आतां अहिंसेचा खरा शिक्षक असेन, तर माझा खात्री आह का तुम्हा लवकरच मला मार्गे टावाल. जर तसें घड नाहीं तर त्याचा अर्थ मी नालायक शिक्षक आहें. असा होईल. पण जर माझें शिक्षण फलद्रूप झालें तर घरोघरीं अहिसेचे शिक्षक निर्माण होतील. तुमच्यापैकी कितीजण माझ्यामागे येणार आहांत, हें मला समजून घ्यावयाचे आहें. माझ्या मागें कुणींच येणार नसेल तर मला एकट्यालाच माझा मार्ग 'चाोखाळावा लागेळ. माझ्या पाठीशी परमेश्वर रहाणार असल्यामुळे मी केव्हांहि एकटा असणार नाहीं याची मला खात्री आहे. तुम्ही माझे सहकारी साधक आहांत. मी अक्का म्हतारा झालों पण तुम्हांला 'अजून किती तरा वषे घाळवावयाची आहेत. मला अजूनहि माझ्या वयाचा भार वाटत नाहां. मारे प्रगमनशीळ सामर्थ्य किंवा शोध-बुद्धि अजून संपुष्टांत आलेळी नाही, असें मला वरतें....... माझ्या दोषांची जाणं माझ्यापेक्षा इतरांना आ्थेक असेल असेंहि मला वाटत नाहीं, पण जे कांहीं सामर्थ्य माझ्या अंगीं आलेल आहे तें माझ्या अहिंसेमुळेंच. हजारो स्रिया निर्भयपणानें मला विश्वासांत घेतात त्यांचें कारण आहिसेशिवाय दुसरें कोणतें असू शकतें १९ पण त्या बाबतींत आपण आपल्या या भांडवलावर नुसतें विसंबून चालणार नाहीं. अहारात्र आपल्याला आपल्या साधनेंत प्रगति करावयाला हवो. जसा हिटलर हिंसेत एकजीव झालेला आहे तसें आपण अहिंसंत आपलें जीवनसवेस्व मिसळून टाकलें प.हिजे......अर्ट्िसिंत किंवा चरख्यांत नुसता (विश्वास असून भागावयाचें नाहीं. तो विश्वास दादगर्मिन आणि सृजनशील असला पाहिंजे. जर हिंसेच्या कार्यक्षेत्रांत बुद्धीला वाव मिळतो तर तो त्याहिपेक्षां अधिक प्रमाणानें आहेसेच्या कायक्षत्रांत मिळाला पाहिजे... ... विधायक कार्यक्रमाच्या आधीं राधेनय कायदेभंगाचा क.यकम अमलांत आणण्यांत माझें चुकले. आणि मी वेलेल्य़ा त्या हिमालया- येवढ्या चुकीने माझा कांहाहि लाभ झालेला नाहीं. माझी बुद्धि आणि यश ही जशी दैवी देणभी होय, तशौच माझी अपूर्णता आणि अपयश हें देखील दैवी वरदानच होय. हा दोन्हीहि परमेश्वर चरणांच मी अर्पण करीत आर्ट. येवढ्या प्रचंड प्रयोगासाठी देवानें माझ्या- खानसाहेबांची अहिसा ८१ सारख्या अपूर्ण व्यक्तीची निवड कां केली बरें £ मुहामच ल्याने तसें केलें असावें असें मला वाटतें. लक्षावधि मुक्‍या, बहिऱ्या, दरिद्री जनतेची त्याला सेवा करावयाची होती. पूर्ण पुरुषामुळें कदाचित त्यांची निराशा झाली असती. त्यांच्याच योग्यतेची एक व्यक्ति अहिंसेच्या मार्गावर जातांना जेव्हां त्यांना दिसली, तेव्हां त्यांना देखील स्वतःच्या योग्यतेबद्दळ विश्वास वाटं लागला. एखादा पूर्ण पुर्ष जर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठीं आला असता तर आपल्याला त्याची ओळखच प्ली नसती व त्याला आपण एखाद्या गुहेंत पिटाळलें असतें. माझें अनुयायित्व पत्करणाराच एखादा पूर्णत्वाच्या पदवीला जाऊन पोहोचेल आणि तुम्हांला त्याचा संदेश ऐका- यला मिळूं शकेल. तुन च्यापेकींच कोणी तरी तो भावी शिक्षक असूं शकेल, ,..जोपयैत आपण सरशरीर अस्तित्वांत आहोंत तोपर्यंत पूर्ण अहिंसा पाळणें अदाक्य होइल. कारण आपल्याला उभें रहायला तरी जागा लागणारच. --सेवाग्राम १५-७-४० १ २० $ खानसाहेबांची अहिंसा वार्केग कमिटीच्या बर्‍याचशा सभासदांना दोलाचल करणारें वादळ खानसाहेबांवर परिणाम करू शकलें नाहीं. ते एखाद्या खडकाप्रमाणें अढळ राहिळें, त्यांना स्वतःच्या भूमिकेबद्दल मुळीं देखील शंका वाटत नाहीं. लांनीं काढलेळें पत्रक आपल्या सवीनांच प्रकार दर्शन करूं शकेल--- काँग्रेस वर्किंग कमिटीच्या आतां नुकत्याच मान्य झालेल्या ठरावावरून असें दिसतें कीं हिंदुस्थानांत असलेल्या सनदशीर संत्तेशीं आपल्या स्वातंत्र्यासार्ठी लढतानांच फक्त अहिंसेचा उपयोग कर- 7५2 /५- ._- | __ ण्याची मर्यादा घालण्यांत आलेली आहे. भविष्यकाळीं याचा कितपत व कसा उपयोग होऊं शकेल हें मला सांगतां येत नाहीं. निकटतम भविष्यकाळ याच्यावर लवकरच प्रकाळ पाढूं शकेल कदाचित. पण आतां मला काँग्रेस वर्किग कमिटीमध्ये राहणें कठीण वाटतें व म्हणूनच मी राजीनामा देऊन बाहेर पडत आहें. माझी श्रद्धाविषय झाठेली व मी माझ्या खुदाई खिदमतगार बांधवांना रिकवलेली अहिंसा अधिकच व्यापक स्वरूपाची आहे हें मला येथें स्पष्ट सांगून टाकलें पाहिजे. तिचा आमच्या जीवनांवर प्रभाव पडतो व तिचेच फक्त चिरंतन मोल ठरू शकतें. या आहिसेचें पूर्ण ज्ञान प्राप्त झालें नाही. तर सरहद्द प्रांतांत रहाणाऱ्या लोकांना भोवणाऱ्या भयंकर यादवीच्या मरणप्राय द्यापापासून आमची मुक्तता होणार नाहीं. आम्हीं अहिंसेची प्रतिज्ञा घेतल्यापासून आणि खुदाई खिदमतगारांनीं तिचे त्रत घेतल्यापासून आम्हीं आमच्या यादवीला आळा घाळण्यांत बऱ्याच अशी यशस्वी झालो. पठाणांच्या हिंमतींत अहिसमुळें खूपच भर पडली. इतरांच्यापेक्षां ते खूपच प्रमाणांत हिंसेनं धुंद झालेले होते, त्यामुळें अहिंसेंनें त्यांचा खूपच फायदा झाला. अहिसिशिवाय आर्म्हा' स्वतःचे खरें परिणामकारक संरक्षण करू शकनार नाहीं. आम्ही खुदाई खिदमतगारांनी आपल्या नांवासारखी कृति केली पाहिजे. देवाचे आणि मानवतेचे सेवक असलेले खुदाई खिदमतगार दुसऱ्यांचे प्राण घेणार नाहीत, स्वतःचे प्राण मात्र देतील.'' गला वीस वर्षे खानसाहबांनीं जे आचरण केले त्यालाच आजहि चिकटून राहणें हें त्यांना खात्रीनें भूषणावह आहे. ते जन्माने पठाण आहेत आणि पठाण हा खांद्यावर बंदूक टाकून किंवा कमरेला तरवार ब्रांधूनच जन्माला येत असतो. परंतु रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह करायला निघालेल्या पठाणांना स्वेच्छेने आपली हत्त्यारे खाली ठेवायला खानसाहेबांनीं सांगितलें. स्वच्छनें हिंसेची हीं शस्त्रं खालीं ठेवण्यामुळें यक्षिणीची काडी फिरल्याप्रमाणें चमत्कार झाला. पठाणाच्या दैनोंदेन जीवनाचचाच एक भाग झालेलें आणि वारसा हक्काने बापापासून मुलाला मिळालेले वैर आणि रक्तक्नान थांबण्या- खानसाहेबांची अहिसा 24-] 308) र र ०० हँ प की *५ ४ 0५८१-०१ “ध ी्टी * ४४९ “५४-८1 साठीं फक्त हाच एक तोडगा होता. त्यामुळें बऱ्याचशा कुटुंबांना शांतता लाभली आणि खानसाहेबांना जणु चिरवांच्छित मोक्षाचा माग सांपडला. रक्तलांठित भांडणाचा शेवट केवळ पटठाणांच्या सर्वनाशामध्येंच झाली असतां. बदला घेण्याची आत्मघातकी प्रवृत्ति सोडून देण्याविषयी आपण सांगितलें तर पठाणाचें शौय यापेक्षां आधिक सत्कारणीं लागूं ह्केल असें न्यांना स्पष्ट दिसून आलें. पठाणांनीं खानसाहेबांचा संदेश एकला आणि शूरांची अहिंसा आचरणांत आणून दाखविली. अशा र्तने स्वतःच्या आणि खुदाई खिदमतगारांच्या श्रद्धेबदल पूर्ण जाणीव बाळगून राहणाऱ्या खानसाहेबांना कॉंग्रेस वाकग कमिटीच्या सभा- सद्त्वाचा राजीनामा दिल्यावांचून गत्यंतरच नव्हते. कर्मिटींत राहण्याचे त्यांनीं ठरवणें हें विसंगत झालें असतें व त्यामुळें त्यांच्या जींवनसाधनेचा अंत देखील झाला असता. आपल्या लोकांना लष्करांत भरती होण्याचा उपदेश करून तिकडे कुटुंबीय भांडणांत मात्र अहिंसा पाळण्याबद्दल सांगणे त्यांना राक्य नव्हतें. साध्याभोळ्या पठाणांनीं त्यांच्याबरोबर वादविवाद केला असत्ता आणि त्याचें उत्तर देणें जड गेलें असतें. आमचें युद्ध देखील सूड आणि त्याची परतफेड करण्याच्या बुद्धींतूनच निर्माण झालेलें आहे; पठाणांच्या घरगुती रक्तलांच्छित चैराचें मूळ देखील अशाच बुद्धींत असतें. आपला संदेश जनत्तेमध्यें खानसाहेब कितपत फेलावू शकले याची मला माहिती नाही. एवढें मात्र मी सांगू शकतों कीं त्यांची अहिंसा म्हणज बुद्धीला पटणारा विचार नसून अंतःकरणाला भिडणारी श्रद्धा आहे. त्यासुळें कशानें देखील तिचा पाया डळमळणार नाहीं. आपल अनुगयी अहिंसेला कुठवर चिकटून राहूं शकतील हें त्यांना सांगतां ग्रेत नाहीं, पण त्याची त्यांना फिकीरहि वाटत नाहीं. त्यांच्यासंबधींचें आपलें कतव्य पार पाडणें एवढेंच काय तें खानसाहेबांचें ध्येय; त्याची फलद्रूपता देवाहातीं आहे. आपलीं अहिंसा त्यांनीं कुराणेशरीफमधून शोधून काढली, त्ते सच्चे मुसल- भान आहेत. माझ्या एक वर्षांच्या सहवासांत मी त्यांना कधींहि आपला नमान किंवा रमझानचा रोज चुकवत्तांना पाहिलेलें नाहीं, त्यांची इस्लाम- ८४ नेतिक पाठिंबा 4 > “-/१--५८४-- “१-४” -/५/५४५१/४/ ४ ४५-५५ 7 7५८५” “///-/१५/४५/ “/' “०१/१-/५/१/१/१/ “> * >५-/५/५/५८/ /४४-४५0८ ४१५१ श:४१/श ४४४. / ४-५ ४ ह हा वरची श्रद्धा म्हणजे इतर धर्माबद्दलव्वी हेटाळणी नव्हे. त्यांनीं गीता वाचली. ते वाचतात थोडें पण अगदीं वेंचक, आणि स्वतःला पटणार बिचार ते तात्काळ आत्मसात करून घेतात. लांबलांब युक्तिवाद त्यांना आवडत नाहींत व आपला निणेय घेतांना ते मुळींच विलंब करीत नाहींत. ते आपल्या ध्येयांत यशस्वी झाळे तर बरेचसे प्रश्न सुटण्याजोगे आहेत. पण परिणामा- बद्दल कोण सांगूं शकणार ६ करणें धरणें सवे कांहीं देवाच्या हातीं असतें. -सेवाग्राम---१६-५७-४० नैतिक पाठिंबा एका ख्रेह्यानें खालीं दिलेळें पत्र लिहिले-- : युद्ध सुरू होतांच तुम्ही ब्रिटनला नैतिक पाठिंबा देण्याचा उपदेश केला. बऱ्याच जणांना अशा पाठिंब्याचा भावार्थ समजला नाहीं. माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी तुम्हीं त्याचें स्पष्टीकरण केलेलें नाही. मी निय- मितपणें हरिजनबंधु . वाचीत असतो. पण मला देखील तुमचें स्पष्टीकरण केव्हांहि वाचायला मिळाळें नाहीं. त्या शब्दावर प्रत्येकजण आपलीच मल्लिनाथी करीत सुटतो. खयुजरात प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या गेल्या बैठकीत पुढाऱ्यांनी असे उद्गार काढले कीं, “' बापू ब्रिटनला नेतिक पाठिंबा द्यायला तयार होते. आपल्या नुकत्याच केलेल्या ठरावान्वयें काँग्रेसने देखील तेंच केलें नाहीं कां १ उलट कॉंग्रेस याच्या मोबदल्यांत कांही मागते देखील. बापूनीं तर कांहीं न मागतां तो तसाच देऊं केला होता. ' जर युद्ध हें स्वतःच दुष्कृत्य असेल तर त्याला नैतिक पाठिंबा देणें योग्य आहे काय १ नेतेक पाठिंबा ८५ क अ भ्र २ ३ डड नश“ *“ऱ्टी ५*०* “४ >“ “> “६: ८4८ ”-* > /24:4:<८-२८१% ५६4८०८५०८४ (४५. टा महाभारतांत भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेली मदत नौतक होती कां युद्धांतल्या विनाशक शास्त्रास्रांपेक्षां अधिक विध्वंसक होती?” नेतिक पाठिंब्याचा अथे मी हरिजनमधून स्पष्ट केलेला होता. हरिजन बंधूंत तें स्पष्टीकरण प्रसिद्ध न होण्याची शक्‍यता आहे. स्थूल मानानें बोलायचें झालें तर, ब्रिटनची हिंडस्थानबरोबरची वागणूक जर न्यायाची असती, तर काँग्रेसने नरिटनला आपला नेतिक पाठिंबा दिला असता. माझ्या सूचनेंत सोदेबाजीचा अंतभाव नव्हता. कारण माझी मदत निरपेक्ष होती. समजा, माझ्या मित्राने तपस्येच्या बळावर नैतिक सामथ्ये संपादन केलें आणि समजा मला त्याची गरज आहि; तर ती मला त्याच्या जवळून केवळ मागितल्याने मिळावयाची नाहां. तो द्यावयाला तयारहि होइल, पण माझ्या अंगी ती मदत लाच्याजवळून घेण्याची योग्यता आली पाहिजे. ती मीं कशी मिळवणार १ नेतिक पाठिंबा केवळ देतो म्हटल्यानें देतां येत नाहीं. ज्याचा तो मिळविण्याची पात्रता असेल त्याच्याकडे तो चालत जातो. अशांना तो. विपुळ मिकू शकतो. कॉंग्रेसजवळ हा नेतिक सांठा आहि. सत्य आणि आहिंसा याचा स्वीकार हीच तिची तपस्या होय. आपल्या ध्येयासाठी सत्य व आहिंसा याचा अंगि कार करून तिन जगांत प्रतिष्ठेचे स्थान मिळविले. कॉंग्रेसने ब्रिटनला आपला पाठिंबा दिला असता तर जगाला ब्रिटनचे कृत्य न्याय्य वाटलें असतें. कॉँग्रेसचे वर्चस्व मान्य करणाऱ्या बहुजनसमाजाला देखील ब्रिटनची बाजू न्यायाची आहे असें वाटलें असतें. पण हें सगळें करतांना कॉग्रेसला प्रत्यक्ष असे कोणतेंहि साहित्य देता आठे नसतें. ब्रिटिश सरकारला मात्र आपल्याच कृतीने नैतिक प्रातिष्ठा लाभली असती. काँग्रेसने एकहि दमडी किंवा शिपाई दिला नसता तरी देखील तिच्या नेतिक पाठिंब्याच्या पासंगाने युद्धाचें पारडें ब्रिटनच्या बाजूला झुकळें असतें, असा माझा इृढ विश्वास आहे. पण आतां नैतिक पाठिंबा मिळविण्याची संथि निघून गेली. कांग्रेस माझा मार्ग स्वीकारावयास असमर्थ ठरली. कॉंग्रेसने आपल्यांत नसलेल्या ८९ नेतिक पाठिबा ९ १.४१. १ ४७०९ ५१.४० १.७१ 40 0 ९ ८९ ७ 1.» »॥४ »४७/१४१ “१९-४९ “0 -€*/” /* *४५-/* /४-८५./४५/१-/* ५१ 7४/१ ५१-५४.” “* १५” “€ ५११ ४ गुणांचे कधींहि स्तोम माजवलेलें नाही, यांतच तिचा थोरपणा आहे. म्हणूनच तिचे ठराव स्वाभिमानाचे असतात व ल्यांचा प्रभावहि पडतो. कॉग्रेसने नुकताच एक ठराव केला त्या ठरावान्वये साधनसासुग्री देण्याची मदत तिनें देऊं केळी, पण ज्यासाठी ती मदत द्यायची तें कितीहि न्याय्य असलें तरी मदत मात्र बिनशर्त राहूं शकत नाहीं. ही भूमिका नेतिक दृष्टया चुकीची आहे असें मी म्हणणार नाहीं. बहुमतानें तो ठराव मंजूर झाल्यामुळें तो अयोग्य आहे, असें मी म्हणणार नाहीं. पण माझ्या मतें तो मंजूर करून तिनें आपली असलेली प्रतिष्ठा मात्र गमावळी असें मला वाटतें. कॉँग्रेस युद्धांचें मूळ नष्ट करण्यासाठी अभोळ मार्ग शोधून काढण्याचा प्रयोग करीत आहे असा सगळ्या जगाचा समज होता. ब्रिटनसारख्या बलधान सत्तेजवळून केवळ शुद्ध अहिंसेच्या जोरावर स्वातंत्र्य मिळवू पाह- णारी केगम्निस त्याच स्वातंत्र्याचे रक्षण त्याच मागाने करूं ्दाकणार नाह| असें हिंदुस्थानाबाहेर कोणाला स्वप्नांत देखील खरें वाटलें नसतें. माझ्या मतें भगवान कृष्णाची अर्जुनाला झालेली मदत नेतिक स्वरूपाची नव्हती. याचें कारण असें कीं त्याच्याजवळ स्वत:चे सैन्य होतें व तो स्वत देखील युद्धकलेंत निपुण होता. दुर्योधनाने त्याचें सैन्य मागण्याचा मूख- पणा केला आणि अजुंनाला कृष्णासारखा युद्धकलानिपुण सहाय्यक मिळूं शकला त्यामुळेंच महाभारत नीट समजून वाचठें तर असें कळून येईल को कृष्णाचे सामर्थ्य त्याच्या सैन्यापेक्षां अधिक विश्वंसक होतें. कृष्णाच्या शास्त्रीय ज्ञानामुळेंच सात अक्षोहिणी सन्याने दुयोधनाच्या अकरा अक्षी हिणीचा घुव्वा उडवला. महाभारताकडे मी फक्त एक पार्थिव युद्धाची बख या नात्यानें बघत नाहीं हें साऱ्यांनाच माहीत आहे. महाकाव्याच्या आवरणा- खालीं कवीनें असत्य आणि सत्य, हिंसा आणि अहिंसा, सुष्ट आणि दुष्ट यांच्या मधीळ सनातन संग्रामार्चे व्यक्ति आणि समाज यांत चाललेलें तांडव दाखविलेले आहे. व्यासश्रेष्टीनें आपल्या काव्यांत विजयी पक्षाला देखील नष्ट पावलेल्या पक्षांपेक्षां कांहींहि अधिक मिळू हाकत नाहीं असें दाखवून दिल्याचे, वरवर तें काव्य चाळून पहाणाऱ्यांना देखील समजूं शकेल. केवळ सातच योद्धे त्या संहारामधून वांचूं शकले, त्या सात जणांच्या वेदना व्याकुल भनाचें डा १४ जी आहेंसक पोलिस ८७ चित्रण व्यासानें केलेलें आहे. शस्त्रासत्रांच्या युद्धांत युद्धयमान पक्ष फसवाफसवी आणि नीचपणा करण्याइतके अध:पतित होऊं शकतात हेंहि कवीनें दाख- वून दिलेलें आहे. महात्मा युधिष्ठिराला देखील युद्धाच्या वेळीं प्रसंग पडतां- क्षणी विजयासाठी खोटें बोलणें भाग पडलें. आणखी एका प्रश्नांचे उत्तर आतां द्यायचें राहिलेळें आहे. युद्ध हॅंच जर दुप्कृत्य असेळ तर त्याला नेतिक पाठिंबा कसा देतां येईल ? मला स्वतःला युद्ध दें सवस्वी दुष्कृत्य वाटतें पण युद्धयमान पक्षाची उद्दिष्टे जर आपण तपासून पाहिली तर त्यापैकी एकाचे चुवीचें असेल व दुसऱ्याचे बरोबर अरोल. समजा अ ची इच्छा ब चा देश हिरावून घ्यायची आहे, तर मग ब वर हा निःसंशय अन्याय होतो. दोघेहि शस्त्रात्रांनीं युद्ध करतात, साजा हिंसाप्रथान युद्धावर विभास बसत नाहीं, परंतु त्याचवेळी ब चें कृत्य न्यायाचें असल्यामुळें तो माझा नेतिक पाठिंबा मिळवायला लायक आहे. सेवाग्राम, १२-८-४० आहिंसक पोलिस ( एका लेखांतला उतारा ) अहिंसक राज्यसंस्थेला देखील पोलिसांची गरज आहेच. हें माझ्या अपूर्ण अहिंसेचे एक लक्षण आहे, असे मी मान्य करतो. सैन्याशिवाय आम्हीं कारभार चालवू शकू असें मी म्हणूं शकत असलो तरी तसेंच मला पोलिसांच्या बाबत्तीत म्हणण्याचे घेय॑ होत नाहीं. पण जेथें पोलिस अजिबात असणार नाहीत अशा राज्यसंस्थेचें इृशय माझ्या कल्पनाचक्षूंना दिसू शकतें, पण तें प्रत्यक्ष सृष्टींत आणणें शक्‍य होईल कीं नाहीं हे फक्त भविष्य- काळच सांगूं राकेल, ८८ अहिसेची न्यासि माझ्या योजनेंतला पोलिस हा आजच्या पोलिसापेक्षां सर्वस्वी वेगळा आहे. त्यांचा अर्हिसेवर विश्वास राहील. ते लोकांचे मालक असणार नाहींत, सेवक असतील. लोक आपणहूनच त्यांना लागेल ती मदत देतील. व त्यांच्या सहकार्यावर ते कमी कमी होत जाणाऱ्या आगळिकीचा बंदोबस्त करतील. पोठिसांजवळ एका तर्‍हेटी आयुषें असतीळ पण तीं क्वचितच वापरण्यांत येतीळ. खरें पाहूं गेल्यास पोलिस शिपाई हे निव्वळ सुधारणा- वादी असतील. त्यांचें कार्य केवळ चोर दरोडेखोर यांच्यापुरतेंच मर्यादित राहील. मालळक आणि मजूर यांचे अगडे क्वचितच होतील. संप तर टॉणारच नाहीत. याचें कारण असें की अहिसाधारी बहुजन समाजाचें वर्चस्व एवढें मोठें राहील कीं समाजांतील प्रमुख घटकांवर त्यांचा दाब बसू ठाकेलळ. जातीय दंग्यांना तर मुळींच जागा राहणार नाहां. अक्या तऱ्हेचे कॉंग्रेस राज्य अस्तित्वांत आलें म्हणजे एकर्यास वर्षे वयाच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाच! हक राहील. सेवाग्राम १०-८-४० €>१"_ 6) _ अहिसेची ब्यापि ( एका प्रश्नाचे उत्तर ) कॉंग्रेसची अहिंसा स्वाभाविकपणें राजकीय क्षेत्रापुरतींच मर्यादित आहे. आणि म्हणूनच तिच्यांत केवळ मानवी प्राण्यांचाच अंतभीव होतो. यामुळें संपूर्ण अर्टिसा याचा अर्थ आपल्यापुरताच घ्यावयाचा झाला तर मी असें सांगेन की राजकीय कार्यक्षेत्रांत अहिंसेचे विविध दर्शन घडविणे हीच अहिंसा. कोटुंबिक संबंध, सत्ताधार्‍्यांशीं येणारे संडंघ, अंतर्गत बंडाळी भाणि परचक्र या सर्वाशी अहिंसेचा संबंध येतो. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचें काँग्रेसची अहिसा ८९. ची अर क अ ककी मित क अक लक. 4. अक अक रके शर “ -“* * €*/९.7* “२ “१ /१ ८९ /१ /%७१ “१ “ ७.५१ 4७ ४0 7९ “५२ “५ /* "१/*. म्हणजे सारे मानवी संबंध तिच्या व्याप्तींत येऊ शकतात. मांस खाणें आणि अंडी खाणें देखील अहिसेंत समाविष्ट होते. तसें केलें नाहीं तर आपल्यांत मुसलमान व ख्रिस्ती यांना सामीळ करून घेतां येणार नाहीं. बर्‍याचशा हिंदूंना देखील मग वगळावॅ लागेल. त्यांचे सहकार्य अहिसेला मिळणार नाहीं. शाकाहारी लोकांपेक्षा माझ्या माहितीतळे बरचसे मांसाहारी अधिक अहिसावृत्तीचे आहेत. सेवाप्राम--२१-८-४० १४/ इ" काँग्रेसची आहिसा चध्यांला मला नुकतेच जे पण्यांचे कॉंग्रेसवादी भेटून गेले त्यांना मी सांगितलेल्या अहिंसेच्या व्याख्येत अर्दहिराची व्याप्ति खूपच कमी केला, अशी तक्रारवजा पत्रें माझ्याकडे आलेली आहेत. मी तेव्हां. केवळ कॉग्रेसच्या अहिंसेबद्दलच बोलत होतो, हें तयांच्या लक्षांत आठें नसावें. माझ्या बद्दल बोलायचें झालें तर मी स्वतः कोणल्याहि जीवजंतूचा, विंचवासापाचा- देखील प्राण घेणार नाहीं. अशा तर्‍हेचे अहिंसेचे त्रीद कॉंग्रेसवर लादणें चुकीचं होइल. कॉंग्रेस कांहीं धार्मक संस्था नव्हे, तिचें स्वरूप राजकीय आहे. तिची अहिसा फक्त मानवी जञीवानांच लागू पडते. तिची व्याप अधिक वाढवू म्हटलें तर मग फक्त हिंदूच, आणि त्य़ांतळे देखील केवळं जेन आणि वेप्णवच काय ते, काँग्रेसमध्ये भाग घेऊं राकतील. लक्षाववि मत्स्याहारी व मांसाहारी हिंदूंना कॉंग्रेसमध्ये येतां येणार नाहीं. माझी व्याख्या इतकी सरळ आणि सोपी होती की, तिळा कोणी हरकत घेऊ शकतील अशी कल्पना देखील मला & शिवली नाहीं. माझ्या टोकाकारांनी आणखी हॅ ध्यानांत घ्यावे कॉ, बर्‍याचशा ९० बलात्काराच्या वेळी ? ५५.५५ ५९-५५ “०५.५. ७ ../२../0 ८७६०४.” ५९.” च... /.६.../ २ / च. /../*६._/२ ८९. /५ /१/९. »५_/५ ४८. ७७, ७० हय. हक री ह हिगक्ााअ्म्य ह्य ओखठाशकाबजायाशवायव यव मुखलमानांनीं काँग्रेसची ही मर्यादित अ्हिसा देखील मान्य केलेली नाहीं. यावरून मानवापेक्षां खालचे जीव अहिंसेंत समाविष्ट करून तिची व्याप्ति वाढवण्याचा प्रयत्न फोल ठरेल हें दिसतेंच आहे. अमर्यादित अहिंसा विश्वव्यापि व्हायला कालावधि लागेल. समाजांत जर आपण सनदी काय- द्याच्या ऐवजीं प्रेमाच्या कायद्याचा अंमळ चालवु शकलो आणि ज्यांना आपण आपले शात्रू मानून त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणांत वैरामि धुमसत ठेवतो, त्यांच्यावर जर आपण आपल्या जिवलग मिंत्राप्रमाणें प्रेम करायला शिकलो, तर मग आपण आपले पुरेसे अभिनंदन करूं शाकूं. केवळ जीवदयेनें आपण आपल्या षड्पूंबर विजय मिळवूं शकणार नाहीं. ज्यानें आपल्या मनावर ताबा बसवला, ज्यांच्या मनांत सर्वाविषयीं सद्धा- वना व प्रेम आहे, ज्याचें प्रत्येक कृत्य प्रेमाच्या कायद्यावर आधारलेले आहे, असा मनुष्य मला दाखवा, मग हरकत नाहीं तो मांसाहारी असला तरी मी त्याच्या पायावर डोकें ठेवीन. याच्याउलट कामक्रोधाला बळी पडणार्‍या परंतु कि्यासुंग्यांना साखर खाऊं घालणाऱ्या व त्यांच्यावर पाय पडूं न देणाऱ्या व्यक्तींची जीवदया अगदींच कुचकामाची आहे. धमांच्या नांवाखाली चालणारे हे हीनमूल्य तांत्रिक सोहळे होत. त्याच्याहि पलीकडे जाऊन मी असेंहि म्हणेन कीं, अंतःकरणांतली भ्रष्टता लपविण्यासाठी हा वरवरचा दंभाचा बुरखा होय. सेवाग्राम--९-९-४० १ २१-३६ बलात्काराच्या वेळीं ? साऱ्या जगाच्या कसोटीची वेळ सध्याच्या प्रसंगी आलेली आहे. या युंद्वापासून कोणाचीहि सुटका होऊं शकत नाहीं. रामायण, महाभारत हे बलात्काराच्या वेळीं ? ०१ ४४१४-४५” “| “ ४१-५४ > ळा अ काच ४२८४ ॥ ग्रंथ कविकल्पित असले तरी त्या महाकाव्यांचे कर्ते नुसतेच कवी नव्हते, ते खरे त्रत्रषे होते. ते नुसते शब्दशिल्पीच नव्हते, तर मनुष्य स्वभावाचे चित्रकार देखील होते. त्यामुळें त्यांनी जें जे लिहिलें तें त्यावेळीं प्रत्यक्ष घडलें किंवा नाहीं याची शहानिद्या करून घेण्याची आपणांस गरजच पडत नाही. त्यांनी बर्णन केलेले प्रकार आज प्रत्यक्ष घडत आहेत. आज रावणारावणा- मध्ये युद्ध चाललेले असून ते एकमेकांना आपलें अतुल बळ दाखवीत आहेत. आकाशांत उड्डाण करून ते आपली शास्त्रे एकमेकांवर टाकीत आहेत. आपलें व ' आपल्या मानीव दात्रूचें रक्त पाण्यासारखें वाहवीत अहित. आपल्या आंवाक्‍याबाहेर असलेला कांहीं पराक्रम करायचा शिष्टक उरलेला आहे याची जाणीव देखील त्यांना शिवत नाहीं. अशा प्रकारचें युद्ध मानव लहूंच शकत नाहींत, देवदेखील नाहींच. केवळ पश्ूंनांच हॅ शक्‍य आहे. त्यामुळेच मनुष्य देहधारी पक्चंनी उघड उघड आज लाज सोडल्याचा देखावा आपल्याला दिसत आहे. धष्टपुष्ट देहाचे मदोन्मत्त सेनिक राजरोसपणे दुकाने लुटतात व स्त्रियांची अन्नू घेण्याचीहि त्यांना शरम वाटत नाहीं. सरकारनें उभारलेलें हें लष्कर आपल्या पाशवी गस्जा भागवणारच व सरकारदेखील त्याच्याकडे दुर्लक्ष्य करणारच. जेथे सर्व राष्ट्रच्या राष्ट्र लष्करी बनलें, तेथें सेनिकांची ही संवय राष्ट्राची मासुली संवय मानण्यांत येते. तेथें सैनिकांच्या या कृत्यांत लज्जास्पद असें कांहींच मानौत नाहींत, उलट ती एकप्रकारची सभ्यताच मानली जाते. पण हिंदुस्थानमध्ये अश्या प्रकारचे आचरण सहन करण्याची वेळ यायला किंवा तो सभ्यतेचा प्रकार समजण्याची घटका यायला अजून युगे लोटावीं लागतील. एका भगिनीनें मला पुढील प्रश्न विचारले आहेत-- ( १ ) रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या भगिनीवर जर एखाद्या नरपशूने बलात्कार केला तर त्यामुळें तिच्या सतीत्वाचा भंग झाला, असे समजण्यांत येईल काय ६ ( २ ) अशा प्रकारची स्री तिरस्कृत समजली जाईल का ६ तिला वाळीत टाकण्यांत येईल काय १ ०९२? बलात्काराच्या वळी ? “ २८४५» /१४ ४८ & ४४४५४४८ ७ ७ ४४ ६.८ ४८ ४ ४ ४५ फी ४४९७ ४५९४६ “-%/ ४ <€ ५४४४४४५ ५ ब ७” ४ बट ०2-५८ “५” ( ३ ) असा प्रसंग ओढवलेल्या भगिंनीनें काय करावें £ इतर लोकांनीं या प्रसंगीं काय केलें पाहिजे १ एका दृष्टीनें पाहिलें तर तिच्या पातित्रत्याचा भंग झाला असेंच हटले पाहिजे. पण बलात्कार झालेली सख्री मात्र तिरस्काराचा किंवा बहिष्काराचा विषय होऊं शकत नाहीं. तिची आपण दँयाच केली पाहिजे. तिला जखमी स्री मानून तिची आपण सेवा केली पाहिज. अश्या कृत्याला जिची संमति असेल तिच्याच पातित्रत्याचा भंग झाला, असे मानण्यांत येईल. परंतु प्रतिकार केल्यावरहि जिचें सतीत्ब भंग करण्यांत येतें, तिच्यावर बलात्कार झाला असेंच म्हणणें योग्य होईल. पातित्रत्याचा भंग या शब्दप्रयोगाचा पर्यायवाचचक शन्द बलात्कार होऊं शकत नाही. ज्यावेळी सतीत्वाचा भंग बलात्काराचे भाला असेल त्यविळी कोणतीहि नामोशी त्या सीकडून घड- ळी नाहीं असें आपण मानलें पाहिजे. तरव अशा प्रकारचीं कृत्ये लपवून ठेवण्याचा जो खिवाज पडलेळा आहे, तो दूर डोऊं शकेल. आणि तो दूर झाला म्हणजे लोकांना उघडपणे अशा कुखांचा उहापोह करतां येईल. जशा कृत्यांची वतमानपत्रांमवून ओरड झाली तर बायकांना सोजिरांकडून दोणारा त्रास बराच कर्मी होईल. पण सुद्यार्च( गोष्ट आहे ती ही की, स्रियांना निभेय कर्से होतां येईल. जी स्वतः निभय आहे व आपलें पावित्र्य हीच आपल्या पातित्रत्याची ढाळ आहि अशी जिची दृढ श्रद्धा अहि, तिचे पातित्रत्य सुरक्षित राहू शकते, याची मला खात्री वाटते. अशा स्त्रीच्या तेजानेंच तो पशु दिपूनच जाऊं शकेल. ज्यांनीं अश्या प्रकारे आपल्या पातित्रत्याचें संरक्षण केळे अशा स््रियांचॉ उदाहरणें आधुमिक काळांत देखील आढळून येतात. अशा दोन स्रिया तर माझ्य़ा डोळ्यापुढे आहेत. अशा प्रकारची हिंमत हा लेख वाचणाऱ्या माझ्या भगिनींनी जर आपल्या आंगीं आणली तर त्या कायमच्या भयसुक्त होतील, खीसुलभ भीति त्मांच्या अतःकरणांतून निघून जाऊं शकेल. कसो- टीला उतरण्यासाठीं त्यांना कटु अनुभव घेण्याची इच्छा करण्याची देखीळ गरज नाहीं. सारेच सोजिर इतके निळज नसतात. भित्र्या स्रीला एखादाच प्रसंग पुरेसा होतो. सारेच साप कांद्दी विषारी नसतात. विषारी सापांतून बलात्काराच्या वेळीं ? ९३ 1 ह म शी २६५५-४५-५४ /५/५/१ "४५१ /१ /५/४५/१ /६-१ “१ “५ £*५/१/४/१/१/१ ५” /*/ ४ ००7५ / ५ ४५ /५५.४ /५ 0 /१/१९ % /५/१* ४१ /१/१/ देखील एखादाच चावतो. सापावर पाय पडव्याखेरीज तो चावत नाहो पण भित्रा माणूस साप पाहिला कीं चळचळा कांपू लागतो. यासाठीच प्रत्येक स्त्रीने निर्भय होण्याचें शिक्षण घ्यावें. तें शिक्षण तिला तिच्या आई- बापाने किंवा पतीनें दिलें पाहिजे. इंश्रराविषयीं तिच्या मनांत निष्ठा उत्पन्न केल्याने देखील हें रिक्षण सहज मिळूं शकतें. इंभ्वराचें प्रत्यक्ष दर्शन होत नंसलें तरी तो सर्वांचे न चुकतां संरक्षण करतो ही भावना तिच्या मनांत बिंबली को, मग ती निर्भय बनलीच. पण अशा प्रकारचें निर्भयतेचें शिक्षण एका दिवसांत मिळत नाहीं. ज्या सरीवर अशा प्रकारचे आक्रमण होइल, तिनें हिंसाहिसेचा विचार करतां कामा नये. अशा वेळीं आत्मसंरक्षण हाच तिचा परमधर्म होय तिनें प्रसंगीं सुचेल त्या साधनाने आपल्या देहाचें पावित्र्य रक्षण करावें इंश्वरानें दिलेलीं नखे, दांत, शक्ति यांचा तिनें उपयोग करीत मरून जावें. मरणाचें भय सोडलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषानें स्वतः मरणाला कवटाळून आपलें व स्वकीयांचें संरक्षण करावें. खरी गोष्ट अशी आहे कीं, आपणच मरणे आवडत नसल्यामुळें शेवटीं वश होतों. कोणी मरणाच्या ऐवजीं रामराम करणें पत्करतो, कोणी पेसे देतो, कोणी पोटावर सरपटायला तयार होतो. त्याचप्रमाणे स्री देखील केवळ नाइलाजाने पशूला वश होते. जबरीच्या रामरामापासून पातित्रत्य भंगापर्यंतची सारी कृत्यें एकाच वस्तूची सूचक आहेत. जगण्याच्या मोहाने माणसाला हें सगळें करावें लागतें. म्हणूनच जगण्याचा मोह सोडून जो जगतो तोच खऱ्या अर्थानें जगतो. हा झाला ख्रीचा धर्म. पण तेथें हजर असणाऱ्या पुरुषांचा धम कोणता १ त्याचें उत्तर तसें म्हटलें तर वर आलेले आहेच. त्यानें पोलिसांना बोल - वण्यांत किंवा धोक्याची सांखळी ओढण्यांतेंच कृतकृत्यता मानू. नये. त्याने प्रेक्षकाऐवजी रक्षकाची भूमिका घेतली पाहिजे. आहिंसा अवगत असेल तर त्याने त्या स्रीला संकटमुक्त करण्यासाठीं मरून जावें. पण जर त्याला आहिंसा अवगत नसेल तर हिंसा करून देखील त्यानें तिचे रक्षण करावें. हिंसंत व अईहिसेंत मुख्य सुद्याची गोष्ट मरणे हांच आहे. माझ्यासारखा ९3 यांततावादाची असिपरीक्षा “४ €४/ ९८ ६.५ ४५४४४४0 ४ 2४ डा£ह*५ “ह /४/ ५” १ ४५ ४५४४४४ १४. ४५ ४४-४५ ४४ “४५४५. ५४५१४०५ ५. “४ /** “-“* दंतहांन, दुबळा म्हातारा-“मी काय करूं शकणार, मला फक्त अहिंसा ठाऊक अहि '' असे म्हणून पळवाट काढू पाहील. पण त्याच क्षणी त्माचें महात्मेपण पार नष्ट झालें म्हणून समजा, अशा प्रसंगी तो जर मध्यें पडून प्राणास मुकला तर निदान त्या सतीच्या शीलभंगान्या तो साक्षीदार तरी होऊं शकणार नाही. असें झाठें तर कोणताहि हिंदुस्थानमधळा पुरुष कोण- त्याहि स्रीच्या सतीत्बाचा भंग सहन करूं शाकत नाह, अशी संवंत्र समजूत पसरेल आणि सग पशुवृत्तीचे सेनिक देखील टदिदुस्थानांतीळ स्त्रीवर हात टाकायला धजावणार नाहींत | आज आपल्याबद्दल अशी समजूत नाहीं, ही ररमेचा गोष्ट होय. या साठीं दुसर्‍यावर विश्वासून चालणार नाहीं. आत्मबळ व इंश्रीवळ याच्या- शिवाय आपल्याजवळ दुसरें कांहीहि नाही. जे आपर बळ दुसर्‍यावर सत्ता गाजविण्यासाठी उपयोगी आणतात त्यांना इंथरीबळाचा पाठिंबा निळत नाहीं. उलट त्यांच्या बळाचा मात्र क्षय हतो. आत्मबळाचें हवन ईंधरीबळांत करणारे मात्र आर्जॅक्य ठरतात. ४ २५ >" “*- “४९ 7 वध्यांच्या वाटेवर, १९-२-४२ “्ध! ६४) शांततावादाची अभिपराशा डो. मॉड रायडन या एक ख्रिस्ती उपदेशिका असून ल्या शांततावादी जनांतल्या प्रमुखांपैकी एक आहेत. संत टेलिकस प्रमाणे दोन्हीं युद्धमान पक्षांच्या मध्यें पडून आपल्या प्राणाचे हवन करण्याची तयारी दाखविली व युद्धे बंद होऊं शकतात अस! त्यांचा विश्वास होता. संत टेलिकस हा एक ख्रिस्ती साधु रोमन काळांत होऊन गेला. रोमन लोक पकडून आण- शततावादा भपरीक्षा ९७८ लेल्या कैद्यांना ताण रास्त्रे देऊन त्यांना आपल्या रंगशाळेंत दं करायला लावीत. आणि आपली करमणूक करून घेत. एकदां रोमच्या रंग- शाळेंत अता एका हंटर [दाची गंमत पाहाण्यासाठी प्रेक्षकगण अमळेला होता. आत्ता. युाळा सुरवात होगार तोच संत टेठिकस रंगशाळेच्या मध्यभागी गेऊन थडकळा. आयत्या वेळीं हें आपल्या करभमणूकीत विध्न आलें, म्हणून लोक मनस्दी संतापळे, त्यांचीं संत टेलिकसला न युभानतां हंद्राला सुरवात करण्यांबरा हकूम दिला. संत टेलिकसच्या देटाच तुकडे झाळे, पग पारणाम माच असा झाला की सरकारी हुडयानें हां दृंदयुद्धे कायमची बंद झाली. १९२३१ मध्यें जपाननें चीनच्या मोचके; प्रदेशावर स्वारी केळी. डॉ. रायन आणि त्यांच्या सहकार्‍यांना त्याडळी अशा आशा वाटली दा. आपणहि अशीच प्राणाहति द्यायला तयार झालो तर वीन जपानमधलेच काय पण जगांतलीं सगळींचच सुद्धें बंद होऊं शकतील. परंत त्यांच्या शांतिदळांत केवळ एक हज्रार्च स्वयंसेवकांना जेरातेम नांवे दिलीं. त्यामुळें हिरमोड होऊन त्यांचा सत्याग्रहाने युद्ध बंद पड शकतें या सिद्धांतावरला विश्वास डळमळीत झाला आणि या युद्धाच्या प्रारंभीं तर त्यांनीं तो सोडूनहि्‌ दिल[. या बाईूनीं दिसेंबर महिन्याच्या “' सव्ह ग्राफिक या अमेरिकन मासिकांत एक अत्येत हृदयस्पर्शी व करुणेने ओथंबलेळा ल्य लिहिला. लेखाच्या अंतीं त्या लिंहितात-- | ५“: झी अजून देखील एका अर्थानें शांततावादीच आहे. ख्रिस्ती लोकांना आध्यात्मिक बळावर भौतिक राक्तोशीं सामना करतां आला पाहिजे, अशी साझी श्रद्धा आहे. कांहीं व्यक्तिगत उदाहरणें सोडली तर या एकोणवीस शतकांच्या दीर्घ काळांत देखील हॅ तत्त्व आपल्याला सिड करतां आलें नाही. पण आतां मठा असें वाटतें की जें बळ आपल्या आंगी नाहींव जें मिळविण्यासाठी करावी लागणारा संयमाची साधना आपण न करतांच त आपल्या आंगीं आहि असं मानून वागू लागलो तर केवळ मनचे मांडे खाल्याप्रमार्णेंच होईल. आयत्या वेळीं साधना केल्याशिवाय हें बळ उत्पन्न होईल हेंहि अशक्‍य आहे. तें बळ प्राप्त झालें नाहीं म्हणून निष्क्तियपणानें स्वस्थ बसण्यापेक्षा, मला योग्य वाटणाऱ्या मानव-जातीला भावी कल्याण- ९६ शांततावादाची अशिपरीक्षा *€*५१/* “४-९ ४१५४६-0४/१*% *"* ४४४७-१९ “१५% /५/५/१ /५५/४५/५-/५-१-४२ २. _ /*/५/४--€१५ ” /१./९/* /४५/४/४/४/१४/१*१- /*१/*"-/४./” €५/४/१./ “४१% ५.५*.५५४%./१. ४./५/९./४/* /' “९ /५./”४/४”४/४.”५./५ “५४-*५- कारक तत्त्वाचें संरक्षण करण्याला आपल्या मगदूराप्रमाणें प्रयत्न करणंच मला योग्य वाटतें. जेव्हां माझे शांततावादी मित्र विचारतात की, “ येशू ख्रिस्त बॉब टाकीत आहे किंवा बंदुक चालबीत आहे अशी कल्पना तुम्हीं करू शकतां का?१ ” तेव्हां मी त्यांना असे सांगू शकत्ये कौ, “ तशी कल्पना मी करत नसलें तरी, येशू ख्रिस्त कवळ एका बाजूला गंमत बघत उभा राहतो, अशीहि कल्पना मला करतां येत नाही. ' माझ्या एका निकटवर्ती आप्ताचा जगांतल्या कोणत्याही शांततावाद्याला साजेसा युद्धाचा तिटकारा वाढत होता. गेल्या महायुद्धांत तो धारातीर्थी पडला. त्यानें त्या युद्धाच्या प्रारंभी जे उद्गार काढले ते मला पुन्हां सांगितल्याशिवाय रहावत नाहीं. -आध्यात्मिक बळानें युद्धे थांबावितां आलों तर तसें जरूर करा; पण तुमच्यानें तें होत नसल तर मात्र मला शक्‍य असलेलीं गोष्ट मला करूं द्या. युद्धांत भाग घेणारा नरक पावतो हे तुमचे मत जर खरें असेल तर मी नरकदेखील पत्करीन. कारण हें युद्ध इतके गर्हणीय आहि कीं त्याला आळा घालतांना माझे प्राण गमावले तरी चालतील. चाललेले प्रकार उघड्या डोळधांनीं बघवत नाहींत." आपण प्राण गमावू हाकणाराच त्याचें खरें रक्षण करू शकतो, या ख्रिस्त प्रभूच्या वचनांत आणि या माझ्या मित्राच्या म्हणण्यांत विलक्षण साम्य नाहीं काय ? ' इतर बऱ्याचशा लोकांप्रमाणे डॉ. मोड रायडन यांना आपले सिद्धांत बदलावे लागले ब नाइलाजाने कां होईना पण ब्रिटिश बेटांचे संरक्षण करणाऱ्यांच्या पक्षांत त्या पूर्णपणें सामौल झाल्या. त्यांच्या या लेखाळा सर्व बाजूंनीं विचार करून उत्तर देणें आवशयक आहे. पाश्वात्य शांतता- वाद्यांशां माझा नेहमींच संबंध येतो. या लेखांत लेखिकेने जे विचार मांडले त्यावरून दिसून येतें की तिचा तोल गेलेला आहि. थोडीशीच माणसें अगदीं अल्प प्रमाणांत देखील ख्रिस्ताची शिकवण आपल्या जीवनांत पूर्णपणें अमलांत आणूं शकली, तर अभ्यासाने अनेक माणसांना मोठ्या प्रमाणावरद्दि तें शक्‍य होऊं शकेंल, असा निष्कर्ष सहजच निघतो. आपल्या अंगी सामर्थ्य नसून देखील तें आहें अशी कल्पना करून वागे शांतताबादाची अशिपराक्षा ९७ खरोखरच मूखपणाचे ठरेल. या विद्ठान लेखिकेने म्हटल्याप्रमाणे योग्य साधना आयल्या वेळीं आधीं प्रयत्न केल्याशिवाय उत्पन्न होऊं शाकणार नाहींत, हेहि तितकेंच खरें आहे. पण दोष लक्षांत आठा क्रां तो काढून टाकण्याचा प्रयत्न करणें म्हणजेच योग्य वेळीं योग्य गोष्ट करणें होय. पण तसें न करतां विरुद्धच आचरणाने आपल्याच तत्त्वाला हरताळ फांसणें ही अलंत वाईट गोष्ट होय. दुसरें अस कीं निष्कियतेचें धोरण नेहमींच टाकाऊ असतें, असें म्हणतां येणार नाहीं. उलट जखमांची विकित्सा करतांना कधी कधीं त्या जंतुद्दीन ठेवण्यासाठीच के,णदीही औषधयोजना करण्याचें टाळून स्वस्थ बसावें लागतें. अद्या स्थितीने निराशा दारण्याचें मुळीं देखील कारण नसतें. अक्या आणीबाणीच्या प्रसंगी तर नाहींच नाहीं. ब्रिटिश शांतिवाद्यांनी बाजूला हृट्न आपल्या जीवनांत बदल कां करू नये ६ त्यांना शांततेची पूण स्थापना करतां येणार नाहा. पण ते तिचा भरभक्कम पाया तरी घालूं शकतील. अशा रातीनें ते आपली श्रष्धा तावून सुलाखून काढू शकतात. ज्यावेळीं आपल्या डोळ्यांपुढे भीषण प्रकार घडत असतात त्याचवेळी आपली श्रद्धा तशीच अविचल ठेवणारे लोक विरळाच होत. परंतु, त्यांना जरी जगाच्या घटनाप्रवाहावर टरय परिणाम करतां येणें शक्‍य झालें नाही तरी पण जीवनावर आपल्या तत्त्वाची छाप बसण्याचा प्रयत्न करीत राहणें हें त्यांचें कर्तव्य होय. आपल्या आचरणाचा जगावर इऱ्य परिणाम झाल्या. वांचून रहायचा नाहीं अशी टढ श्रद्धा त्यांच्या अंतःकरणांत असली कीं मग त्या अढळ श्रद्धेच्या चुंबकाने संशयात्मे देखील ओढले जातीलच जातील. दुसरें असे कीं मॉड रायडन यांच्यासारख्या व्यक्ति म्हणजे कांहीं निव्वळ अनुयायी नव्हत, त्यांची गणना पुढाऱ्यांत होते. ख्रिस्तांनी आपल्या टेकडा- वरील प्रवचनांत जी शिकवण दिली तिच्या बरहुकूम वागणें हे लांना आवशयक आहि. त्या तशा वागू लागल्या म्हणजे आपल्या जीग्नातील अनेक गोष्टी त्याज्य असून त्यांत मूलतः सुधारणा करायला वाव आहे, हें त्यांच्या लक्षांत येईल. साम्राज्यशाहीपासून मिळणारे फायदे नाकारणे, हा सवात मोठा त्याग होय, तो त्यांनी आधीं :करावा. लंडनवासीयांची सध्याची €९ ९८ शांततावादाची असिपरीक्षा > ४८४८/५८१/->.५-> ४/४-“ “4 ब्ळण् जे “४८ - > “५८८४८१ ८५८ “<< > >> क आहात -५“€ > ३ गुंतागुंतीची राहणी व ऐषआरामाचें जीवन आशिया, आफ्रिका व जगां- तील इतर अंकित प्रदेशांतून आणलेल्या संपत्तीवर आधारलेठें आहे. >. ४02४ मी प्रत्येक ब्रिटनला उद्देशून लिहिलेल्या निवेदनावर बरीचशी कठोर टीका शाली असली तरी मीं आजहि त्या निवेदनाला चिकटून आहें; आणि अत्यंत सुसंघटित व॑ भयानक हिंसेचा प्रतिकार करतांना प पिढ्या मी सुचवलेल्या मागाचाच अवलंब करतील अशी मला खात्रा वाटते. आज दाराशी शत्र येऊन ठेपला असतांना देखील माझ्या देशबांधवांना मी त्याच मार्गानें जाण्याचा उपदेश करात अहिं. मग तें माझें ऐकोत वबा न ऐकोत, त्यांचे मला काहीहि वाटायचे नाहीं. त्यांनीं आहिंसेचा मार्ग स्वीकारला नाहीं म्हणून तो अथशरवी आहे. असें मानण्याचें कारण नाहीं. मीं अपूर्ण आहे हा आरोप मी मान्य करितो. माझ्या अपूर्णतेचें समथन वरून देखील मला हे सांगायचे आहे कीं सत्याग्रही आपल्या पर्वतासारख्या अचल श्रद्धेळा चिकट्न असला, तर भग तो आपल्या प्रयोगांत भाग घ्यायला इतरांना पाचारण करतांना पूर्णत्वाची वाट बघत नाहीं. डॉ. मॉड रायंडन यांनीं आपल्या नातलगाच्या उद्गारांचा उल्लेख केला आहि खरा. पण त्या उद्गारांचें समथन मात्र चुकीचे आहे. यद्ध हें जर नर- काचे साधन असेल तर मग आत्गसंरक्षणासाठीं कां होईना पण युद्धांत भाग घेऊन व त्यासाठी आपले प्राण खर्ची घाळून युद्धाला आळा कसा घालतां येईल. कारण इात्रू ज्या गहुूणीय गोष्टी करतो, त्या बचाव करणारालाहि कराव्या लागणारच; किंबहुना त्या अधिक जोसानें कराव्या लागतील. अश्या वेळीं जीव देणें सार्थकी न लागतां उलट फुकट दवडणें होय. मी डॉ. रायडन यांच्या स्वतःच्या चचंमधल्या प्रवचनांना हजर रहालों आहें. त्या जागीं प्रार्थनेतल्या सामथ्याविषयीं जिवंत श्रद्धा होती. आतां त्यांच्या अंतःकरणांत गडद अंधःकार पसरला असेल, तर त्यावेळीं अंतः- करणापासून केलेल्या प्रार्थनेमधून सामथ्ये आगि सत्कार्याची प्रेरणा कां लाभू नये £ संत पिटरप्रमाणें त्यांनी आपल्या क्षणिक श्रद्धाभंगाबद्दल पश्चात्ताप व्यक्त करावा ब अ्हिसेच्या मार्गावर नव्या जोमानें चाळ, लागावे. -“-सेवाप्राम--८-३--४२ आत्मसंरक्षणाचा हक शांतिदलाच्या सभासदाचा त्यानें अहिंसेचें त्रीद स्वीकारल्यामुळे आत्म- संरक्षणासाठी टिंसा करण्याचा हक्क नाहींसा होतो काय १ तसें लाला करण्यास प्रत्यवाय आहे काय़ वैयक्तिक व सामुदायिक हिंसेमधील फरक लक्षांत आलेला नसल्यामुळे, अष्ठण अर्हिसक प्रतिकाराच्या तंत्रांच्या प्रगतीच्या व विकासाच्या संबेधीं व्यक्ति या नात्या] आपली भूमिका निश्चित कोणती याचो कल्पना नसल्यामुळें आपणाल!] असा प्रश्न सुचणें साहजिक आहे. आतां पहिला मुह घेऊं. मानवी चारित्र्यांत अनेक उणीवा आहित. जाणूनबुजून किंवा क्षेणिक आवेशांत केलेल्या वैयक्तिक हिंसेची उदाहरणें नेहमींच घट्ट शकतात. त्यामुळें अशा वेळीं आत्मसंरक्षणासाठीं निश्चित अश्या अहिंसक मार्गाचा शोध लागला नाहीं तोपर्यंत तेजस्वी माणूस प्रतिकारासाठी प्रतिटिसचा अंगीकार करीलच. संपूर्ण अहिसिचे पालन करण्याची ज्यांनीं प्रतिज्ञा केळेळी आरे अशामश्यें देखीळ असे प्रकार घडण्याना संभव आहे. आईंबाप व मुळें, पतिपत्नी, आणि सख्खेमाऊ देखील एक- भेकांना कधीं कधी शिव्याशाप देतीळ, मारतील, कदाचेत खुनापर्यंत देखी मजल जाइल. जसे आज मोटागेचे अपघात घडतात, त्याचप्रमाणें अ्हिसाप्रधान समाजांत देखीळ शांतिपरायण नागारेकांकडून असं वतन होण्याचा कधीं कधी संभव राहील, भांडणाचे कारण कनक, कांता किंवा सामान्य सुखसोयींच्या बाबतींतळा आप्पलपोटेपणा यापैकीच एखादें राहणार. याप्रसंगी केव्हां केव्हां पुष्कळ व्यक्ती पूर्व योजनन॑ किंवा योगायोगाने एकत्र येऊन असे १०५० आत्मसरक्षणाचा हक “१५/*/* ४ “१/५ / « /५१/५ */ ८ / >“. « ५ (५८.५. कलेन्या "६-१ ४ ९. ५» /* “५ / “>. प्रतिकार करतील. पूर्व योजनेप्रमाणे मुद्दाम घडवून जर तसें ते करतील तर मग ती संघटित हिंसा हाय. मग तिचा आत्मसंरक्षणाच्या कायदेशीर हक्कांत समावेश होणार नाहीं. ज्या देशांत प्रत्येक इसमाला लष्करी शिक्षण देण्यांत येतें व हत्यारें देण्यांत येतात, तेथेंहि फक्त सरकारी नियंत्रणाखालींच लोकांना संघटित होतां येतें. त्यांना स्वतंत्रपणे आपलें संघटन करतां येत नाहीं. याप्रमाणे व्यक्तिगत हिंसा आकस्मिक आणि म्हणूनच असंर्घाटत सामुदायिक हिंसा-जशी लोकांच्या एखाद्या जमावाने केलली हिंसा, ब सरावलेल्या गुंडांची, दरोडेखोरांचा, स्वयंसेवकांची, पोलिसांची, लष्करी शिपायांची संघटित सामुदायिक हिंसा; दोन्ही हिंखांत हा असा फरक आहे. मी सुचवलेल्या शांतिदलाच्या संघटनेंत व्यक्तीच्या आत्मसरक्षणाच्या हक्काचा व हिंसेचा प्रश्नच उद्भवू शकत नाहीं. समाजविरोधी व्यक्ति किंवा गट यांच्या हिंपेपासून नागरिकांचे सामुदायिक संघटित संरक्षण करण्या- साठीं काय करावें हा त्यांच्या पुढें प्रश्न असतो व त्यासंबंधी असा स्पष्ट दंडक आहे कीं हिंसेचा प्रतिकार शांतिदलानें संघटित प्रतिहिंसेनें करतां कामा नये. येथे वैयक्तिक आत्मसंरक्षणाच्या हक्काला मुळींच बाध आणलेला नाहीं. पण यांचा अर्थ व्यक्तीने वाटल्यास आपल्या हक्काचा त्याग करूं नये असाहि होत नाहीं. शांतिदलळ ही एक नव्याच प्रकारची संस्था आहे. हिंसेच्या विरुद्ध मार्गाचे अवलंबन करून तिचा प्रतिकार करण्यासाठीं एका अभिनव पद्धतीचा विकास करणें, हा ल्या संस्थचा उद्देश आहे. दलांचे सभासद दोन प्रकारचे असतील. सामान्य अहिंसक नागरिक सेनेचे सभासद, आणि खास अहिंसक तुकडीचे सभासद. अहिंसक तुकडीचे सभासद आत्मसंरक्षणासाठीं प्र्तिद्िसा करणार नाहींत. नाहीं तर या नवीन तंत्राच्या विकासाला व्यत्यय यायचा. एखादा इंजिनियर आपल्या कार- खान्यांत जर घ्षेणाच्या प्रश्नाचा प्रयोग करीत असेल तर तो आपल्या खासगी प्रयोगशाळेत देखील त्याच्याकडे दुलंक्ष्यष करू शकणार नाहीं. शांतिदलाच्या प्रत्येक सभासदाला देखील तसेंच वागावें लागेल. दिसेन वरकरणी यश मिळवण्यापेक्षा तो अहिंसेच्या प्रयोगांत अपयश्याची जोखीम खर असल्यास अमानुष १०१ ७५८४४ ४४१४ ४” ४४/७४/७५१५ “५४४ ४४१ 0 ४ श ह -<१-/५/१४६ ४ ४२८४५४ शा “०९५६” “1४-४८ € ६ ८१ ५५५८४६ ४०५५८५ “० ४४७४७0७ ७/% / च पृत्करील. शांति संघटर्नेत आपण कोणती भूमिका स्वीकारावी हें ज्याचें त्यानेंच ठरविलें पाहिजे. ज्या पथकानें अहिंसेची शपथ घेतलेली असेल, अशा पथकाने अर्हिसा- निष्ट व्यक्तीला मार्गदर्शन करण्यास सांगितले तर त्या व्यक्तीने तशा प्रका- रच्या पथकाला मदत करावी किंवा करूं नये, या प्रश्नाचे उत्तर देखील वरील मुद्यांत येऊन गेळें आहे. अशा प्रकारची मदत करण्यांत आपला मूळ हेतूच स्वतःचा प्राण देण्याची जोखीम स्वीकारण्याचा असतो हें उघडच आहे सेवाग्राम, २२-३-४२ खरं असल्यास अमानुष मारवाडी रिलीफ सोसायटीचे समाजसेवा खात्यांचे माननीय चिटणीस असें लिहितात--- “ब्रम्हदेश व मलायांतून आलेल्या आश्रयार्थीची कलकत्त्याच्या मारवाडी रिलीफ सोसायटीनें जी जातिधर्मवर्णनिरपेक्ष सेवा केली तिची थोडीशी माहिती मला आपल्याला सांगायची आहे व एका अत्यंत गंभौर बाबतीत आपला अमूल्य सष्ठा ध्यायचा आहे. कलकत्त्याला जे हजारो आश्रयार्थी रेल्वे, ससुद्र किंवा सडकेच्या मार्गानं आळे, ल्यांच्या भोजनाची, ओषधघ- पाण्याची व योग्य स्थानीं त्यांना पाठवून देण्याची सोय रिलीफ सोसायटीने केली. पुष्कळशा बायकांच्या बाळेतपणाची तांतडीने व्यवस्था करावी लागली. स्थानिक व्यापारी पेढ्यांच्या सहकार्यानें बेकार आश्रयार्थी व्यक्तीनां कामें देखील पुरविण्यानची व्यवस्था होत आहे. * ८. ७४ ७४४ ४८ ७८ ४४४४८ - > ४ ७८ ३ ३” ७ 2७ ४ श्र १०२ खरे असल्यास अमानुष मला या बाबतीत एक अत्यंत दुःखद अनुभव आला, तो मी आपणाला सादर करीत आहे. या परिस्थितींत माझें कर्तव्य कोणते हे आपण कृपा करून सुचवाल तर आभारी होईन. १४ मार्चच्या रात्रीची गोष्ट. चितगांव मेल नुकतीच आली होती. मी भाझ्या स्वयंसेवकासह आलेल्या ले.कांच्या गरजांची चौकशी करीत होता. इतक्यांत एका न्रिटिशॉ टॉमीनें एका आश्रयाथ गरीबांचे लहान मूल उचलले व गाडीखाली फेकून दिलें. आपल्या थोर अहिसेचा मी नम्र अनुयायी आहे. पण त्या टॉमीला असल्या पाशवी कृत्याबद्दह चांगला चोप देण्याचा मोह आंवरला व माझ्या स्वयंसेवकांना हिंसेपासून परावृत्त करणें मला मोठेंच जड गेलें, स्टेशनवरील लष्करी अधिकार्‍यांच्या कानावर मी ही हकीगत घातली पण त्यांच्या बृत्तीत सहानुभूति नव्हती. त्यानंतर मी आय. सी. एस्‌. श्री. के. सी. सेन यांना भेटलो ब त्यांना या कृत्याची चौकशी करण्याचें अभेबचन दिलें. पण या कृत्याचें परिमार्जन करण्याचा कांहौंहि प्रयत्न झालेला नाहीं. अजूनहि दररोज पुष्कळसे सोजिर स्शन्नच्या प्लंटफॉर्मावर भटकत असतात, व त्यांच्यांत आणि लोकांत बाचाबाची होण्याचा संभव असतो. या बाबतींत ताबडतोब कांही तरी व्यवस्था होणें आवशयक आहे. बंगाल नागरिकसंरक्षकसमितिपुढे मी हा प्रश्न घसाला लावलेला आहे. मला आपला सल्ला पुढील मुद्यावर मिळाल्यास मी फार आभारी होईन-- (१) या बाबतींत मी वर्तमानपत्रांतून चळवळ करावी काय ६ (२ ) एखाद्या निराश्रित सरीचा विनयभंग सोजिरानें केल्यास तो आम्ही स्वस्थपणे पहावा काय १६ की ताबडतोब त्याचा समाचार ध्यावा १ या बाबतींत आपण हरिजनमध्यें एखादें पत्रक काढल्यास ठीक होईल. वर लिहिलेल्या प्रकारांच्या खरेपणाची जबाबदारी मी माझ्या माथी भ्यायला तयार आहें. खरें असल्यास अमानुष १०३ "४५ /५/४८/४५/४४१./१ ४ ॥४५४४ ४/१ & /१ /१ ॥१ ४५” “१.९१ ./१./* /५./१ /./४६./१./५/१५/५ »/५.५/५ “५ सोजीरांच्या गैरवतणुकीविषयी आधिकृत खरी माहिती देणारी पत्रे माझ्याकडे अनेक आलीं पण तीं मी छापली नाहींत. ज्यावेळीं अशीं पत्रें न छापणें भित्रेपणाचें ठरलें असतें त्याच वेळीं मी तीं छापली. माझ्या मतें वर दिलेल्या पत्राला खूप प्रसिद्धी दिली पाहिजे. केवळ लोकांच्या दृष्टीनेंच नव्हे, तर सरकार व सोजीर यांच्या दृष्टीने देखील तसे करणें जरूर आहे. वर उलद्लेखिलिला सोजिर पिसाळल्यासारखा बागला याचें कारण तो दारूच्या धुंदीत असावा. मला आश्या आहे कीं मारवाडी सोसायटी या गोष्टींचा अखेरपर्यित छडा लावल्याशिवाय रहाणार नाहीं. त्याचप्रमाणें अधिकारीवर्ग देखील ती दडपून टाकण्याचा प्रयत्न न करतां हिलेली गोष्ट खरी ठरल्यास, तिचें निराकरण करून भरपूर नुकसान भरपाई करून देईल हें झाळें पत्रांतल्या प्रकाराबद्दल, पण अशा प्रसंगी पुढें कसे वागावें, याबद्दल पत्रलेखक माझा सल्ला मागतो. अशा प्रसंगीं |इंसावादी किंवा अहिंसावादी व्यक्तीचे वतन सारखेंच राहिळें असतें. स्वयंसेवकांनी, जर त्यांना तें शक्‍य असतें तर, सोजिराला मुळीं मुलाला स्पर्शच करूं द्यायचा नव्हता, किंवा त्यानें मुलाला उचलल्यावर तें त्याच्यापासून हिरावून घ्यायला हवे होतें. त्याला वांचवतांना जर सोजिराला इजा झाली असती तर त्माची पर्वा करायला नको होता. मुलाला वाचविल्यानंतर किंवा वांचविण्याचा प्रयत्त विफल झाल्यानंतर होणारी वागणूक मात्र हिंसाम्रेरित आहे को अहिंसाप्रारेते आहे याचा फरक पहाण्यांत येईल. अटदिसावादी अपराध्याशीं सौम्यपणानें व औदार्यानें वागेल. पण तें औदार्य व सौम्यपणा देखील विचारयुक्त व समंजस राहील. अशाप्रसंगीं वागण्याचे नियम आगाऊ घाळून देणें कठीण जाईल. मी येवढें मात्र सांगू शकेन की अपराधी व्यक्तीच्या अंतःकरणाचा ठाव घेणारेंच औदार्य खरे औदार्य म्हणतां येईल. दक्षिण आफ्रिकेत मी अश्लीं पुष्कळ उदाहरणें पाहिली आहेत. आफ्रिकन लोकांचा गोऱ्या लोकांनीं अपमान करावा आणि त्यानें गोर्‍्यांना म्हणावें, “€ प्रिय बंधु, देव तुझ्या उद्धटपणाबद्दल क्षमा करो. '' असें झालें म्हणजे शोरे होक उपहासानें हंसत व फिरून त्यांचा अपमान करीत. अशा प्रकारचा अ “ानीध्टी- १०४ खरं असल्यास अमानुष ९१४४ १ “७ ० ७-१ ८ “५५.” > /) “५ “५-५ - “ “ - -* * ५ ५“ - 4१.५ /५/" ५४-८८ “: “५ * “-/ “५५ “५ /: -: “५-६ ८५८५ अपमान मी देखील बराच वेळ सहन केला. आक्रेकन लोकांचें तें वागणें औपचारिक होते; त्यांत उदारपणा नव्हता म्हणूनच ते उपहासाला पात्र होत. माझें वागणे भित्रेपणाचें होते, कारण मला दुसऱ्यांदा अपमान करून घेण्याची इच्छा नव्हती. मात्र माझ्या मनांत त्यांच्यावर खटला भरण्याचेंहि आलें नाहीं. मी त्यावेळां आपलें अहिसक चाररेत्य घडवीत होतों. त्यावेळीं खरेंखुरें घेर्य माझ्या आंगीं असते तर मी त्या अपमान करणारांची चांगली कान उघाडणी केली असती व त्याचा वरावाईट परिणाम सहन केला असता. 7१ - “ /१ /५ ५ /५ “१ 0-५ * अहिंसक मनुप्यान व्यतिगत अपमानाच्या आणि ठुजेच्या वेळीं काय करावे भी सांगितलेच पण ज्या मुळाला इजा झाली केवा पत्रलेखकानं ज्या इजबद्दल विचारले त्याचें काय ९ माझ्या मते अहिंसक वर्तन हें नेहमीच सारखें राहील, निदान तें असावें. स्वतःला झालेली इजा व आपल्या संरक्षणाखालीं असलेल्यांना झाळेली इज! यांत फरक करणें असमर्थनीय आहे, अयोग्य आहे. तो स्वतःसाठी जे कह शकेल त्यापेक्षां अधिक त्यानं आपल्या रक्षणार्थी लोकांसाठी करावें अशी अपेक्षा करणें योग्य होणार नाही. आपल्या संरक्षणाखाली असलेल्यासाठीं तो प्रार्णाहे देईल हें मात्र खरें. पण त्याचप्रमाणे त्यानें स्वत:च्या अव्रसाठी देखील करावे अशा अपेक्षा राहीळ, जो आपली अब्र सांभाळीत नाहीं तो आपल्या आश्रयान आलेल्यांची कशी सांभाळणार ८ केवळ तकांच्या जोरावर अहिसक वर्तनाच्या मर्यादा टरवतां येणार नाहींत, हें मला मान्य आहे, पण त्या ठरवतांना मात्र तर्क ही आधांनी आवश्‍यक पायरी आहे. खरें अहिंसक वतन मात्र वारंबारच्या अभ्यासाने व वारंवारच्या अपयशाने साध्य होऊं शकेल. अहिसक वर्तन कसें असावें हें तपासण्याची सुळां गरजच नाहीं. संव[ग्राम २२-३-४२ आत्महत्त्येविषयीं प्रश्ष--अमानुष छळ व हाल सहन करण्यापेक्षा ज्याला मरण बरें वाटतें त्याला मरणाचा मार्ग सांपडेल, या वचनाचे कृपया अधिक स्पष्टीकरण करावें. आपण आत्महत्त्येचें समर्थन करतां काय १ उत्तर---अशा प्रसंगी छळांतून सुटण्याचा एक उपाय म्हणून मी आत्महत्त्या निषिद्ध मानणार नाहीं. पण आत्महत्त्या हा स त्यूचा प्रशस्त मार्ग होय असें मीं मानीत नाहीं. मृत्यूचा सर्वात प्रशस्त मार्ग म्हणजे तीव्र इच्छामात्रें करून मरण येणें होय. पण असलें मरण अब्जावधि लोकांपैकी एकाद्याच्याच नशिबी असेल, समजा अला बन पोटावर सरपटायला लावण्याची बळजबरी केली. अशा वेळीं प्राणांतिक प्रतिकार करणें. ज्य आहे अशा रीतीनें मरेपर्यंत केलेला कोणताहि प्रतिकार मी प्रशस्त मानतो. अशा प्रकारचा प्रतिकार सशक्ताप्रमाणेंच अशक्तांना देखील करतां येणें शक्‍य आहे, किंबहुना अशक्तालाच तो अधिक त्वरेने करतां येईल. यासाठी खंबीर हृद्य व दढ इच्छाबळ मात्र अपरिहार्य आहे. मी नुसतें कोरडे ब्रह्मज्ञान सांगत नाहीं. माझें हें मत माझा स्वतःचा व माझ्या देखरेखी- खालीं राहिलेल्या इतर व्यक्तींच्या अनुभवांवर आधारलेले आहे. एका अशक्त बाईला देखील तिच्या नवर्‍याची निष्ठुर इच्छाशाक्ते वांकवू शकली नाहीं. किरकोळ शारीरांच्या मुलांनी कठोर शिक्षकांचे व पाषाणद्वदयी आईबापांचे हुकूम धाब्यावर बसवलेले आहेत. मरण्याची तयारीच नव्हे तर इच्छा असावी लागते, तशी असल्यास तीच हमखास आपला मार्ग धुंडाळील. -_>सेवाग्राम--१ ०-५७-४२ अहिंसक प्रतिकार व उपवास आपण जो लढा टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहोत, तो करण्याचा प्रसंग आलाच व तो अहिंसक राहिला,-कारण त्याशिवाय यश मिळणें दुरापास्त होईल-तर त्यांत उपवासाला महत्वाचे स्थान प्राप्त होईल. उदाह्रणार्थ---अधि- काऱ्यांनी जर भरमसाट हिंसेची छत्यें केलीं व लोकांनी इटवादीपणाने दंगेधोपे केले तर सरकार व आपले लोक या दोहोॉंचाहि प्रतिकार करतांना उपवासाचा अवेलंब करावा लागेल. राजकीय लढ्याचे एक अंग म्हणून उपवासाविषयीं साहजिकच विपरीत ग्रह आहे. धार्मिक आचारांमध्ये मात्र त्याचें स्थान सर्वसंमत आहे. राजकांय केद्यांनी अव्यवस्थितपणें त्याचें अवलंबन करून कमी अधिक यश मिळवले असलें तरी एकंदरींत राजकारणी माणसांना उपवास हा राजकारणांत उगीचच आडसुठेपणारनें घुसडून दिलेला रानटी प्रकार आहे असेंच वाटतें. तुरुंगांत मात्र उपवास करून कैकांनीं लोकांचें लक्ष्य वेधवून भण्यांत व तुरुंगाधिकाऱयांना हैराण करण्यांत यश मिळवलेळें आहे. माझे स्वतःचे उपवास मात्र नेहमीं सल्याग्रहधमाला अनुसरून झालिले आहेत असें माझें मत आहे. दक्षिण आफ्रिकॅत माझ्या सत्याग्रही सोबत्यांनीं देखील अर्थी किंवा पूर्ण उपवास केले. माझ्या उपवासाचे प्रकार अनेक होते. १९२४, मीं मरहूम मो. महंमदअलछी यांच्या घरी हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिबसांचा उपवास केला. दुसरा उपवास मॅकडोनल्ड निर्णया- विरुद्ध १९१३२ सालीं येरवड्याच्या तुरुंगांत केला तौ मात्र अनिश्चित िवर्सांसाठी होता. त्यानंतरचा २१ दिवसांचा आत्मशुद्धांचा उपवास आहेसक प्रतिकार व उपबास १०७ ये ४» ७ ८ ७” १४१४८ ४५१७१४४ ७ ७८ ४०४४ ४.७५ ७-४ क?७ / ४४४७.” ७४ क” क ७ ४४८७५ ७ क” ५४० ४४५ ७५% ४५७४ ७ ४७५ ४४0४५७४ ४५८४ ४४%. ७४% ४८४४१८४ ७५ ७ “0८ ७-0 > -९ आहीक ह क क ०७ ७७ ७४ ७ ७४ “४१ “४९ १४०१४४७” ४/१५-१ मी येरवडा तुरुंगांतच सुरू केला व सरकार त्या स्थितींत मला तुरुंगांत ठेवायला तयार नसल्यामुळें, माझी सुटका झाली व उपवासाची समाप्ति श्रीमति ठाकरसी यांच्या घरीं झाली. त्यानंतर १९३९ मध्यें राज- कोटचा दुर्देवी उपवास झाल्म. त्या उपबासांत अविचारानें माझ्या हातून एक चूक घडली व॒ उपवासाच्या खात्रीलायक उज्ज्वल परिणामास विघ्न आलें. इतके सगळे उपवास झाले असले तरी अजून सत्याग्रहाचे सर्वैमान्य अंग म्हणून उपवासाचा स्वीकार करण्यांत आलेला नाही. राजकारणी लोकांनीं तो. सहन करून घेतला येवढेंच. मी मात्र अशा निर्णयावर आलो कीं प्राणांतिक उपवास हें सत्याग्रहाचे आवशयक अंग असून विशिष्ट परिस्थितींत तें सत्याग्रही ह्वरागारांतांल अत्यंत प्रभावी असें अमोघ दास्र ठर शकेल. पण योग्य अभ्यास केल्याखेरीज मात्रे त्याचा उपयोग करण्याची पात्रता येत नसते. उपवासान्चा अवलंब कोणत्या पर्स्थितींत करावा ब त्याकरतां कोणत्या अभ्यासाची गरज आहे या गोष्टीचें विबेचन करून मी या लेखाला बोजड स्वरूप देत नाहीं. विधायक अहिंसा म्हणजे हितवुद्धि. प्रेम हा शब्द मी वापरीत नाहीं कारण ल्याचा बराचसा बदलीकिक झालेला आहे. ही हितबुद्धि सवीत मोठी शक्ति असते; कारण अपंराधी माणसाला काडीइतकी देखील शारीरिक इजा न करतां, किंवा तसें करण्याचें मर्नांतहि न आणतां, आत्मक्लेशाला तींत अमर्याद वाव आहे. आपल्यांतील सत्प्रप्ृत्ति जागृत करणें हा त्यांतला हेतु असतो. आत्मक्लेश हे स्वतःच्या प्रव्रत्तीचें आवाहन अहि. म्हणूनच योग्य परिस्थितींत केलेला उपवास हें सत्मवृत्तीचे शभर नंबरी आवाहन ठरते. राजकारणी लोकांना राजकीय बाबतींत त्याचें महत्त्व पटत नाहीं याचें कारण या नाजुक तंत्राचा उपयोग आतां नव्यानेच होत आहि. लौकिक बाबतींत अहिसेचा उपयोग करणें म्हणजेच तिचे खरे मॉल पारखणें होय. केवळ अरण्यसेवी तपरूयांनींच तिचा उपयोग करावा अशी १०८ अर्हिसक प्रतिकार व उपवास ५१/४ ४ जच ष्टी १- **%/ २» अभ क्हीः र्र शी सर्यादा घालणें माझ्यामते गैर आहे. सद्गुणाचा उपयोग जर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत होत नसेल, तर .ता. कुचकामाचा ठरतो. म्हणून शुद्ध राज- कारणी लोकांना माझी विनंति आहे कीं त्यांनी अहिसचा ब तिर्चे आत्यातक स्वरूप व्यक्त करणाऱ्या उपवासाचा सहृदयपूर्ण सहानुभूतीनें अभ्यास करावा, ् “ह. अटल ४ --सवाग्राम २०-५०-४२