()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,२२४
0) 192515
२०) 7१०० हि ॥४७-/॥५]
विचारतरंग
: लेखक :
ख्य
प्रा, द. के, केळकर
प्रतिभा प्रकाणन किमत मुंबई २८. तीन रुपये
प्रकालक असंत आत्माराम गांगळ, बी. ए. (ऑनर्स) अतिभा प्रकाशन १९ डोंगरेबाग, मुंबई २८.
प्रथमावृत्तिः १९५२ सर्वाधिकार लेखकाधीन मुखपृष्ठ : चित्रकार गांगळ मुद्रा : नाईक ब्रदर्स, मुंबई.
मुद्रक मुकुंद विष्णु ओोधथी, बी. एससी, पे प को प्रे स ३७६, शुक्रवार पेठ, पुर्ण ९.
या संम्रह्मांतीळ शोबटचे दोन तरंग सोडून बाकी सव तरंग निरनिराळ्या मासिकांतून प्रसिद्ध झाळे होते. ते सर्वे एकत्र करून तुमच्या हातांत देण्याचें सर्वे श्रेय रुह्या केलिजमधील माझे बिद्यार्थी श्री. वसंत आत्माराम गांगळ, बी. ए. (ऑनर्स )
-- द, 'के, केळकर
यांना आहे.
१६ जानेवारी, ५२
& & मंबई मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष
प्रा. द. के. केळकर यांच्या अनेक गाजलेल्या लेखांचा संम्रह्. “ प्रतिभा प्रकाशन ' तर्फे सादर करितांना मळा आनंद ॒ ह्वोत आहे. प्रस्तुत पुस्तक प्रेसिद्द करण्याच्या कामी ज्यांनीं मळा मदत केली त्या स्वोचे आभार.
"पसंत गांगड
वेस्टर्न इंडियाचा विमा
स्हणजेच
विमेदाराच्या फायद्याची परिसीमा
१८ हिंदी कंपन्या प्रत्येकी २ कोटींवर नवे काम पुरें करतात. या सवे कंपन्यांत चालूं हप्त्याचे व बोनसचे दुर लक्ष्यांत घेतां जास्तीत जास्त फायदा वेस्टने इंडियांतच मिळतो. उदाहरणाथ, वय २५, मुदत ४३० वर्षे, हयातींतील नफ्याचे विम्यांत वेस्टनेमध्ये, दर हजारीं रू. १९५० वर फायदा होतो.
आपण अर्से करा कीं,
२६९०५ वर फोन करा, जमल्यास एक कार्ड टाका; पण उत्तम म्हणजे सर फिरोजशहा मेहता रोडवर वेस्टने इंडिया हाउसमध्ये सुंबई शाखेचे शाखाधिकारी यांना भेटण्यास या. ते सवे माहिती आनंदानें सांगतील.
वेस्टर्न इंडिया विमा कंपनी, लिमिटेड.
सातारा
“0 ६२! ७ /& _7£ ०७ /८७ ,९७. .“«
»/* 6. «८६ “र्ट छे
रत
“क --१.()
१४ ्् १६
अनुक्रम
विवेक ब श्रद्धा हातांत हात घाळूं देत! योगसिद्धि ब आस्तिक्य बुद्धि
अहिंसेच्या मर्यादा
विज्ञानप्रणित समाजरचना
कुंबार माता
घरचे तात्या
दोन प्रवासी
श्रेष्ठ वाडमय कसें निर्माण होईल कलेतील चंचल अंद
ललित कला आणि ललित वाडूंमय यांतील समानतेच्या मर्यादा दिड्नागाचें कुन्दमाला नाटक सावरकरांची भावगीते
प्राचीन कवींतील अनुकरणप्रकार उपेक्षितांचे अंतरंग
गुरुरिष्यसंबेध
शास्त्रीय परिभाषेचा बागुलबोवा
१७ माझ्या आवडीचे प्रॅथ
शट १९
अव्वल इंग्रजींतील कांहीं अनुवाद व अनुवादक रसचर्चेचें चर्वितचर्वण
१०९ १०८ (९९ १२३
आमचीं कांही प्रकाशने व इतर पुस्तके
रू. : न. र. फॉटक न्या. रानडे चरित्र द ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी ३.
अवार्चीन महाराष्ट्रांतील सहा थोर पुरुष भा. १ (आ. ररी) २१ मराठ्यांचा इतिहास
प्रा. गोवर्धन पारीख
महात्मा गांधी २.
प्रा. द. के. केळकर विचारतरंग ३ अन्बल इंग्रजीतील कांहीं अनुवाद
ब अनुवादक त्व
मामा वरेरकर जागलेली आई ( पुरुषपात्रविराहित नाटिका ) व्येकटेश वकील
( पुरुषपात्रविरहित नाटिका ) वि. म. फणसे
पं. नेहरू चरित्र "-: नाथ्यछटा डड
न. वि. गाडगीळ
घटना प्रबोधिनी १०. : अ मचीं लोकगीतं माझ्या कांहीं नाट्यस्मृति २
पु. गो. काणेकर
प्रतिभा प्रकाशन,
र्ह पी. विठ्ठल
! मार्झे क्रीडाजीवन ५ वि. मा. दी. पटवर्धन
. क्नागदी घोडे २) सर का. त्र्यं. तेळंग
: शाहृणा नेथन ३
बा. दा. गांगल
' कालीदास कथा १ प्रा. श्री. दा. भालेराव
. कला आणि कलास्वाद ८
सं. प्रा. देशपांडे, प्रा. टोपे
: मेघदृतम् (विस्तृत टीपा व इंग्रजी
अनुवादासह) ड़
1>250पए'. 1181119111
» 8"पवार8 17 1ातप० 7७ 1.0७ाट 3 सूनमुख *॥।; गांबकाकू "| . ' जगाला आव्हान (गांधा, वळभ- २ : भाई इत्यादींची निवडक व्याख्याने)
सं. मा. का. दामले
दिवाकर
आगामी
ब, दि. राव
कम्युनिझम कां नको? (हे.१?!)
९, डोंगरेबाग, मुंबई २८,
क, ९
पुस्तकेच पुस्तकें (छनी व नवी) शाळा-केलिजची मराठी, इंग्रजी वा हिंदी तसेंच,
एंजिनीअरिंग, सायन्स, आर्टस् ब कॉमसे कॉलेजच्या व॒ शाळेच्या विद्याथ्योना लागणारी सर्व पुस्तर्व आणि स्टेशनरी मिळण्याचें एकच ठिकाण
“ए वन् टेडसे' ए व न [ कॉलेज डिपार्टमेन्टल स्टोअर्स ] रामनारायण रुइया केलिजसमोर, माटुंगा, मुंबई १९.
क, २१०
ने .»*५%७--८-०" «“«: ८ “ “८४ ८:५4 £ <-:<-- ८ -> - <-“---*««*«*-- -*--*-* «- - --- .-- - -- > -“«.५.----:><».«.-:--.*.-:--«---- “>.
च >:
स्वदेशी
च निवडून दिलेलें सरकार आतां प्रस्थापित झालेलं आहे.
....स्वतंत्र भारताला सवेतोंपरी स्वयंपूर्ण करावयाचें हे भारतभाग्यविधात्यांचें ध्येय आहे. या ध्येयाच्या पूतीसाठी आम्ही आमच्यापरीर्ने शक्यता प्रयत्न करीत आहोंत. आणि म्हणून छत्र्या, दंकस् , होल्डाल इत्यादि प्रवासी सामानासाठीं एकदां या व पुन्हा केव्ह्वांही--
स्वदेशी टंक माट
सरकारी तबेला, गिरगांव, मुंबई ४ विजयनगर, दादर ( बी. बी. ), मुंबई २८ फॅक्टरी : भवानीशंकर रोड, दादर, मुंबई २८
अ...
€/8०७०८५२७९०५७०७७०५०७७०७०५०७०५२७०५७०७७७०२/७०२/७००७/७००ने
अलंकार
अलंकार व्यक्तीच्या सोंदयोत भर घालतात. परंतु ते कलात्मक आणि अस्सल हवेत. गेल्या ४० वषोहून अधिक दिवसांच्या अनुभवावरून आम्ही खात्रीनें सांगूं शहाकतो कीं जेव्हां आपल्याला हिऱ्यामोत्यांचा व सोन्याचांदीचा माल घ्यावयाचा असेढ तेव्हां अर्थातच आमचेकडे याल.
वामन हरि पेठे जुवेल्स
य] » पोतुगीज चर्चे स्टीट, दगडी वाडी, दादर [बी. बी], संंबई २८.
»७७८.३०ळे
९.७/७७०.७/७९०८&०७०५७०७०८.७७०&>०७७७०/७०१९९&७५००५७/७०७०५/७/७
होण-पटप0ए?णी0ए?४”ॅ”?ॅॅसिेे?४”ॅसिश ारशिणिशण णाय ण
गुद्धिपत्रक पान ओळ अशुद्ध शुर १३८ २५ देशपांडे देशयुख १३९ ७ 99 92
१३९ र्ड ल व
विवेक व श्रद्धा हातांत हात घालं देत !
श्रद्धावाद को बुद्धिवाद याचा झगडा तुम्हां आम्हां सर्वांनाच खेळावा लागतो. त्याचे एक शब्दाचत्र अवलाकावयाच असल्यास जीवन आणि साहित्य हा आचार्य भागवत यांच्या ३१ ठेखांचा संग्रह उघडा. यांतील कांहीं लेख आकारानें छाटे असले तरी विचाराला चालना व धक्के देणारे आहेत. येथें रवींद्रनाथ, टॉलस्टॉय, रोमॉरोळठा, कृपलानी यांच्या लेखांचे अनुवाद अहेत; शिवरामपंत परांजपे, आचाय जावडेकर, साने गुरुजी, महात्मा गांधी, रवोद्रनाथ ठाकूर, काणे, लो. टिळक, समथ रामदास याचीं दाब्द्चित्रें व त्यांच्या जीवनाचे आणि साहित्याचे गूल्यमापन आह: आणि स्वतः आचायये यांचें जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडणारं ' जीवनाचं साफल्य? व ' उद्यांची संस्कृति ” यांसारखे लेख आहेत. हे सर्वच लेख मार्भिक आणि मूलप्राही विचारांना ओथंबून भरलेले असून त्यांना प्रकट करणारी भाषाहि स्वत्पाक्षरांनीं बहुथ व्यक्त करणारी, प्रोढ आणि अथंवती अशी आहे. यांपैकीं कांहीं लेखांची प्रथम ओळख करून देतों व नंतर एकदोन विवाद्य प्रश्नाकडे वळतो. टागार ब टॉलस्टॉय
कविवये रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सत्तराव्या वाढदिवशी त्यांचा सत्कार करण्याचा मोठा समारंभ करण्यांत आला. त्या प्रसंगी आपल्या जीवनयात्रेचें समालोचन करणारें जे हृदयरस्पशी भाषण कबिवर्यानी केलें त्याच्या अनुवादानें प्रस्तुत लेखसंग्रहास प्रारंभ होतो. या भाषणामध्ये रवींद्र म्हणतात, “ सध्यां पाश्चात्य देद्यांत साहित्यामध्ये लोकांची अभिराचे बदलत असल्याचे
>: “- "पपा 77-27“
7८-०५-५-टाा“ाशाशाधाणाणा0) पा पी” ीण न-->>_-८ >-<* >“ “_-->८ा प
: विचार तरंग : १०
डकल केळळ ><-/५८५--५.५-* “:.“६-५:-/६८५ “८६८५-८५ /८<*-५/*-४-/१ “*-/*-/५४-४५/१" ८४५९१ /५* ९" ४४५४१८९४४४ ९४४१0 ४४४0५११
५१ ८४.7५. 0५. ४-2 2
दिसून येतें, हें लक्षांत घेऊन या वयांत मी कोर्तींचा विश्वास धरीत नाहीं असें म्हणतों. पण फुलांचें साफल्य त्यांच्या आविर्भावांतच असतें. सोदर्यांच्या संपर्काने हृदयांत जो अनुराग भरून राहतो, त्या अनुरागाने मानवी चतन्याळा उद्दॉपित करणें हें कवीचे काव्य होय. काव्याचे चिरकालिक विषय हे आधुनिक कालीं जुनेपुराणें होऊन गेळे आहेत असें वाटू लागळें असेल तर आधुनिक्र कालच रस्द्दीन झाला असें आम्ही समजूं. मला अशा आहे को, ज्यांनीं मला जाणण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांना येवढे कळून आलें असेल कीं, मी जीणे जगांत जन्म घेतलेला नाहो. चराचराला वेष्टन करून अनादिकालाची जी अनाहत-वाणी अनंत काला- कडे वाजत चालली आहे तिला मी आपल्या प्राण-मनांनीं साथ देत आलों आहें. मी या जगतावर प्रेम केलें आहे. परम-पुरुषाळा आत्मनिवेदन करून लाधगार्या मुक्तीची कामना केली आहे.” अशा शब्दांत कदिवर्यांनीं आपल्या साहिल्याचें रहस्य सांगितलें आहे. रवींद्रांच्याच तोलाचे रदियांतील श्रेष्ट साहित्यिक टॉलस्टॉय यांच्याविषयी रोमारोलॉ लिहितात कॉ, “ सवे प्रकारच्या पूवे-प्रहांपासून मुक्त असा मुक्तात्मा हो दुलेभ वस्तु आहे. टॉलस्टॅय हे या प्रवृत्तीचे फार मोठें उदा- हरण होय़, दुष्टांच्या सामथ्यापेक्षां सजनांचें दोबेल्य हाच जगाला जडलेला मोठा रोग आहे. स्वतंत्र विचाराच्या भयामुळें हा दोष उत्पन्न होतो. मोठे घेर्य- वान लोकहि रूढ विचारांच्या पहिल्या शुंखलांचा त्याग केल्यावर दुसर्या शरख लांत आनंदानें स्वतःस अडकवून घेतात.” खुद्द टॉलस्टॉय हे फ्रेंच साहित्यिक मोपासौ यांच्या साहित्याचे मूल्यमापन करितांना सांगतात की, “ जीवनांतील मांगल्याची यथाथे जाणीव, प्रासादिक रचना आणि अंतरींची कळकळ या श्रेष्ट साहित्याच्या तीन कसोठ्या होत. या कसोट्या लावून मोपार्सांचे साहित्य पारखलें असतां तें तीन अवस्थांतून गेलेले दिसते. पाहिल्या अवस्थेंत मोपासॉला निरा- शेनें प्रासलें होते. या अवस्थेंत कामगार स्त्रियांना कामुकता आणि वात्सल्य या दोनच भावना समजू शकतात असें या स्रियांचे तो चित्रण करी. दुसर्या अव- स्थेमध्यें सदूगुणांविषयीं प्रेम आणि दुर्गणाविषयीं तिरस्कार हीं उत्कटत्वानें उसळूं लागलीं. तिसऱ्या अवस्थेमध्ये तो विलासाचीं आणि दुगुगांचीं वणेनें करण्यांतच कृतार्थता मानूं लागला. ' हें अधःपतन कां घडून आलें ? टॉलस्टेयचें
पाका टा नपा य" टा ---- --_- “नप --ाऱनप-ा र > णी" णता णि. एकिणिणणीणा णक ण ीणणीणणणणीशणणणपणण?ण0 प य:
> न््श् विवेक व ध्रद्धा हातांत हात घाळू देत! . अ, ११ 0 क 0 000 10 000 0 0 य उत्तर अस का, मापासाला स्तात आग सप| हा अलाट [मिळाला आणि
त्याचा कफ खढल्यामुळें जीवनाकडे ध्येयवादा दृष्टीनं पाहण्याची धमक पांगळली अनुवादित लेखांत अशा प्रकारचीं विचार-रत्नें सवंत्र विखरलेलीं आहेत,
टिळक व परांजपे
प्रस्तुत संग्रहाचा दसरा भाग म्हणज थोर साहित्यिकांच्या जीवनाचे व साहित्याचे आचायांनीं केळेळें मंथन ह! होय. ते लिहितात कॉ, “ लोकमान्य टिळक व समथे रामदास यांनीं कमयोग व नेटका संसार यांचा उपदेश केला, त्याचा अर्थ धृत लोक वैयक्तिक स्वार्थाकरितां कमे करीत राहावें व स्वतःचा संसार उत्तम थाटावा असा करीत असतात.” पण आचाय त्यांना बजावून सांग- तात कीं, ''कर्म निःस्वाथे बुद्धीनें करणे म्हणजेच कमेयरोग व समाजाच्या धारणेला आणि पोषगाला उपक्रारक होईल अशा रीतीनें केलेला संसार तोच नेटका संसार होय.” या भागांतील शिवरामपंत परांजपे यांच्यावरील छळेख विशेष चिकित्सक आणि मार्मिक असा उतरला आहे. शिवरामपंतांचें असामान्य वक्तृत्व, उच्चारशुद्दिविपर्या त्यांचा कळकळांचा कटाक्ष, त्यांची श्रेष्ट कलोपासना या सर्वांचे आचार्यांनी मोठें रसभारित वर्गन केलें आह.
शिवरामपंतांच्या जीवनाचे पर्याढोचन करितांना एक महत्त्वाचें विधान आचार्यांनी केलें आहे तें उद्धृत करून प्रस्तुत संग्रहांतील तिसऱ्या भागाकडे वळतों. शिवरामपंताच्या विषयांचें ते (वेघान अचाये भागवत यांची भूमिका समजण्यास उपकारक होईल. शिवरामपंतांविषयीं भागवत लिहितात की, “ शिवरामपंत अद्धीनें तकवादी आणि भावनेने आस्तिक होते. बद्धिवादाने मनुष्य अज्ञेयवादी बनतो. आस्तिक््याच्या अनुभूतीसाठी थुद्ध भावनांची आणि उच्च श्रद्धेची आवश्यकता लागते. आस्तिक्याचा नाश होणार नाहीं अशा बेताने ते आपली तकंशक्ति चालवीत ! ” आचाये भागवत यांची बौद्धिक बेठक शिवराम- पंतांच्या या बेठकीसारखीच आहे, म्हणजे माझ्या दृष्टीनं कांहीशी धरसोडीच्या बाद्धेवादाची आहे. ती भूमिका समजून घेण्याच्या दृष्टीनें या संग्रहांतील “ जीवनाचे साफल्य , ' उद्यांची संस्कृति ', “ ध्येयवादी जीवन ? उ * व्यासांचा
: विचार तरंग : | १२ आक्रोश ? हा लेखचोफुला मननपूवक वाचण्याजोगा आहे. तो वाचीत असतां असें दिसतें कीं, बुद्धिवादाच्या मागोवर कांहीं काल आचार्य भागवत हे ताठ सपासप पाऊले टाकीत चाललेले दिसतात. हों पाऊले टाकीत असतां आजूबाजूला सर्धैत्र माजून राहिलेल्या चिररुढ आचारविचारांच्या आवाजांनीं त्यांचें चित्त विचलित होत नाहीं. बुद्धिवादाच्य़ा आर्गीनें मार्गातील कांटेरी झाडें जाळून काढण्यास ते कचरत नाहींत. समाजांतील आजची आर्थिक, सामाजिक, राज- कौय, सवे सषेत्रांतील विषमता हो पूर्णतेनें नष्ट केली पाहिजे अस्ते ते रोखठोक प्रतिपादितात, पण अध्यात्माचे, आस्तिक्याचे, अत:प्रेरणचे मंजुळ ध्वानि ऐकू येऊ लागले म्हणज मात्र आचायांच्या बुद्धिवादाचे पाय मरगळूं लागतात. व तडफदार पाऊले टाकावयाचे सोडून देऊन पाहतां पाहतां ते गूढवादाच्या धुक्यांत शिरून बेठक मारतात! बुद्धिवादी भागवत लिहितात कीं, “मानवी जीवनांतील सवे प्रवृत्तीचे स्वरूप शुद्ध होऊन त्यांतील विरोध नष्ट होणें ही मानवी संस्कृतीची कल्पना होय. जीवनाची प्रगति आणि संस्कृति यांचें स्वरूप वार्धष्णु असणार, तयासाठी अखंड साधना चालविली पाहिजे. जीवनदशन पूरण होण्यासाठीं मनुप्यानें आपल्या सवे शक्तींचा योग्य विनियोग केला पाहिजे. दशन हें केवळ वोद्धिक नाही. तो अनुभव आहे. कल्पनांचें सत्यत्व पारखण्याची सोय जर जीवनांत नसेल तर कल्पना भ्रमात्मक होण्य़ाचा संभव आहे ” हे आचार्यांचे उद्गार खणखणीत बुद्धिवादाचे आहेत. हा शास्त्रज्ञांचा बुद्धिपूत, प्रयोगपूत मार्ग होय. शास्त्रज्ञ हा कल्पना मांडूनच प्रयोगाठा सुरुवात करतो. पण त्यांपैकी प्रयोगाच्या सत्यतेंत टिकतील तेवढ्यांचाच स्वीकार करितो. प्रयोगास तंतोतंत उतरण्याच्या दृष्टीनें जेवढी उर्णांव असेल तेवढी तो प्रामाणिकपणे नमूद करून ठेवतो व तीहि उणीव भरून निघेल अज्ली नवी उपपात्ति सुचल्यास पहिली दोघैकाल स्वीकार- लेली उपपत्तीहि सोडून देण्यास तो तयार होतो. भोतिक शास्त्राची अभिमाना- स्पद॒ वाढ झालेली आहे ती या प्रयोगानेष्ट अनुभवावरून उपपत्तीकडे जाण्याच्या मार्गाने झालेली आहे. जीवनाच्या तत्वज्ञानाचा शोध चालू ठेवतांनाहि होच शास्त्रीय दृष्टी स्वीकारली पाहिजे, ती हीच कीं, जाॉवनाविषयक्र तत्त्वज्ञानाच्या सत्यासत्यतेची पारख ही शेवटीं जीवनांतील प्रत्यक्ष अनुभवावरूनच केली
विवेक व श्रद्धा हातांत हात घाळूं देत ! १३
““५-€-/*/*४€- “५४-८४: “>>> >“-“-><-““>/“>< “> “-“->. << -**“/:-:“<-“>./4<-“--“<-<
पाहिजे. शास्त्रीय शोधकाप्रमा्णे जीवनाचा शोध करणारालाहि कांहीं कल्पना घेऊनच मार्ग आक्रमण्यास प्रारंभ करावा लागतो. पण ज्या कल्पना प्रयोगाला उतरगार नाहींत त्या सोडून देण्याचें श्रेष्ट धारिष्टय ज्याप्रमाणें शास्त्रज्ञाला जागवावें लागतें; त्याप्रमाणे जीवनाच्या शोधकानें तें जागविले पाहिजे. हा बादधे- वादाचा मार्गे होय व त्याला जीवनांतील साधनेची तपस्या करण्याची तयारी लागते.
आचाय भागवत हे स्वतः साधनोपासक आहित या दृष्टीनें त्यांनी शिवराम- पंतांविषयी जे लिहिळें आहे तें अ्थपूणे आहे. ते लिहितात कॉ, “शिवरामपंतांच्या हृदयांत आशानिराशांचे आुक्ककृष्णपक्ष सदेव चाळू असत, कारण, कल्पनेला कतृत्वाची जोड नसली म्हणजे तिचा आदेश लुला होती--” पण आचार्यांची ही भूमिका सवेत्र टिकून राहिलेली नाहीं. नाहींतर बनोड शॉच्या जीवनांतील उणीव ल्यांनीं नीट ओळखली असती, भागवत लिहितात, “ शॉला वाटलें कॉ, समाजांतील सवे वर्गात पुरेसें ज्ञान पसरविले कीं अन्याय आणि विषमता गळून पडेल, पण दोन तेपें या तऱ्हेने उद्योग केला असतांहि इष्टसिद्धी झाली नाहीं. तेव्हां शॉनें घोषणा केली की, आदश समाजाच्या निर्भितीला आजचा मानव- प्राणी स्वभावतःच अपात्र आहे. ” या शॉच्या घोषणेवर भागवतांनीं असा शेरा मारला आहे कों, ' केवळ बुद्धिवादाच्या पराभवाची ही स्पष्ट कबुली आहे. बुद्धिवाद ही संज्ञा या विधानांत ढिलेपणानें वापरली गेली आहे व त्यामुळें बुद्धिवादाच्या भूमिकेविषयीं गैरसमज होण्यासारखा आहे. केवळ बद्धिवाद किंवा कृतिट्ीन बुद्धिवाद असा निराळा कांहीं पोटभेद कुणी करीत नाहींत. बुद्धिवादाच्या नुसत्या पांडित्यानें जगांतील मानवनिर्मेत विषमता नाहीशी होईल असा बुद्धि- वादाचा दावा'च नाहीं मुळीं. जगांतील वेषम्य दूर करण्यास प्रत्यक्ष झगडलेंच पाहिज; आणि त्या झगड्याचें डावपेच प्रत्यक्ष झगडून शिकले पाहिजेत असेंच बद्धिवादी म्हणेल, शॉ वैतागला याचें कारण जीवनाच्या आखाड्यांत उतरून स्वतः झगडण्याची व लोकांना झगडण्यास शिकविण्याची धडाडी शोमध्ये नव्हती म्हणून, बुद्धेवाद खोटा ठरला म्हणून नव्हे. बुद्धिवादी म्हणजे बद्धीशी
1 00 का क १ विचार तरंग : १४
नि ला (क -“ “*/-/“““/.>< “>/“<“.//4>/“<“।।“/“८>.>/-““€>“>.>.<“>“>/““>.<“>./>>/““।“।“““*//*<> 7420
खेळत बसणारा असें कोणी म्हटलें तर श्रद्धावादी म्हणज श्रद्धा उगाळीत बस- णारा असें म्हणावें लागेल. पण हीं दोन्हों वणनें विडंबनात्मक होत. प्रामाणिक बुद्धिवादी आगि प्रामाणिक श्रद्धावादी यांच्यामध्यें कतेत्वाच्या दृष्टीनं फरक नाहीं. फरक आहे तो कतेत्वाचें क्षेत्र निवडतांना वाढि ही सर्वश्रे्ट निणायक मानावयाची कीं नाहो याबद्दल आहे. भागवत लिहितात, “आधुनिक काळीं पाश्चाल देशांत वुड- पूजेचें पुनरुज्ीवन मोठ्या उत्साहाने करण्यांत आलें आहे, परतु या बुद्धिपूजकांची श्रद्धा प्रत्यक्ष व्यवहारांत बहुतांशी विफल ठरलेली सध्यां दिसत आहे” आणि या वेफल्याचें उदाहरण म्हणून त्यांनीं शॉचिं उदाहरण दिळें आहे. पण रशियांतील समाजवादी क्रांतिकारकांची कां त्यांना आठवण झाली नाहीं १ तेहि बुद्धिवादीच आहेत ना ६ पण शॉप्रमाणें बुद्धिवादाचें नुसतें पांडित्य घोटणांरे ते नव्हते. बुद्धीला पटलेली तत्त्वें व्यवहारांत उतरून दाखविण्याची व त्याकारेतां सोसावयास लागणाऱ्या हालअपेष्टा सोसण्याची त्यांची तयारी होती, म्हणूनच शाप्रमाणें हृताशपणानें कपाळाला हात लार्वात न बसतां आपलीं तत्त्वे काहीं प्रमाणांत तरी व्यवहारांत चालतीं बोलतीं करून त्यांनीं दाखाविलीं आहेंत.
रशियांतील समतावाद किंवा पाश्वात्यांताल बाद्विवाद हा भागवतांना अमान्य आहे असेंहि नव्हे, € समथांचें स्मरण ? या लेखांत ते डिहितात की, “आजच्या अनुभवाने मागच्या इतेहासाकडे पाहू लागलों म्हणजे वाटतें कीं युरोपांत उत्पन्न होणाऱ्या नव्या संस्कृतीची कल्पना आमच्या ज्ञात्यांस वेळींच झाळी असती तर भारतीय समाजाला वेगळें वळण मिळालें असतें. युरोपांत भोतिक शाक्ति उत्पन्न होत होती. पण त्याचे आधीं तेथें बुद्धिवाद व समता यांचा प्रत्यक्ष समाजरचनेत प्रवेश करून देण्याचा जोराचा प्रयत्न चालला होता. उलट आंधळेपणाने आणि भोळसटपणानें आमच्यांतले ज्ञातिहि भयंकर अज्ञानांत राहून गेले होते. त्यांच्या अज्ञानाचा परिणाम आज आपण भोगीत आहोंत.” हे खण- खणीत बद्धिवादाचे बोळ होत. मग शोच्या उदाहरगावरून वुद्धिपूजकांना दटा- वण्यात हंशील काय १ गूढवादांत गुंतलेला बुद्धिवाद
४१४५१४४११४ ७ / ४५ ४५ ४७४५ ०५ /१७४/ ७४ ८४७९४७४ ७ ४४/७४/७७४४ ४४७४९४७४४४ ४७ ४७४७४७४
पण हे असे विसंगत सूर निघतात याचें कारण भागवतांचा वुाद्धवाद हा अध्यात्माच्या आणि गूढ़वादाच्या छायेंतून पूणपणे स्वतंत्र झालेला नाहीं हें
नापी पणणणा02 लीलया पणाचा कका “पणा |) पा?0ी?0ी?0ी 0५9१2 तन >->-->
विवेक व श्रद्धा हातांत हात घाळूं देत ! १५
>*.“/'/“/:”-/“/“*/*/“”:/"“/““'““/-:“*“*“-/“*-”-*?-“/“-““*6“*“लटी म ह अ अ हट हाड >“. €१*/ > “>” €.“ ४ शनी / //*//"//१/* “././-..»/">"./५” «<“.*.*.“/*//.*/“ ** र
दिसतें. “ ध्येयवादी जीवन ? या लेखांत भागवत लिहितात, “' अध्यात्मवादा- विरुद्ध सध्यां वश्दवादाचें बंड उभारण्यांत येत आहे. पण वस्तुतः या दोहों- मध्यें विरोध असण्याचे कारण नाहीं. मनुष्य आपल्या आंतरींच्या प्रेरणेमुळे विविध ध्येयं निमाण करितो. या प्रेरणा बुध्दानोर्मेत म्हणतां येणार नाहींत. त्या अतिबोध्दिक असल्यामुळें बुध्दीला त्यांचेवर कुरघोडी करतां येत नाहो. या प्रेरणांचे स्वरूप समजून घेऊन लांच्या सिध्दीसाठीं साधनांची निर्मेति करणें इतकेंच बुभ्दीचे क्षेत्र आहे.” आचाये म्हणतात त्याप्रमाणें बुध्दीचें क्षेत्र येवढे संकुचित नसून मूळच्या प्रेरणांपैक्ीं समाजहितकारक प्रेरणा कोणत्या हें पारखून घेणें, त्या प्रेरणांची बध्दीप्रस्सर जोपासना करणें आणि सवस्वी स्वार्थी प्रेरणांना निराळें वळण देणें ही ब*्दीची श्रेष्ठ कामगिरी होय. मनुष्याच्या कतेत्वाला चालना मिळते ती आंतर-प्रेरणांमुळें, पण या कतत्वानें कोणती दिशा घ्यावी हें ठरविण्याचे काम वध्दचिं. मग या बध्दीच्या मा्गद्शकत्वाला कुरघोडी म्हणा वा न म्हणा.
आंतर-प्रेरणा या मळांतच निखाथी व ध्येयवादी असंतात असे जं आचायांच्या वरॉोल विधानांत गहात धरलेलं आहेतच मुळीं विवाद्य आहे. आंतरप्रेरणेनें पाप कोणतें आणि पुण्य कोणतें हें कळतें तर नीतिशास््रांतोल कूटें फारच सोपी झालीं असतीं. प्रेरणावादी म्हणेल काँ वाटेल त्याची रणा नव्हे, तर शुध्द अन्तःकरणवानाची प्रेरणा असें आम्ही म्हणतों. पण शुध्द अन्त:करण तरी कशानें ठरवावयाचे 2 तर आपण आधीं जें पाप आणि पुण्य म्हणून ठरविळें आहे त्याच्याशीं ज्याची प्रेरणा जुळेल तें ! असें हें चक्र आहे. त्यापेक्षां नेतिक कल्पना या अन्तःकरणाच्या प्रेरणा नसून सामाजिक जीवनांत जो अनुभव येतो त्य़ा अनुभवावरून समाजाचें म्हणजे सर्वांचे सुख ज्यांत साधल तें पुण्य, आणि अनेकांना दुःखांत लोटून कांहींच सुख साध्य करील तें पाप असें प्रतिपादन करणें हें बुव्दिवादास धरून होय.
मग असा पक्ष न मांडतां आंतर-प्रेरणेवर भर देण्याची आवरयकता कां वाटते ! त्याचें कारण या आंतर-प्रेरणा “ आत्म्याच्या ' होत असें अध्यात्म- वादी मानतात हें होय. भागवतांचाहि तोच पक्ष आहे. ते लिहितात की,
: विचार तरंग : १८ “आंतर-प्रेरणा हेंच आत्म्याचे स्थान होय. हा पक्ष स्वीकारला ग्हणजे बुध्दीला कार्याकार्यनिणयाचें कांहों क्षेत्रच उरत नाहीं. आत्म्याच्या प्रेरणा या अशुद्ध असूंच शकणार नाहींत. आणि तसें असेळ तर ल्या प्रेरणांच्या सफलतेचीं साधनें जुळविणें येवढेंच दब्यम काम वेध्दीला करावें लागेल. पण प्रत्यक्ष अनुभव तरी असा कीं आंतर-प्रेरणा या सृष्ट आणि दुष्ट अशा दोन्ही प्रकारच्या असतात. निदान सामान्य माणसांचा तरी असा अनुभत्र असतो. उदाहरणाथ ज्ञानळालसा हो जशी आंतर-प्रेरणा आहे, तशी वचेस्व गाजविण्याची लालसाहि [तर-प्रेरणा आहे. या दसऱ्या प्रेरणेला कह्यांत ठेवण्याला बदिपुरस्सर प्रयत्न करावा लागतो. किंबहुना मूळ अन्त प्रेरणांना नवीन वळण देण यातच मानवाच मानव्य अथवा कायाकाय विवेक श्रेष्ठत्व आहि स्री रष्टींस पडली मात्र को कामुक हाणे हो अन्तःप्रेरणा, पण त्या प्रंरणेठा स्वस्रौविषयावरच नियंत्रित करणें हो जागत्या बद्धीची कामगिरी होय. यामुळे आंतर-प्रेरणा या आत्म्याच्या प्रेरणा होत असें मानणें म्हणजे आत्म्याविषयींच्या कल्पनेला शबलत्व आणणें होय. टिळकांनी गोतारहस्यांत बद्धिवाद आणि अध्यात्मवाद यांची सांगड घालतांना सवाभूती आत्मभाव हे अध्यात्माचे तत्त्व आणि सवे सुखी व्हावें हें बद्धिवादाचें तत्त्व यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांनी अन्त:प्रेरणेला नसतें महत्त्व दिलेलें नाहीं. बुद्धिवादाच्या दृष्टीनें पाहिलें तर सवाभती आत्मभाव हें तत्व न स्वीकारतांहि नीतीची उभारणी उत्तम रीतीने करतां येण्यासारखी आहे. त्यामुळें टिळकांचा एतद्विषयरक आग्रह हाहि बुभ्दिवादाला परण्यासारखा नाहीं. बुद्धिवादाची जोपासना भागवत लिहितात, “ जीवनाच्या मांगल्यावर्रीळ, जीवनाच्या अथंपूर्णते- वरील श्रध्दा वाढत गेली पाहिजे. ” त्यावर बॉव्दिवादी म्हणेल जीवन हें मूळचेच मेगलमय आहे कीं नाही हें मला समजण्याचे साधन नसल्याने त्याच्यावर मी श्रध्दा ठेवूं कशी £ आणि जीवनाचा मूळचा अथ क्राय आहे, म्हगजे ज्यानें हें विश्वचक्क निर्माण केलें त्याच्यापुढे कांहीं योजना विशेष होती कीं काय हेंहि शोधून काढणें माझ्या बुध्दीच्या आवांक्याबाहेरचें आहे. म्हणून जीवनाच्या
ब: 22-००
विवेक व श्रद्धा हातांत हात घाळूं देत ! १9
वरक <<< “”"/।/-:-“/।</“।>:“">"“"/.//>./“->“““//"_“->“>>.:/>/-//27/"/*2"://2*>27/”/.6/-./ />“<-/.“<-<-“.> रर क लाली की आटी न म्» 4 नीज ती
अथपूर्णतेवरहि मी श्रध्दा ठेवू शकत नाहीं. पण मी एक सांगतो की, जीवनांतील मांगल्याचा अथे काय असेल तो असो, माझ्या दृष्टीनें जं मंगल म्हणून मला वाटते कीं ज्याच्यामुळे सव समाज सुखी होइल तें मांगल्य जीवनांत आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन, आणि तेहि कां तर सवांच्या सुखांतच माझें सुख सामावळें आहे हें मळा पट लागलें आहे म्हणून, मग तुम्ही मला स्वार्था म्हटलेंत तरी हरकत नाहीं. जीवन मूळचें मंगळ आहे कां नाहीं कोणास ठाऊक १ पण माझ्या कल्पनेप्रमाणे तें मांगल्य जीवनांत उतरविण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि एवढें तत्त्व मला पुरें आहे.
भागवत लिहितात, ' जीवनाचा असा एक सिध्दांत समजण्यास हरकत नाहीं कीं अत्यंत सलयनिष्ठेने आपण आपल्या अंतरीची स्फुरणं जर तपस्यापूर्वक श्रवण केली, आणि श्रध्देने त्यांच्या सिः्दतेसाठी आपण साधना कह लागलों तर ल्या साधनेंतच आपल्या स्फुरणांचीं अशुध्द रूपें नाहोंशीं हाऊं लागतात. अंतरींची हांक न लाजतां न भितां ऐकणाऱ्या हृदयदेवाच्या पूजनांत आपलें सववस्व अर्पणाऱ्या भक्ताला जीवनानें द॒गा दिल्याचा दाखला अद्याप उपलब्ध नाही, जीवनाशीं जर आपण प्रतारणा करणार नाहीं तर जीवनहि अपणाशीं प्रतारणा करणार नाहीं. ? आचायांच्या काव्यमय आणि ठांशीव प्रतिपादनाचा हा एक उत्तम नमुना आहे. पण ल्यांतील सिध्दांत प्रत्ययोत्पादक नाहींत, वर्राल उतार््यांत अंतःकरणाची स्फुरण हॉ अशुध्द असून हळूहळू शब्द होत जातात असें विधान आहे. पण शुध्द कोणती आणि अशुध्द कोणती हें जीवनांतील अनुभवावरून ठरविण्याचें काम दु*्दोचेंच ना १ अंतरींची हांक न लाजतां, .न भितां ऐकावी या प्रतिपादनांतील घेयोचा आदश योग्य आहे. पण कोणती प्रेरणा ऐकावी व कोणती ऐकू नये याचा विवेक नसेल, तर या घेयांनें अनवस्था प्रसंग ओढवेल. आणि हा विवेक सामाजिक जीवनाच्या अनुभवावरून बध्दीनें करावयाचा असतो, आंतारेक स्फुरणें हा जातितः शुध्दहि नसतात व अशाध्द्हि नसतात. तीं फक्त स्फुरणें असतात. त्यापैकीं कोणत्या स्फुरगांचा पुरस्कार करावयाचा व कोणर्ता दडपून टाकावयाचीं हें सामाजिक जीवनांतील अनुभवा- वरून बुध्दि ठरवीत असते. बुध्दीचा असा पहारा शतकानुदातकें जागता ठेवून
(लका ० “णप*णकणाण0हकळककाणी0रीण५00 णा 0ती
: विचार तरंग : १८
“>>> >>> >-< “* />.-८-* “2८ ओळ ळे. क के. जे शा -“**““ “ “>>> ५-“>““/.>/>
मानवानें आंतरिक स्फुरणांना कह्यांत आणले आहे व इष्ट दिक्षेला वळविले आहे. आंतरिक प्रेरणांतून माणसाच्या कार्येकतृत्त्वाला लागणाऱ्या शक्तीचा पुरवठा केला जात असतो, पग काय कोणतें करावे हे लाच्या अनुभवावरून शहाण्या होत जाणाऱ्या वुध्दीने ठरवावे लागते. आंतरिक स्फुरणें हीं स्वभावतः शुद्ध होत जात नाहींत, तर बुध्दीच्या अहनिश आघाताने ती तशीं करावीं लागतात, म्हणूनच जन्मास आलिल्या प्रत्येक नव्या अभेकावर लहानपणापासून र्नातितत्वे बिंबविण्याचा सहेतूक प्रयत्न करावा लागतो, आणि अका प्रयत्नांचा मारा सारखा घरांत आणि शाळेंत सुरू असला म्हणजे नातीच्या कल्पना या स्वतः सिध्द होत अशी भूल उत्पन्न होते. असो.
हॅं बध्दिवादाचें पुराण परीक्षणाच्या मर्यादेत अधिक लांबावेणें इष्ट नव्हे. पण आचार्यांनी “ जीवनाचे साफल्य ? या लेखांत म्हटलें आहे कीं, “ मानसिक सृष्टींत पुंडावा करणाऱ्या अनेक भ्रामक वत्तींना आपण प्रखर बुद्धिकिरणां- खालीं भाजून काढलें पाहिजे”. म्हणूनच आचार्यांच्या प्रखर बुः्दीनें पेटावेलेल्या होमामीला 'वारदोन समिधा अपण कराव्या एवद्यासाठी वरील विचार सदर केले अहित.
महाराष्ट्र साहिल पत्रिका अंक ७६
४3 ४” ॥% योगसिध्दि व आस्तिक्य बुध्दि.
: मोजे ) च्या ता. ६ मे १९४२ च्या अंकामध्ये बनारस येथें सहा महिने समाथे घेणाऱ्या एका योगिराजाची अद्भुत वाटणारी अशी हकीगत प्रसिद्ध झाली आहे. रामाधीचा हा प्रयोग पहाण्यास बनारस येथील विद्यार्पीठाऱचे अनेक प्राध्यापक उपस्थित होते व ल्यांच्यापेकींच एक प्रा. द. य. कुळकणी, एमू. एससी. यांनीं त्या प्रयोगाची समक्ष पाहिलेली हकीगत ' आरोग्य मंदिरां'त प्रसिद्ध केली असून त्याचाच उतारा 'मोज? मध्ये उद्धरत केडा आहे.
अशा प्रकारच्या योगसमांधीचे प्रयोग मधून मधून जाहीररीत्या कर- ण्यांत आलेले आहेत व अनेक चिकित्सक प्रेक्षकांनी ते कसोशीने निरीक्षण करून त्यांत कोणत्याही प्रकारची गफलत नसल्याविषयी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. यावरून अन्न, पाणी व हवा ह्या मानवी जीवनाला अत्यावऱ्यक्र अस- णाऱ्या ज्या वस्तु, त्यांचा स्वीकार न करतांही माणूस कांहीं काळ जगू शकतो हें प्रयोगसिद्ध होय असें मानावयास प्रत्यवाय नाही. आणि स्वतःच निर्माण केलेल्या तंतुजालानें स्वतःलाच गरफटून घेऊन योगसिद्ध समाधीत कांहीं दिवस निश्वष्ट घालविणाऱ्या रेशमी किड्याचें उदाहरण आपणांपुढें आहेच ना १ मग मानवाला तें असाध्य असण्याचे कारण काय ६
या प्रयोगावरून जीं अनुमानें काढला जातात तीं मात्र तकथुद्ध असता- तच असे नाहीं. असले चमत्कारवजा प्रयोग करून दाखविल्याने प्रेक्षकांची इंश्वराच्या अलोक्रिक सामथ्योवरील श्रध्दा व आस्तिक्य वृव्दि ही दृढमूल होते अशी हे प्रयोग करणाराची किंवा ते करण्याबद्दल विनाते करगाऱ्या त्याच्या
: विचार तरंग : २०
*. ४४५४४४४४४0 0४00४१0११४ ०/४" 2४५४ ४४५ १४१४/0१५/४/४"*४४४१ ४ ४५४४४ेशशोध्शध्शी ४४ “ँ-शी४टी*-“४-४-५श “४” ५४१ /४.४/४४८/१४५/४/"४ 00५५” “४७”४४ ४८-४४ 2४-/*.”"५-/४-१५/४५/"-/५/५-ई*”/५-/४४१०/१
भक्तांची समजूत असते असें दिसून येते. कोणाची आस्तिक्य बाहे कशाने जागत व्हावी किंवा दृढ व्हावी हा ज्याचा त्याचा वेयक्तिक प्रश्न आहे. पण योगिक सिध्दीवरून ईश्वरी अनुग्रहाबद्दल काढलेले अनुमान तकशुध्द असते काय, याची चर्चा करण्यास हरकत नाहीं. बनारस यथील ज्या प्रयोगाचा वर उल्लेख केळा आहे त्या प्रयोगानंतर रामस्वरूपजी योगिराज व प्रा. कुळकर्णी प्रभृति चिकित्सक विद्वान् यांच्यांत जी खाजगी चर्चा झाली त्यांत या विद्वानांनी योगिराजांना प्रश्न केला की, तुमच्या या समार्थीपासून जगाचे काय कल्याण झालें १ त्यावर योगिराजांनी उत्तर दिलें की, “ पंचभोतिक सृष्टीच्या पलीकडे इंश्वर म्हणून कांहीं निराळी शाक्ते आहे आगि ह्या इंथ्रराची शाक्ते अतक्ये अतून मानवी बुध्दीच्या पली- कडे असगाऱ्य़ा किती तरी गोष्टो ह्या जड सष्टांत आहेत. म्हणूनच वेदावर विश्वास ठेवून आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून मनुष्याने आपलें कतेव्य करीत रहावें आणि आस्तिक््य बुध्दींची वाढ व्हावी या गोष्टी लोकांना कळाव्या एवढाच हेतु मनांत धरून हा प्रयोग समाजांत येऊन केला आहे. ” असल्या प्रकारच योगिक सिर्ध्दांचे चमत्कार हे आश्चयेकारक आहेत, म्हणजेच चिक्रित्सकदृष्ट्या त्यांची सवे उपपत्ति लावतां येण्याइतकी विज्ञा- नांची वाढ झालेली नाही ही गोष्ट खोटी नाही. तसें पाहिलें तर विज्ञानाला व मानुषबुध्दीला आकलन न झालेल्या अशा गोष्टी अद्याप थोड्या का आहेत १ पण या असल्या मनुष्याच्या अज्ञानावर इंश्वरानुम्रह्ाची उभारणी करणें ही धार्मिक श्रध्देला फारशी भूषणावह गोष्ट आहे असें मला तरी वाटत नाहीं. मानवाच्या अज्ञानावरून ईश्वराच्या अतक्य॑ सामर्थ्याविषयीं विश्वास दढ करा- वयाला तुम्ही निघालांत तर योगिक सिः*्दीसारख्या थक्क करून सोडणाऱ्या प्रयागांना आवाहान करण्याची तरी काय गरज आहे १ तुमच्या हातांत अस- लेल्या एखाद्या गवताच्या कार्डावरू्नही तो करतां येईल. विज्ञानाला आज सृष्टींचे कांहीं थोडे व्यापार कळले असले, तरी न कळलेल्या असंख्य गाष्टी आपल्याभोवती पसरलेल्या आहेत. साथे गवताचें पाते घ्या ना £ जमिनीवर
योगिसिद्धि व आस्तिक्य बद्धि २१ पडलेल्या ह्या गवताच्या बीजावर पजेन्यपडतांच अंकुर बाहेर कां पंडावा,ठराविक प्रकारचाच आकार त्य़ाने धारण कां करावा, नंतर त्याला माजिऱ्य़ा कां फुटाव्या, व हें होत असतां ज्या असंख्य लहानसहान क्रिया होत असतील त्या सुरळीत एकामागून एक कां व्हाव्या यांची उपपत्ति बीजांतच पुढील विकासाचे सवे सामथ्ये सूक्ष्म रूपाने सॅचषित असतें याशिवाय विठद्ठान् तरी दुसरी काय देणार १ आणि कदा- चित् सवे क्रियांचा उलगडा विज्ञानाला कधी करतांही येणार नाहो. कारण अंतिम मूलभूत घटकांचा विचार सुरू झाला कां, तेथे विज्ञान तरी काय करणार? सृष्टीतील यःचावत् पदार्थांचे मूल घटक ९२ असतात, त्यापकी कोणताही परमाणु विभ- जन केला तर त्यांत इलेक्ट्रान, प्रोट्रान, न्युद्रान, वगरे सांपडतात, येथवर मानवीबन्दीनें बैवेश करून घेतला आहे. पण अणूंच्या अन्तगंत रचनेत पोटान- भोंवतीं इलेक्ट्रान्स काँ फिरत असतात, व ही भ्रमणाची शाक्ति त्यांना मूळ कोठून प्राप्त झाली, हें विज्ञान आज तरी काय सांगणार ? प्राण्याच्या शरीरवाठढीवर कंटय्रेंथींचे नियंत्रण असतें व या कंठग्रेंथीतील स्रावांस कोणते घटक असतात हं विज्ञानाला अवगत झालेलें आहे, इतकेंच नव्हे, तर त्या घटकांच्या मिश्रणाने कंठग्रेथीतील खाबासारखा द्रवपदार्थ तो प्रयोगशाळेत तयारही करूं शकतो. पण मूळ घटकांच्या अंगीं जे गुणधर्म आहेत ते कोठून आले हे विज्ञान कसें सांगगार ९ पण अशा गोष्टी विज्ञानाला मानवी बुध्दीच्या आटोक्याबाहेर वाटत असल्या तरी सृष्टींतोील ज्या अनेक क्रियांचे त्यानें आजवर अवलोकन केलें आहे त्यावरून सृष्टीचे व्यापार हे सुसूत्र नियम- बध्द आहेत अशी मात्र त्याची दिवसेंदिवस अधिकाधिक खात्री पटत चालली आहे. इलेक्ट्रान्सच्या गतिस्थितीचें नक्की मोजमाप करणें अशक्य ठरू लागल्यामुळें सृष्टिव्यापाराच्या मानीव नियमबद्धतेविषयींची काटेकोर समजूत सोडून द्यावी लागेल असें कांहीं शास्त्रज्ञ म्हणूं लागळे आहेत याची येथें वाचकांना आठवण होइल. या विषयाच्या खोलांत शिरण्याची येथें आवश्यकता नाहीं. फक्त एवढें सांगितलें म्हणजे पुरें कौ, एक तर शास्त्राच्या या विभागांत जी अनिश्चितता उत्पन्न झाली आहे ती फक्त अगूच्य़ा अन्तगेत असलेल्या इंलेक्ट्रान्सपुरतीच
ववराट ल अनक दच “५-५ -५1--*--५----०२--->...-.--4->>>>>-:--॥------------ननन पन ०००००११०५५ “णा ---<<-- अजा
: विचार तरंग : २२ आहे. त्या अनिश्चिततेनें निरनिराळ्य़ा मूळभूच द्रव्याच्या अगूंच्या कार्यासंबंधींचे जे नियम अबावित म्हणून ठरले आहेत लांत त्यांना कोणताही बाघ आलेला नाहीं. आणि दुसरें म्हणज इलेक्ट्रान्सच्या गतिस्थितीच्या मोजमापासंबंधां जी अनिश्वितता उत्पन्न झालेली आहे तेच्य़ावर्न आजमितीस तकंशुद्ध अनुमान एवढेंच काढतां येइल को, हें मोजमाप करण्याला अवश्य असणारा साधनें
ल्य र
आज विज्ञानाला साध्य झालेलीं नाहींत. तात्पये, व्यापक दृष्टीनें पाहिलं असतां सृष्टीचे व्यापार हे सुसूत्र नियमबद्ध आहेत असाच विज्ञानाचा अनुभव आहे.
असले सुसूत्र निय़रमबध्द विश्व ज्यानें निर्माण केलें असेल त्याच्या अलो- किक्र निर्माणकोंशल्यावशल शास्त्रज्ञाला इतरांपेक्षा वाटला तर अधिकच आदर वाटेल, कारण अखिल विश्वांतील यच्चावत् व्यापारांची आश्चर्यकारक सुसूत्रता त्याला सर्वांत आधेक उत्कटतेने प्रलयास आलेली असते. पण असं सुसंघाटेत विश्व निमाण केल्यानंतर तो निर्माता त्यांत फिरवाफिरव करतो हें मानणें मात्र त्याला कठीण जातें. हें लाला अशक्य आहे असें म्हणण्याचे कारण नाहीं. ज्यानें विश्व निमाण केलें त्याला त्यांत वाटेळ ती उलाढाल करितां येणार नाहीं असें कसे मानतां येईल १ पण सष्टींतील सुसूत्रपणाच्या नियमबध्दतेचा ज्यांनी अभ्यास केला आहे ल्या शास्त्रज्ञांना सप्टींतील या नियमबध्दतेचा भंग झालेला आढळत नाहीं. जेथे सष्टिकमाविरुभ्द प्रकार झाला असें प्रथमदशनीं वाटतें तेथें अधिक परिश्ीलनानंतर पूर्वी अज्ञात असलेला असा दुसरा एखाद्या सृष्टीचा नियम प्रभावी असतो असें त्यांना आढळून येते. आणि मग जी गोष्ट प्रथम अलोक्रिक, गूढ, अगम्य अश्ली वाटत होती ती तशी वाटेनाशी होते.
सवीच्या परिचयाचे रेडिओचे उदाहरण घ्या ना. विलायतेत केलेलें भाषण त्याचक्षणी जसेंच्या तसें हिंदुस्थानांत ऐकूं येईल असें जर एखाद्या भविष्यवाद्याने पन्नास वषापूर्वी जाहीर केलें असते तर त्यावर तुमचा आमचा कोणाचाही विश्वास बसला नसता. तसें पाहिलें तर रेडिओचा चमत्कार हा योगसमाधीपेक्षां कोण- त्याही तर्हेनें कमी का आश्चर्यकारक आहे ६ पण रोडेओच्या चमत्काराच्या पाठीशीं असलेलें रहस्य शास्त्रज्ञांना उघड करून दाखविल्यामुळें त्यांतील 'चमत्का- रिकत्व नष्ट झालें इतर्केच, तोच प्रकार योगसमाधीचें रहस्य उद्यां उलगडतां यंऊं
अक -7*४पप0*-ा-०००- शाती णा फण हरशिप0ी?) 0 पि ?ि?0१?१ ३? १? ९?0१?0ी)?0१0?00१00९0 १0 णी प्लाट शपपस-- - ०५५० 0 पणापपी?प २ ?? पी? प०?पी२ २॥ी?0ी?0ी”)ी 0” २)?0ी)पटी 0 “प ०५५.
योगिर्साद्विव आस्तिक््य बकद्धि २२
-४-//*-
लागलें म्हणजे होईल. समाधिसाधन करण्याची एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया आहे. ती साध्य़ झालेले योगी आपणांत आहेत. पण ल्या प्रक्रियेची उपपात्ते ज्यांना देतां थेत नाहीं. त्यांच्याकडून ती गूढ समजली जाते. प्रक्रिया आधीं साध्य होणें व त्याची उपपत्ति नंतर बसविणं असाच प्रकार बहतेक वेळां होत असतो. आपिधांनीं रोग बरे होतात हा अनुभव सहजगल्या लागलेल्या शोधांनींही मिळ- ण्यासारखा असतो; पण त्या आंषधानं शारारांत काय काय प्रक्रिया घडून येतात व रोगहरण होतें म्हणजे काय होतें याची उपपात्त सांगतां येण हें फार कठीण असतें. तांच प्रकार या योगसमाधीच्या बाबतीत असावा. समाधि लावण्याची प्रक्रिया ज्याला पाध्य झालेली असेल त्याला त्याची उपपत्ति देतां यईल'च असें नाहीं. समाधि लावण्यापर्यंत ज्याची योगविद्येत प्रगति झाळेढी आहे त्याची
वद्ध सवेगामी झालेली असलीच पाहिज असें मानणेंही वाजवी नव्हे. या बाय- तींत बनारसच्या योगिराजांनीं काढलेले प्रांजळ उद्गार महत्वाचे आहेत. प्रा कुळकणी लिहितात काँ, तुलसीरामायण व भगवद्रीता हां योगिराजांना मुखी- त आहेत. पण इतर कोणत्याही गोष्टींबहळ किंवा शास्त्राबद्दल विचारलें असतां नम्नपशानें ते उत्तर देतात की, “ मी एक साधा मनुष्य आहे. मी ही समाधि- क्रिया एवढींच जाणतो. ” योगिराजांच्या नम्रतेचा मी शेरफायदा घेऊं पहात नाहीं. पण मला वाटतें त्यांच हे उद्गार प्रांजल व सत्यपूणे असावे, ज्यांना आपलें प्रस्थ माजवावयाचें असेल वा या विवेचा धंदा करावयाचा असेल ते इतकी प्रांजल भाषा मुखांतून कधींही काढणार नाहींत. आणि त्यांच्या भक्तगण ल्यांनीं असे उद्गार काढले तरी ते खरे मानणार नाहीं. कारण या मार्गात असणाऱ्या लोकांची सामान्य मनोव्रृत्ति अश्या प्रकारची असते कीं, आपल्या गुरुमहाराजांना एखादी विद्या प्राप्त झालेली असली की, ते त्रिकाल-सवज्ञ आहेत व इंध्रराचा त्यांच्यावर साक्षात् अनुग्रह आहे असें मानावें. खुद्द गरुमहाराजांचीहा अशी समजूत होणे अशक्य नसतें. या विद्येतील रहस्य पूर्णपणें उलगडून सांगतां येत नसल्यामुळें हे प्रकार ईश्वराच्या साक्षात् अनुम्रहाशिवाय साध्य होत नसावेत असें मानण्याकडे त्यांचीही साहजिक प्रत्रत्ति होते. आणि ईश्वराचा अनुग्रह याचा अर्थ असा करण्यांत येतो की, ईश्वराचा वरदहस्त असल्यास वाटेल त्या
*“"*<४५६८४४--४६५४%-४४-४ ४४-0४ श४-”- 0४ शा ही-टीथ टी टीः- 0 0 ४-१ *-* </४/१ ५४ “* */४-४४-४४/१४ ४-0 “0 ॥१* "५९४ १०१
: विचार तरंग : २४ सष्टिनियमांचें उलंघन करितां येईल. हवापाण्याशिवाय माणूस जगेल कसा १ अथात् समाधींत तो जगू शकतो, इतकेंच नव्हे, तर त्याच्या शक्तीचाही क्षय होत नाहीं हें कसें ९ अथात् येथ क'हीं खास ईश्वरानुम्रह असला पाहिजे असें मानण्याकडे साहजिकच प्रवा्ते होते आणि इंश्वरानुम्रहानें वाटेल त्या सिद्धि प्राप्त होतात हा तिद्धांत एकदां ग्रहित धरला म्हगजे सृष्टांचे रहस्य समजून घेण्याच्या शास्त्रज्ञांच्या मा्गीपेक्षां ईश्वरानुम्रह संपादन हा मार्ग अधिक श्रेयस्कर असें अनुमान फलित होतें. धर्मपंथाची शिकवण अशाच प्रकारची असते आणि यामुळें शास्त्रीय टष्टि व धार्मिक दृष्टि यांमध्यें विरोध आुत्पन्न होतो. योगेराज म्हणतात कीं, जडसृष्टीच्या पलीकडे क्राही ईश्वरी तत्त्व आहे याविषयीं विश्वास उत्पन्न करण्याकरितां मो समाधीचा प्रयोग केला.जडसृष्टीच्या पलीकडे इश्वरीतत्त्व असूं शकेल; पण त्या ईश्वराच्या ठिकाणीं प्रेमाला, भक्तीला, प्राथनेला वश होण्या- सारखा मानवी गण आहि व त्यामुळें भक्ताच्या संकटांचा परिहार, तो आपणच केलेल्या सृष्टीच्या नियमांचे उंघन करून करितो असलें कतुमकतुम् सामथ्य इ्श्वराच्या ठाया कल्पिल्यानें ईश्वराचे विभूतितत्त्व गोरविल्यासारखें कसं होतें, कोणास ठाऊक ! इश्वराने मानवास बुद्धिमत्ता दिली हाच त्याचा मानवजातीवर सवोत्तम अनुग्रह होय. या बुद्धीचा कसून उपयोग करणें हीच त्याच्या अनु- ग्रहाची सफेळता होय. तें सोडून ईश्वराला आळवीत बसल्याने त्याच्या अनु- ग्रहाची खरी किंमत आपणांस कळली नाहीं असेंच होईल. बद्धीनें सवच गोष्टी कळतील असे नाही. पण एक एक गोष्ट समजून घेण्याचा हव्यास धरल्यानेंच मानवाने आजवर आपली प्रगति करून घेतली आहे.
योगसमाधीच्या प्रक्रियेतील रहस्य आज बुद्धीस नॉोटसें आकलन झालेलें नसेल, पण ल्यांत भांबावून जाण्यासारखे कांहीं नाही. आपल्या शरीरांत रासायनिक भट्टी सारखी पेटलेली असून अनंत क्रिया सारख्या चाळू असतात त्या.चालू रहाण्या- करितां हवेंतील प्राणवायूची आपणांस गरज लागते. आतां.दारीरांताळ हा घडामोड कमी करीत आणतां आणतां जर अगदीं सूक्ष्म प्रमाणावर आणून ठेवली तर शरीराची झीजही होणार नाहीं. क्रिया चाळू रहाण्यास लागणारा प्राणवायूही अगंदी सूक्ष्म प्रमाणांत पुरेल, समाधि ज्या चिरेबंदी भुयारांत घेण्यांत येते
]
००-५५. ८ पपया फणी? पथ? पाप सननपयाटणापीण पालटला नलाडाट वट काकाणी
योगिसिद्धि ब आस्तिक्य बादधि २"
त्या खोलींत जेवढा प्राणवायु असेल तेवढा प्राणवायु समाधिस्त योग्यास चार- सहा महिनेही पुरेसा होईल. बनारसच्या योगिराजांचे भयार ४>६>८ म्हणजे १९२ घनफुटांचे होते. अंमळनेरच्या प्रकारांत भुयाराच्य़ा सवे बाजू ४ फुटाच्या म्हणजे एकंदर घनफळ सुमारें ९० फूट होतें. अंमळनेरची समाधि १३ तासांची होती व बनारसची सहा महिन्यांची होती. कालमयोदेचा आणि भुयारांच्या १९२व ९० या घनफळाचा कांहों संबंध आहे का, हे पाहिलें पाहिजे. दुसरें असं को, शरीरांत प्राणवायूची आवश्यकता लागते ती त्यांतीळ बराच भाग शरीरांतील मल काढून टाकण्याकारेतां खर्ची पडतो, म्हणून योगी शरीरशुद्धीची दक्षता घेत असतो. बनारसचे योगिराज सांगतात कीं, लांनी प्रारंभी प्रारंभीं कित्येक दिवस झाडाची पानें व गवत खाऊन काढले होते. खारट, तिखट, आंबट, गोड या उत्तेजक व शारीरांतील क्रियावधन करणाऱ्या पदार्थाचे सेत्रन हें ते पाप समजतात. समाधि घेण्याच्या पूर्वी आठ दिवस नुसतें दूध पिऊनच रद्ावयाचें व समाधिस्त होण्याच्या वेळीं लोटाभर पाण पिऊन धमरंप्र॑ मोकळां करावयाची व जिभेचा शेडा ताळलुमागानें वर चढवूच भ्रूमध्याच्या आंतल्या बाजुस पीहोंचवायचा. असं केल्यानें शराराचे व्यापार स्थागेत हांत होत अत्यंत सूक्ष्म प्रमाणापयंत स्थगेत होत असावे.व अश्या स्थागेत स्थितींत ररीरास झीजही अत्यल्प व प्राणवायूची आवर्यक्रताही अत्यंत अल्प भासत असली पाहिजे. हें सवे कसं होतें ह्याची वेज्ञानिक भाषेंत उपपत्ति मांडतां येत नाही. पण ती एक विशिष्ट शारीरिक प्रक्रिया असून अभ्या- सानें साध्य होण्यासारखी आहे असें अनेक योग्यांच्या हकीकतीवरून व योगिक ग्रंथातील वर्णनावरून दिसून येते. यांत साक्षात् ईश्वरानुम्रहाचा किंवा सृष्टीचे नियम उल्लंघण्याचा कांहीं प्रश्न नाही, समार्धाची अवस्था प्राप्त करून घेण्या'चे विशिष्ट नियम आहेत. ते आपल्याला आज वैज्ञानिक भाषेंत मांडून दाखावेतां येत नाहींत एवढेंच, पण त्या नियमांचा ब अस्तिक्यबुद्धीचा अथवा इंश्वरानुप्र- हाचा अथोअ्थी संमैध नाहीं. योगविद्येचे अज्ञात नियम हेर्हा सृष्टीच्या ज्ञात नियमाप्रमाणेंच असावेत आणि ज्ञात नियमाप्रमाणे हे गूढ नियमही कसोशीने पाळले न गेल्यास दगाही देतात, प्रयोगशाळेंत प्रयोग चालू असतां विषारी वायु 2
: विचार तरंग : २ श्वासांत गेल्यात जसा शास्रज्ञ वेडा होण्याचा किंव। मृत्युसुखीं पडण्याचा संभव असतो, तसा यौगिक प्रक्रियंत देखील कांही चूक झाल्यास वेड लाग- ण्याचा किंवा मृत्यु येण्याचा संभव असतो. नेमलेल्या वेळीं समाधि न उतरल्यास मानेच्य़ा शिरा दाबणे, जीभ खालीं ओढणें वगैरे ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत त्या सवे शारीरिक भोतिक क्रिया आहेत. वरील क्रिया करूनही समाधि उतरली नाहीं तर मृत समजून उत्तरक्रिया करावी असं योगिराजांनीं सांगितलें आहे. त्यावरून आस्तक्यबुद्धीचा व ईश्वराच्या अलोकिक सामथ्यी'चा वगेरे कांहीं संबध त्यांत आहे, असें दिसत नाहीं. शरीरावर व मनावर विलक्षण प्रभुत्व संपादन करून देणारी योगविद्या ही एक प्रभावी विद्या होय यांत शंकाच नाहीं. एके काळीं या विद्येची जोपा- सना फार मोठ्या प्रमाणावर झाली असली पाहिजे. पण तिच्या भोवती गूढतेचें आवरण उत्पन्न झाल्यानें तिची प्रगति स्थगित झाली असावी, शास्त्रीय दृष्टीने तिचें परिश्ीलहन झाल्यास शरीरविज्ञान व मानसशास्त्र यांत बहुमोल भर पडल्या- वांचून रहाणार नाहीं, तसें होण्यास तिच्याभोंवतींचें धार्मक पटल बाजूस सारून ती एक प्रयत्नसाध्य व नियमबद्ध अशी विद्या आहे अशा दृष्टीर्ने तिच्याकडे पहाण्यास शिकले पाहिजे. --मोज 'दिवाळी अंक' १९४२,
अहिंसेच्या मर्यादा.
हिंसा-अहिंसा वाद 'आज सर्वामुखीं झाला आहे. राष्ट्रावर परचक्र आलें असतां योग्य त्या सवे उपायांचा अवलंब करावा की अहिंसेचे त्रतच चालूं ठेवावें या विषयावर राष्ट्रांतील श्रेष्ट पुढाऱ्यांमध्ये आजकाल दोन तट पडल आहेत. अश्या वेळीं आहेंसेच्या पूर्वी होऊन गेलेल्या ऐतिहासिक प्रयोगाकडे लक्ष जाणे सहाजिक आहे. युरोपांत खिस्ति धमांच्या पहिल्या अमदानीत अहिंसेची अशीच एक जोराची लाट उठली होती. तिच्याकडे व तिच्या आतिरक्तांतील फोलपणाकडे थोडें लक्ष देऊं या. | ख्रिस्ति धमोर्चे मूळ प्राणभूत तत्त्व म्हणजे सर्वांभूती प्रेम हें होय. पण
या पवित्र तत्त्वावर इतर अनेक कल्पनांची जी पुटे चढली तीं सामाजिक जीव- नाला उपकारक ठरलीं न'हींत, मानवी प्राणी हा उपजतांच पापी असून त्याचा उद्धार होणें असल्यास तो सवेस्वीं प्रभुकृपेनेंच होऊं शकेल ही अशीच एक कल्पना होय. आतां जन्मजात पापाच्या कल्पनेने मनुष्याला स्वतःविषयी तिटकारा वाटूं लागला म्हृणजे त्याच्या आयुष्यांतील संगीत संपलेच, मग पोरुषाला, कर्तृत्वाला, उत्साहाला भरते कशाने आणावयाचे £ | पापमय आयुष्य कसे तरी सारावें येवढीच त्याची मग महत्वाकांक्षा, ही महत्वाकांक्षा धरून आयुष्य वेंचण्याचा राजमार्ग म्हणजे त्रत-वैकल्यें, उपासतापास यांनीं देहृदेडन करीत बसणें हा होय. ही वेराग्यद्वाचे सवे समा- जांत पसरली तर व्यावहारिक जीवन नीरस झाल्याशिवाय कसे राहील £ अशी
रसात आठवर्षीावी _,&_71_....
भाशी णा" णा?"
नाट “कट ककटककाीणाशा0णाताीटारयाो-पयााव. पाकळी, 4 क रा >.) “1 कि क .'। “१७ ४४“ // “2 /4€ “> "४५०४4५४ ४६४५५ ८४४०० ४४%” ५४५४!-*४४४/४/४/ ४” 2.७०” /०>-८>/-/:>-:7:>-/-/-./.-/././-/./८.*४*/.८.४>/०>४-/८८-४.४८८४५/८/०/०/५८/*०/०० ८४-४7 “> >>> “> “>
€_
ब्रक्ति खिस्ति धर्माच्या अनुयायांमध्य एके काळीं पसरली होती. वेराग्यवृत्तीनें भार- ठेल्या या ख्रिस्त्यांची सवे दाटे परलोकांवर खिळलेली आणि इहलोकाविषयीं जितकें औदासिन्य जास्त तितका परलोक जवळ अशी त्यांची कल्पना. त्यामुळें व्यवहारिक जगांतील राजकीय, सामाजिक घडामोडीविषयीं ते पूणे उदासीन असत. व्यावह!रिक जगांत कणखरपणा लागतो तर यांची शिकवण पहावी तों एका गालावर थापट मारली तर दुसरा गाल पुढें करावा अशा प्रकारची ! या शिकवणीनें क्षात्रतेज ठप्त होत चाललें. त्याचा परिणाम व्हावयाचा तोच झाला, रोमवर परचक्र आलें तरीही ख्रिस्ति लोक शास्त्रम्रहूण करण्याचें साफ नाकारत. रोमनराज्य रसातळास गेलें. कान्स्टाइननें ख्रिस्ती धमे स्वीकारल्यानंतरचेहो रोमनराज्य रसातळाला गेलें तर त्यांत हळहळण्यासारखें कांहींच नव्हते. कारण अगाचा अंत लवकरच होणार असून प्रभु ख्रिस्ताचे राज्य साक्षात इहलोकी सुरूं होणार आहे अशी ख्रिस्तांमध्ये दाट समजूत होती. या असल्या कल्पनांनी कोणत्याही समाजाच्या स्थेयीला आणि प्रगतीला लागणारा व्यावहारिक जीवनांतील उत्साह पार नाहींसा होऊन या वैराग्य नादाने रोमच्या डळमळ- णाऱ्या ऐश्वयीचें थडगे खणण्यास सुरवात केली असा अभिप्राय गिबन, मिलमन लेकी अश्या चौकस इतिहासकारांनी दिलेला आहे, आतां ख्रिस्त धमाचा चांगुलपणा दाखविण्याकरितां गिबन येवढें मात्र म्हणतो की, ख्रिस्ति धमोनें रानटी जेत्यावर मोहिनी टाकली नसती तर रानटी जेत्यांच्या हातून झाले त्यापेक्षां अतिरिक्त अत्याचार झाले असते. ( प्र. ३८. ) मिलमनही लिस्त्यांनी रोमचा विश्वासघात केला हें मान्य करतोच. पण येवढीच मखलाशी करतो कीं, ख्विस्त्यांची वागणूक रामला नाशकारक झाली असली तरी एकंदर समाजाला हितकारकच होती ( ख्रिस्ति धमाचा इतिहास : खंड ३, पृ. ४८ ), कसेही असले तरी व्यावहारिक, सामाजिक जीवनास ख्रिस्ति कल्पना भारक होत्या हें लेकीनें मात्र स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. संन्यासी, बेरागी, जोगिणी. होण्याचें व मठांत दिरण्याचें जें वेड सरिस्ति धमाने पिकविलें त्यानें तर गृहस्था- श्रमाचा उच्छादच मांडला होता. अनेक प्रेमळ काता, पिता, बंधु, भगिनी, पत्नी पती यांच्यावर या जोगवा घेण्याच्या सांथीसुळें दुःखाचे डोंगर कोसळले.मठांत
अहिसेच्य़ा मर्यादा २९ जाऊन हे लोक तामसी वृत्ति कायमची मारून टाकत असें नव्हे. कारण पाखं- ड्यांशीं गांठ पडली असतां एकमेक्रांची डोकी फोडण्याइतकेंही त्यांचें माथे फिरे व त्यांचें क्षात्रतेज जागें होई. पग राष्ट्रावर परचक्र आलें असतां त्याचा प्रति- कार करण्यास हातांत शास्त्र घेण हें मात्र पाप मानीत ! इतकेंच काय पण परचक्क ही इं्ररी घटना मानून उदासीन राहात. मिलमन लिहितो--
6 [नुळार्टत रज पढा०59 ४९०७ 8 11006 5टिकपा2श 7100 पळा पढ वै्ाशटा' जी 1381001150, याते कीट परोढ 95 त्टटि्ा5 पोट (1111511011) यापाठे ७४७७ 811)] [पि णाटा ७051घटते ७9 पाट टञ्ञाणप00 7100106 0१8 ॥॥८ 1108501 १९9७ 9 1290601 टठा18चाठतैटत १1॥७18- (100 छाती 7651581102 81 1110105 8&प्टशीट ७» 8९८" प्रा2०1(8012८ ०191101011." *
या वृत्तीमुळे ऐहिक जीवनाविषयी औदासिन्य हें धमेनिष्टाचें पवित्र कतेव्य मानलें जाऊं लागलें. याविषयीं लेकी या दुसर्या विठ्ठानांचे विचार ऐका,
&6 पृ
॥८ 8७७]८5 पाला 7) (लााडपखा (जपणे शाटते पा 010 ०८ 1 प्राटणाटळ2 8$ 0९ ए्टा७७ वा ति कपा पाट घ381100111010 0 90018] ॥८5 याते पा पाठवा 1०७ 1लठा र्जा ठेठ्याट- 810 818९८01 (ल, 4. ७.50), ॥७ ९९७३ 8 जाटड एला! (तर्ाटडडाठा 8110 0880 ॥॥8 110 1101688 ९४९७06 ठा पत्रा (० टाय ॥॥७॥ (070५6 0 पाळा ठठप्पाए'४. ताट 8४०१०१ १९॥॥॥ 191)101053, ]ला्ट कीट 0८ पि ॥8त ७620प6 (115000, 11181 11 १४७5 8 ढा ली आ्रावतीटिढााटढ ७० णाढया पावढा' शाळा "पोट पाट
17७ (७. 00),
ुत्साह ह्या माणसांत उपजतच आहे. त्याचा उपयोग ऐहिक कार्यात होण्या- ऐवजीं तो सर्वेस्वो आतां परलोक विषयाच्या चरणीं वाहिला गेला व एकंदरीने सामाजिक जीवनांत अनास्था उत्पन्न झाली. आपल्याकडील पंडितांनी राष्ट्रोय जीवनाविषयी अशीच अुदासीन ब्रत्ति घारण केली होती. तिचाही परिणाम व्हावयाचा तोच झाला. छाया याया 1. 206,
: विचार तरंग : ३०
मुसलमानी स्वाऱ्या जारी असतानांच मिताक्षराकार व हेमाद्रि हे होऊन गेले पण त्रतवेकल्याचा कीस काढणाऱ्या आणि प्रायश्चित्ताचे डोंगर रचणाऱ्या विठ्ठानांनीं परचक्काच्या आपत्तीविषयीं एक त्र काढलेला नाहीं. देशांत बद्धि होती, जोम होता पण तो सव परलोकांत विकला जाई आणि इहलोकी उपास- मार होई.
ख्रिस्त राष्ट्राचा पुढे उदय झाला तो ल्यांनीं शस्त्र-सन्यासाची ही नेभळट- पणाची वृत्ति झिडकारून क्षात्रवृत्ति पुन्हां प्रज्वलित केली तेव्हां, हें नर्वान धोरण स्वीकारण्यास त्यांना मुसलमानी स्वाऱ्यामुळें स्फुरण आलें. प्रथम कांहों वर्ष या स्वाऱ्यामुळेंही ख्रिस्त्यांनीं आपली आहिंसा वृत्ति सोडली नाही. उठट
क्ट
आपले राष्र परक्यांच्या लाथा खात आहे तें लांच्या पापक्षालनाकरितांच हाय अज्ीहि ते आपली समजत घालात ! पण परक्या शूर लोकांच्या स्वाऱ्या- मुळें जेव्हां सवे युरोपखंडावर इस्लामी चांद फडकण्याची वेळ आली तेव्हां मात्र ख्रिस्ति राष्ट्रांना आपली चूक उमगू लागली
ख्रिस्ताच्या पश्चात् तीनचार शातकें दास्त्रप्रहण करणें पाप होय असें स्तरिस्ति धर्मापदेशक कंठरवानें प्रातापादन करोत. इतकेंच काय पण सत्पथाच्या बाजूनें कां होइना पण ज्यांनीं तरवार गाजविली त्या सेनिकांनाही विशेष प्रायश्वित्त घतल्याविना ख्रिस्ती संघांत प्रवेश मिळत नसे. आहिंसेचें हें तत्त्व ख्रिस्ति समाजांत इतके बद्धमूल झालेलें हातें को या तत्त्वाकरितां कांहींनी देहांत शिक्षा पत्करली, पण रणांगणावर जाण्याचें झिडकारले. मात्र हळूहळू ही वृत्ति पालटत गेली. रोमचें राज्य ज्या रानटो लोकांनीं उध्वस्त केल त्या लोकांमध्यें रणांगणांत मृत्यु हें सदभाग्य समजलें जाइ. ही त्यांची कल्पना लांनी सरिस्ति धमे स्वोकारल्य़ावरहा सोडलो नाही, आणि रोमन साम्राज्याच्या अस्ता- नंतर जी एकंद्र दंगल माजली त्या दंगळीमध्यें आपला धर्मे टिकविण्यास व एकंद्र ऐहिक व्यवहार चालवावयाचे तर शस्त्रसन्यासाची कल्पना कायमची उराशी बाळगणें अशक्य होय, हँ खिस्यांनाही उमजू लागलें. सर्वांभूती आत्मत्व व विश्वकुटुंबत्व ह्या कल्पना निःसंक्य उदात्त होव, पण पारस्थिति अनकूल असल्याविना या कल्पना व्यवहारांत आर्ण पाहणें हें विस्तवाशीं खेळण्यासारखें आहे. एका ग्रंथकारानें म्हूटल्याप्रमाणे--
अहिंसेच्या मयोदा ३१
“७०.९. ०.१४ “९९४४१ /*-"५..०-८ ५१.८१. ०९ ५९०००९.” >*./*/.-/० ५०.४ ०९०/९०/.९००५००/४५/* 2००७५९.» ९०/० ८... *>*/*.* 4९2९"... ८"./ २१.५५" /£'*४"४५” /"१५४"/*-*-१/"*१४-२% 2 ४"४१-०१४/४/१--/५०/९७/
1) ॥७८ 50८1७ रज 83) ७८०] 561115118255 18 '00)]9 ७. व्ािळा०&. 1. 5०01619 15 10 वाहकाला 1. घऊ 00 50 ७४ ट०पापा01 ००पा152105 ( 967)&% 11 7८66 1०७. )
स्वार्थी समाजामध्ये स्वार्थीपणा स्वीकारणे म्हणजे केवळ स्वात्मरक्षणा*ची तजवीज करणें होय हॅ तत्त्व ख्रिस्त्यांना पट्टूं लागलें. मुसलमानी स्वाऱ्या युरोपवर आदळूं लागल्यावर तर लांचे डोळे खाड्दिशा उघडले. आणि पुढें मुसलमानांच्या विरुद्ध चालविलेल्या धमयुद्धांत जेव्हां अगणित लूट मिळूं लागली तेव्हां त्यांच्या लौभाला पान्हा फुटला आणि मग अहिंसेचे पाप टाळण्याकरिता आणि सवीभूती प्रेमाचा झेंडा उभविण्याकरितां ज्यांच्या पूर्वजांनी प्राणाचीहि आहुति दिली त्यांच्याच वंशजांनी रणांगणावर जाऊन देह अपण करणे हें पुण्यतम कृत्य होय, अशा प्रतिपादनाचा नुसता महागजर चालविला. यापुढे खरिस्ति धमोला जे वळण लागलें त्यांत ख्रिस्तांच्या दया, प्रेम, अहि- सादि प्रेमाचा मागमूसही राहिला नाहीं. त्याचें समर्थन मला करावयाचें नाही हें वाचकांना सांगावयास नकोच. तर मला लक्ष वेधावयाचे तें एवढ्याच मुद्याकडे की आहिंसादि तत्त्वे हीं स्वत: सिद्ध स्वयंभ तत्त्वे असें न मानतां बहुजन समाजाच्या उत्कर्षाला पोषक या दृष्टीने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या मयोदाही ओळखल्या पाहिजेत. एका गालफडांत मारलें असतां दुसरा गाल पुढें करा असे प्रतिपाद- णाऱ्या येशूचे अनुयायी म्हणावयाचे व त्याच तोंडीं अटम बॉँबची भाषा बोलावयाची यापेक्षां दुबळ्याला मारूं नका पण आततायीला ठोळून काढल्या- शिवाय राहूं नका असें म्हणणें अधिक प्रामाणिक नाहीं का ९ -र्उन्मेष मासिक अक २, १९४२,
विज्ञानप्रणित समाजरचना.
प्रा. पु. ग. सहखबुद्धे यांच्या विज्ञानप्रणित समाजरचना या ग्रंथाने समाज- शास्त्रीय वाड्य़य़ांत अव्वल दर्जाची भर पडली आहे. प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप ग्रंथांना रूळ . असलेल्या पुष्पाच्या उपमेनें दशेबावयाचें असल्यास तें हिरव्या चाफ्यासारखें आहे असें वर्णन करतां येईल, हिरव्या चाफ्याचा रंग भडक उठावदार नसतो, पाकळ्या नाजुक तर नसतातच पण फूल आहे कीं पान आहे हॉहे चटकन ओळखतां येऊ नये अशा स्वरूपाच्या असतात. अनेक पाकळया
$
७, २.०७)
एकमेकांत वतुळाकार बसवून जो गेंदेदारपणा इतर फुलांत साधलेला असतो त्याचीहि हिरढ्या चाफ्यास दखलगिरी वाटत नाहीं. असें असूनहि हिरवा चाफा तो हिरवा चाफा. कारण फुलाचे जीवनसवस्व जो सुवास ता हिरव्या चाफ्या- मध्यें गोडच गोड ! प्रस्तुत ग्रंथाचेंहि असेंच आहे. ग्रंथांतील प्रकरणे मूळ चित्रमयजगतमर्ध्ये स्वतंत्र लेखरूपानें छापली गेलीं. ल्या वेळीं तीं लिहितांना सबध पुस्तकांचा आराखडा बहुधा लेखकापुढें नसावा. पण पुढें ती स्वतंत्र ग्रेथांत निविष्ठ करतांना जो संस्कार ल्यीवर जरूर होता तोहि फारसा झालेला दिसत नाहीं. ग्रंथ फारच घाईने छापला गेला आहे. पृष्टेख्या देण्यांताहि पाहेलीं ४३ पानें झाल्यावर पुन्हां पाहेल्यापासून सुरुवात झाली आहे ! पण इतक्रे सवे दोष असूनहि मराठॉंतील समाजज्शास्रावरील ग्रंथांत मानाचें स्थान मिळ!वें अशा योग्यतेचा हा ग्रंथ आहे.
शास्त्राकडे पाहण्याची दाष्टे समाजशासत्रावर लिहितांना समतोल ब॒द्धी राखणे हें तारेवरील सकेशीइतकेच जवळ जवळ कठीण आहे. शास्त्र शब्द उच्चारला कीं, तकककंरश कठोर निर्विकार
विजश्ञानप्रणित समाजरचना ३३ विचारप्रणाली मनापुढें उभा राहावी अश्या प्रकारची प्रथा भोतिकशास्त्रांनीं निर्माण केली आहे. पण रसायन, पदाथोवेज्ञान यांसारख्या शास्त्रांचा अभ्यास आणि समाजशास््रांचा अभ्यास यांच्यांत जें अंतर आहे तें इस्पितळांतील एखाद्या बेवारशी प्रेताची चिरफाड करण्यांत आणि स्वतःच्या एकुलत्या एक मुलावर नाजुक जागी शास्त्राक्रिय़ा करण्यांत जें अंतर असतें तितकें मोठें आहे. रसायनशास्त्री हिरा आणि कोळसा यांचें पृथक्करण सारख्याच निर्विकार मनानें करूं शकतो म्हणून हिरा हिरमुसत नाहीं. आणि प्राणिशास्त्रज्ञानें कोल्हा हा कुत्रा आणि लांडगा यांची संकर प्रजा होय अशासारखे एखादे विधान केलें तरी विष्णुशम्योशी किंवा इसापाशीं गुजगोष्टी करणारा कोल्हा शास्रज्ञांशी हुजत घालणार नाहीं, या दोन्ही गोष्टी मानवी भावनांनी अस्पृष्ट म्हणूनच निर्लेप अका राहूं हकतात. पण जेथें मानवी भावना, अहंकार, स्वार्थ यांचा प्रवेश झाला त्या त्या विषयांत शास्त्र या रब्दाकडे बर्याच साशंक वत्तीनें पाहावयास शिकलें पाहिजे.
भोतिकशास्त्राचे विषय हे सामान्यतः मानवी भावनांच्या कक्षेबाहेर्च वावरत असतात. पण ल्यांताल चुकून मानवी भावनांच्या सोवळ्या जागेंत एखाद्याचा पाय पडला तर तेवढ्यानेंहिि त्यावर गहजब झाल्याविना राहत नाहीं. ज्यो तिष- शास्त्रांत जुने स्थूळ गणित सोडून टिळक्रांसारख्या थोर विद्वढर्यानी सुचविलेले नवें सूक्ष्म गगित घेण्याने वास्तविक कोणाचें काय नुकसान होणार १ पण या प्रकाराने पूवेजांच्य़ा बुद्धीविष्यां अनादर दाखविला जातो अशी भलतीच समजूत करून घेऊन या साध्या गोष्टीलाहि नाक मुरडण्यास लहरी भावना कमी करीत नाहीं. मग समाजशास्त्राची गोष्टच बोलावयास नको. समाजशास्त्र या समासांत शास्त्र हा राब्द बसलेला असला तरी रसायन गणितादि शास्त्रांना ज्या अर्थानें शास्र हा शब्द ठागू पडतो त्या अथी तो शब्द समाजशास्राला लागू पडण्यचा काल अद्याप तरी आलेला नाहीं. समाजाच्या घडामोडींच्या बुडाशी असणाऱ्या प्रेरगांचा अभ्यास चाळू आहे. पण या अभ्यासाला अद्याप निश्चित सिद्धांतरूपाने मांडण्यासारखे कोणतंहि फळ धरलेलं नाहीं म्हटलं तरी चालेल. जीं कामचलाऊ प्रमेये नःडलीं जातात तींहि पडताळून पाहणें कठीण असल्यानें या शास्रांत अभ्यासकाच्या भावनांना खेळावयास भरपूर वाव आहे. यामुळें जुने
: विचार तरंग : ३४
स्मातेगप्रंथ वाचीत असतां धर्म या शब्दाचा जसा मर्यादित अथ घेतला पाहिजे तसा पाश्चाल्यांचे ग्रंथ वार्चात असतांहि शास्र हा शब्दहि मयादित अथोर्नेच स्वीकारला पाहिजे.
समाजाची समतेवर रचना
विज्ञानप्रणित समाजरचना म्हणजे विज्ञानाची विचार करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला पटेल अशी समाजरचना होय. ह्या पद्धतीचे सारसवस्व म्हणजे वस्तुस्थितीवरून शुद्ध तकानें जं प्रमेय निघेल तें स्वीकारणे हें होय. 'सर्वे नः सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:' म्हणजे पुष्कळां'*चें पुष्कळ सुख हें बद्धिवादी ध्येय होय. या ध्येयाला जडवादी म्हृणून नाक मुरडून जे आक्षेप घेण्यांत येतात त्याची ग्रंथकाराने उलट तपासणी करून असें दाखविलें आहे कीं, तेच आक्षेप आत्मवादावरहि तितक्याच यथर्थतेनें उलटविण्यांत येतील. सर्वांचे सुख हँ ध्येय मानलें म्हणजे या ध्येयाला पोषक अशीं जीं दोन तत्त्वे समता व स्वातंत्र्य, त्यांचा स्वीकार करणें अपरिहार्य आहे. म्हणजे समाजाची रचना अशी असली पाहिजे कीं त्यांत जन्मतः सर्व व्यक्ती सारख्याच गणल्या जाव्यात व त्यांतील प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणांची योग्य जोपासना करून सामाजेक प्रतिष्ठेच्या अगदीं शिखरावर चढण्यास स्वातंत्र्य असावे.
सवे व्यक्ती जन्मतः सारख्या नसतात ही रोजच्या पाहण्यातली गोष्ट आहे.हजार माणसें तपासली तरी ञथे दोन तोंडवळे सारखे आढळत नाहींत तेथे गुणावगुणांत संवे माणसें सारखी आहेत असें मानणें हें शुद्ध घाडस होय. किंबहुना सर्व माणसें एकाच छापाची असतीं तर वैचित्र्याच्या अभावीं सामाजिक जीवन नॉरस झालें असते. सर्वे माणसें एक छापी नाहींत हें खरोखर मोठें भाग्य होय. पण वेचित्र्य असलें तरी श्रेष्ठ कनिष्ठपणा कोणावर जन्मतःच मुद्दाम लादावयाचा नाहीं हें समतचें तत्त्व. हीन जातींत जन्मलास म्हणून तूं श्रेष्ठांची सेवाच जन्मभर कर किंवा मुलीच्या जन्मास आलीस म्हणून पतीच्या घरीं द!सी म्हणुन रहा, माहेरीहि येऊं नको, अशी वृत्ति न स्वीकारणे हॅ समतेचे सार. मग जो तो आपापल्या युणावयुणांनी श्रेष्ठ कनिष्ट काय पदवी मिळवील ती मिळवो, गुणा-
चिन अ
बिज्ञानप्राणित समाजरचना- ३५
वसृण मूळचे समान नसले तरी सर्वांना समान संघि मिळेल अशी समाजाची रचना करणें हं ध्येय,
परिस्थितीचा कुंचला
जन्मतः सवे माणसें तंतोतंत खरोखरच सारखी असतात असेंहि मानणारे कांहीं पाश्चात्य समाजशास्रज्ञ आहेत. ते म्हणतात कीं, “ माणूस जन्मतः निव्वळ ओल्या मातीचा गोळा असतो. त्याचा विनायक बनवायचा कीं वानर वठवावयाचा हॅ सवस्वीं परिस्थितीच्या संस्काराचा हात त्यावर कसा फिरेल यावर अवलंबून असतें. गारुडी मुठीवर फुंक मारून हंडिबागाला विचारतो कीं, काय काढूं बोल£ पेढे, कीं जिलबी, कीं आंबे £ तक्षा ऐर्टानें हे बिहेव्हियीरेस्ट पंथवाले अथवा परिस्थितीप्रमाणवाले विचारतात कीं, “दव पाहा माझ्या हातांत आतांच ऊन्मलेलं हें अभैक आहे. बोला याला कोण करूं १ वेदान्ती शंकराचार्य, गाणेती भास्कराचार्य, की नुसता कणिक तिंबणारा आचारी £ परिस्थितीचा कुंचला माझ्या हातांत द्या आणि मग पाहा. मी या अभकाला सांगाल तें बनवतो. ” याच्या अगदीं उलट टोकाला जाणारे समाजशास्त्रज्ञह्यि आहेत. ते म्हणतात, “ सर्वे व्यक्ति जन्मतः सारख्या नसतात हें तर झालेच. पण कांहीं कांही गुण कांहीं विशिष्ट वंद्यांत किंवा जातीतच आढळून येतात. म्हणजे कांहीं वंश हे मूलतःच श्रेष्ट आहेत आणि दुसरे मूलतःच कनिष्ट आहेत. *' युरोपियन समाज- शास्रज्ञांचा सर्वांत प्यारा वंश म्हणजे नॉर्डिक वश. पृथ्वीच्या पाठीवर देवाचा लाडका व श्रेष्टांतील श्रेष्टातम असा वैश कोठें असेल तर तो नॉर्डिक वंश होय सुधारणेचे अत्युच्च गोरीशंकर कोणाला गराठतां येणार असेल तरतें फक्त या वंशालाच. पण या वंद्याचें शद्ध रक्त कोणत्या राष्ट्रांत सवोत अधिक सांपडतें हें सांगावयाची पाळी आली म्हणजे या शा्रज्ञांची जी गडबड उडते ती पाहण्या- लायक असते. प्रत्येक शास्त्रज्ञ म्हणणार माझ्या राष्ट्रांत सबोत अधिक, आणि माझ्या शत्रूच्या राज्यांत औषधालाहि तें मिळणार नाहीं. जमेन शास्त्रज्ञ गुंथूट यांच्या मतें जर्मनीमध्ये नार्डक रक्त सर्वात अधिक, तर इंग्रज विद्वान डॉन इंग व मैकडुगल यांच्या मते इंग्रजांत सवौत अधिक आगि जर्मनांत मुळींच
: विचार तरंग : -ह नाहीं. ते म्हणजे नुसते अल्पाईंन जातीचे वेडगळ ! (पू. २७ ) रक्ताची हिस्से- राशी काढणारे हे सर्वच शास्त्रज्ञ आणि रक्त थेथून-तेथून सवे सारखेंच म्हण- णारे वर उल्लेखलेले, तेहि पण शास्त्रज्ञच ! यावरून समाजशास्त्रांतील “ शास्त्र शाब्दाविषयीं कसे सावध आणि जागरूक राहिलें पाहिजे याची कल्पना येईल, अशीच सावधगिरी जुन्या ग्रंथांतील धमे शब्दाविषयींहि आपण राखणें अवश्य होतें. जुन्या स्मृति ग्रेथांप्रमाणें विचार करावयाचा म्हणजे व्यक्तीचा आणि समा- जाचा सवंत्र झाडून सारा व्यवहार धमोच्या हुकमतीखालीं चालला पाहिजे. आणि धमाच्या म्हणजे पारल्गौकेक तकोतीत गूढ अश्या धमेतत्त्वाचा ! यामुळें समाजाच्या ऐहिक गरजची तर्काने चचा करूं जाणेच अशक्य होतें.
संस्कारगत व पिडगत गुणांची कसोटी
आजच्या हिंदु समाजांत जसें वेमनस्य़ सववत्र वावरत आहे तसें इतर समा- जांतहि आहे. जगांतील कोणत्याहि समाजांत उच्च कनिष्ट असे थर असतातच. पण इतर समाजांत ते खडकासारखे टणक बनलेले नाहींत. कारण उच्च किंवा नीच जातींत जन्मास येणें ह पूर्वसुकृताचें फळ होय या गूढ तत्त्वज्ञानाचे समिट तेथे ओतललें नाही. या तत्त्वज्ञानाची रजा घेतल्याशिवाय समाजाच्या पुनघेट- नेचा विचारच संभवत नाहीं. पुनेजन्म खरा कीं खोटा याविषयी हुजतहि घाल- ण्यांत अर्थ नाहीं. खरा मानून आत्मिक उन्नतीवर त्याचा परिणाम होत असेल असे मानलें तरीहि हरकत नाही. पण पूर्वेजन्माच्या. संचिताचा परिणाम मनु- घ्याच्या सर्व व्यावहारिक जीवनावर होतो व मनुष्यकृत ज्या उच्चनीच जाति त्यांपैकी कोणतींत जन्मास येणें हेहि पूर्वसंचितावरूनच ठरतें आणि ते ठरलें म्हणजे पुढें केव्हां तरी आपल्याला उच्च जातीत जन्म मिळेल या आशेनें आज ज्या नीच जातींत मी जन्मलो त्या नीच जातींची म्हणून ठरलेली कामे प्रामाणे- कपणें करांत राहणें हेंच माझे कर्तग्यकमे ठरतें वगैरे जी विचारसरणी आद्वे तिला वाटेस लावल्याशिवाय समाजशास््रांत तर्काला व विवेकाला प्रवेष मिळणेंच दु्घेट.
पण एकदां बोळवणी केलेला बहुरूपी दुसऱ्या दिवशीं दुसरेच सोंग घेऊन पुन्हां यावा तसा एक नवीन प्रकार कांहीं समाजशा्रज्ञांनी सुरू केला आहें. ते
विज्षानप्रणित समाजरचना ३9
म्हणतात, “पूर्वसंचिताचें तुम्हांला बावडें असेल तर ते नका मानू. पण तकोचा आणि प्रयोगाचा विषय होऊं शकेल असें अनुवंशशास्त्र तरी तुम्ही मानतां ना १ मग त्या अनुवंशशास्त्राचेंच असें म्हणणें आहे कीं ते ते गुण हे त्या त्या कुलांत आणि त्या त्या जातीतच कायमचे आढळून येतात. ते गण त्या त्या जातीच्या पिंडगत तिजोरींतच सुरक्षित ठेवलेले असतात आणि या तिजोरीची किल्ली त्या त्या अनुवंशाच्यन्च हाती असते. व्यक्तीने आपल्या जातांचाच धंदा करावा, व आपल्या जातीच्या वधूशीांच संसार करावा असें करणें यांतच तिचें कल्याण आहे, इतकेंच नव्हे तर असें न वागल्यास तिचा वैशक्षय होईल, असें जें पूवोचायीनीं प्रतिपादिळें आहे तें अनुवंशक्शास्राच्या आधारानेंच. आणि हें श्या तरकशरण असल्यानें गूढवादाची बोळवणी करणाऱ्या तुम्हांलाहि त्याचें स्वागत केलंच पाहिजे. ”
युरोपमध्ये गाल्टननें या विचारसरणीचा पाया घातला आणि नंतर पियर्स- नादि त्याच्या शिष्यवरांनीं पोकळ आंकड्यांच्या इंद्रजालानें त्यावर प्रचड प्रासाद उठविला. इतका कीं कोणताहि एखादा गुण कोणत्या पिढींत कोणत्या क्रमानं किती टक्के उतरेल याच्या अगदीं सारण्या त्यांनीं बांधून टाकल्या. एखादें गवयाचें घराणें घ्यावयाचे आणि त्याच्या पांचपन्नास पिढ्या तपासून दाखवबावयाचें कॉ, या कुलांत गायनविद्या ही अनुवंशिकच आहे. तसेंच दुसरें एखाद भिक्षे- कऱ्या'चें कूळ घ्यावयाचे आणि दाखवृन द्यावयाचें की, या कुळाच्या पन्नास पिढ्या तपासल्या तरी या कुलांत लायकी सांपडते ती फक्त भीक मागण्याची |! आणि या काटकुळ्या प्रमेयांना आंकड्यांच्या कोष्टकांचे जाडजड तट चढविले कीं झाले टोलेजंग सिद्धांत. पण उपजल्यापासून गाण्याचे आवाज ज्या मुलाच्या कानादर पडत असतात तें मूल गवई झालें तर त्यांत अनुवंशाचा गुण किती आणि संस्काराचा गुण किती हें ठराविणेंच मूळ कठिण. मग तें ठरवितांना गणिताच्या कितीहि कसरती केल्या म्हणून काय निष्पन्न होणार १ तसेंच रोज दारोदार भटकण्याचाच ज्याच्या मनावर अव्याहत संस्कार झाला आहे अशा मिक्षे- कऱ्याच्या मुलाला तूं भास्कराचार्य होणार नाहींस म्हणून सांगणें हें शास्रीय ठरेल काय़ ! तेव्हां संस्कारगत गुण आणि पिंडगत गुण यांची फोड करण्याची
क : विचार तरंग : ड्ट कसोटी जोंवर शास्त्रज्ञांना गवसली नाहीं तोंवर गाल्टन पियर्सनादि आंकडे- शास्त्रज्ञांची विचारसरणी हो हवेंतील हवेलांच मानली पाहिजे. तात्पये जाती ह्या मूलतःच श्रेष्ट कनिष्ठ आहेत, त्या कायमच्या तशाच राहातात, ल्यांच्या. धंद्यांत किंवा रक्तांत संकर आल्यास त्यांचा क्षय होतो वगैरे ज्या रूढ समजुती आहेत त्याठा शास्त्रांत कोणताहि आधार मिळत नाहीं.
सगोत्र विवाहाविषयीं जो विदठ्वेश बद्धमभूल झाला आहे त्यालाहि शास्त्रांत आधार कसा सांपडत नाहीं याचचेंहि ग्रंथकाराने विवेचन केळे आहे. सगोत्र निषेधांत दोन गोष्टा मुख्य मानलेल्या आहेत. एक म्हणजे एकाच गोत्राची सवे कुटंब हो एकाच पूजाच्या वंशांतली होत. म्हृणजे त्या सर्व कुटुंबांत एकच रक्त खेळत आहे. आणि दुसरी म्हणजे एकाच रक्ताच्या कुटुंबांत विवाह होणें हें अनिष्ट आहे. पण हीं दोन्ही प्रमेये निराधार आहेत. आजच्या गोत्रांची ऐतिह्यासेक तपासणी केली असतां दाखवून देतां येईल कीं, आजचीं गोत्रे हौ एक रक्तसंबंध सुळींच दाखवीत नाहींत. बोधायनाच्या मताप्रमाणे पूर्वी गोचें असंख्य होतीं. त्याचे- पुढें गंगाधर, खांडव, गोदायन, पांचाल वगैरे गण पाडले. या गणांचीं नांवें द्व देशनामे उघड दिसतात. ती एक रक्त दाखवीत नसून फक्त एकदेशीयत्व दाखवितात. दुसरें, पूर्वी गोत्रे बदलताहे असत. उदाहरणाथे, शुन:शेप हा आंगिरस गणांतून विश्वामित्र गणांत गेला व भारद्वाजाचा वंशज शोनहोत्र हा भृगुकुळांत गेला असे उल्लेख आढळतात. तिसरें, एका गोत्रांतळा मुलगा चोल संस्काराच्या पूर्वीच दुसऱ्या कुलांत दत्तक दिला तर त्याचें पूर्वाचें गोत्र अजी- बात बदलते म्हणजे विवाह्याच्या वेळीं त्या पूवंगोच्राचा विचार करावा लागत नाहीं वगेरे नियमहि असेच दाखवितात कीं गोत्रांचा आणि रक्ताचा अभेद्य असा संबध नाहीं. गोत्र तर राहोच, पण मह्ाभारतकार सांगतो कीं, “ जातीं देखील ठरविणे कठीण आहे. संकरान् सवैवर्णानां दुष्परींस्येति मे मतिः . दुसर प्रमेय असें कीं एकाच रक्ताच्या कुळांत शरीरसंबंध होणें हें हानिकारक आहे. त्यासहि शाखांत आधार नाहीं, उंदरांच्यावर केलेले प्रयोग माणसांना लागू असतील तर, अशा संबंधापासून कोणताहि अनथे उद्भवत नाहीं असाच उलट पुरावा उपलब्ध आहे, सारांश, सवाना समान संधि या तत्त्वानुसार समाजरचना
जला
वेक्षानप्राणत समाजरचना - हि
“५९५-५८/"---*-८०-/--"-“५-/-----./-८---/---.“.“/".“>.*.*_*“*““>.“।_“*/“/./-“-//:/*/-/““//€/2/-/<:./८/-./-/->/-“-/-:.“€-/.//../././.“-/:/--7///-€--€-€०५->५-”---*-//.“/“>
करूं पाहणाऱ्याला विरोध करणारीं अशीं जीं पाखंडे आज रूढ आहेत त्यांना
तकेशुद्ध असा पाया नाहीं. ग्रहसंस्थेचे महत्त्व
८४२७४७४१७४ २ /"%/ २७ “४७/२७
सर्वांना समान संधि य तत्त्वामध्यें स्रीपुरुषांना समान संधि ही ग्रहीतच आहे. आणि ती व्यवहारांत उतरावयाची म्हणजे कुटुंबसंस्था आणि अपत्यसंगोपन या गोष्टींचाहि विचार करणें अवश्य होतें. या बाबतींत एक मत असें आहे कीं स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्याचे सुख अनुभवू द्यावयाचें असल्यास त्यांच्या मानेवरचे अपत्यसंगोपना'चें जू दूर केलें पाहिजे. म्हणजेच कुटुंब संस्था मोडली पाहिजे व अपत्यसंगोपन हें सावेजनिक संस्थांवर सोपविळें पाहिजे. पण राष्ट्रांतील से अभेकांची जोपासना करतील येवढ्या प्रचंड सावजनिक सस्था अद्याप निघाल्या नाहांत हें एक व जेथें थोड्याबहुत निघाल्या आहेत त्या रशिया व अमेरिका या देशांतील अनुभर्वाहे मातांच्या इतक्या कळकळीने या संस्था वागूं हकतं नाहींत असा'च आहे हें दुसरें. अपत्यसंगोपन हें मानेवरील जुवाप्रमाणें कष्टदायक आहे, असें न मानतां मांडीवरील वीगेइतकें आल्हादप्रद आहे अश्या मान- णाऱ्या माता थोडक्या नाहींत हें तिसरे, आणि समाजसेवेचे प्राथमिक धडे घेण्यास कुटंबसंस्थेइतकी नमुनेदार शाळा दुसरी सांपडण्यासारखी नाहीं हें चोथे, या सव कारणास्तव ग्रहसस्था मोडण्यांत समाजाचें हित साधेल असें वाटत नाहीं असा प्रेंथकारानें अभिप्राय दिला आहे आणि या त्याच्या अमि- प्रायावरून प्रंथकाराची विचारसरणी लक्षांत येईल.
कांही विधानांचं परीक्षण
हो विचारसरणी प्रायः तर्कशुद्ध आणि समतोल अश्शीच आहे. क्वचित् कांही विधानें नित्य आहेत त्यांचा निर्देश करून हें परीक्षण संपवू , एकराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेःचें बिवेचन चालू असतां ग्रंथकार लिहितो कीं “ हिंदु राष्ट' हा शब्द मी उग्रीच वापरला आहे. असें एखादें राष्ट्र मागें कधीं होतें किंवा पुढें कधी
होऊ शकेल असें मला वाटत नाहीं ”. या विधानाला बेतागानें केलेल्या विधा- नाचा वास अगदी वरवर देखील मारतो आहे, एक राष्ट्रीयत्वाचे पांच धागे
नट ककवअ अरी >> बाणी. >-०णणपणााााप---->> न हळ. मसा मडक्यात जक चरळ ककमती का, नट ---५-- >> -“-- --* -_ *नटणणपापाप-
: विचार तरंग : ७०
ग्रंथकाराने दिळे आहेत. ते म्हणजे एक रक्त, एक धमे, एक पूर्वपीठिका, एक भाषा व समान संधि हे ते पांच धागे होत. ते देऊन म्रंथक्रार लिहितो की, “ आपल्ग्रा हिंदु राष्ट्राला राष्ट्रोयत्वाच्या या पांच धाग्यांपैकी कोणत्या धाग्याने बांधलं आहे असें पाहिलें तर यांपेकी कोणताहि धागा येथें नाहीं.” या एकांतिक विधानाचा पाठपुरावा इतिहास करील असें मला वाटत नाहीं. रक्ताचे भिश्रण हेवेऊ नये याविषयीं हिंदुशासत्रकार उत्तरोत्तर अधिक कडक लिहू लागल होते पण एके काळीं रक्तसंकर भरपूर होता हें मागें आपण पाहिलेच आहे. शिवाय भिन्न रक्त असलें म्हणून भाषा भिन्न असावी, धमे भिन्न असावा, पूत्र पीठिका भिन्न असावी आणि असलीच पाहिजे असें कोणी प्रतिपादन कर्रात अस- ल्याचे ऐकिवात नाहो. कांहींचे संस्कार वेदिक मंत्राने होतात तर कांहाचे पोराणिक मंत्राने होतात; येवढ्यावरून त्यांचे धमोहि भिन्न असावेत असल्या विचारसरणीच्या आहारी जाणं म्हणजे भागवतधर्माची आणि वारकरी पथांची कामगिरी डोळ्याआड करण्यासारखे होय. आषारढा-कार्तिकीला चंद्रभागेच्या वाळवंटी जो तुफान जनसम्मदे लोटतो तो रक्ताने भिन्ञमिक्न असला तरी विठट्टल-भक्तीच्या एकमेव अखंड रसाने कसा आकंठ तुडंब भरलेला असतो हें ज्यानें पाहिलें आहे त्याला, या लोकांना एक धम नाहीं अस्ते विधान करतांना विच!रच पडेल, तीच गोष्ट एक भाषा आणि एक पूवेपीठिका यांची. हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशाची एकच एक भाषा असणें ही गोष्ट मुळांतच अशक्य आहे; शिवाय तशी ती नसावीच असे कोणी प्रतिपादन केल्याचे वाचण्यांत नाहीं. पण या बाबतींत महत्त्वाची लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट हो का, प्रांतीप्रांती भिन्न भाषा नांदणाऱ्या या अफाट देद्यांत एक अशी भाषा होती कीं, ती कारर्मारपासून न्याकुमारीपर्यंत सववत्र अभ्यासली जाते होती. ही भाषा संस्कृत होय आणि ही भाषा ब्राह्मणांच्या सोवळ्या संबळींतच व धार्मिक चर्चेपुरतीच तेवढी . घावरत नसून देशांतील सवे उत्तमोत्तम वाडमय त्यांत संप्रहित केलें जात होतें. त्यांत धमंचर्चा आहे, अर्थशासतराचे ग्रंथ आहेत, कामशास्र आहे, पेशाचींतून संस्कृतमध्ये आणलेला कथासरित्सागर आहे, इतकेंच नव्हे तर ज्या बौद्ध आणि
बना पण 0? ?प)? 0) 0१0000 कलश न्णा--ा पाप.“
विक्षानप्रणित समाजरचना 8९ जैन विद्वानांनी प्रथम पाली आणि अर्धमागधी यांचा स्वीकार केला त्यांनीहि उत्तरकालांत आपले ग्रंथ संस्कृतमध्येंच रचिले ! या राष्ट्रीय सॅस्कृत भाषेने भिन्न प्रांतांच्या वाड्य़यांत एकसूत्रीपणा राखण्यांत फार मोठी कामगिरी केली आहे ही गोष्ट डोळ्याआड करणें योग्य नव्हे. __ आगि एक पूर्वपीठिका £ आर्य व द्रविड हे दोन मुख्य वंश घेतले तरी आर्यांच्या वेदिक धमोला उत्तरेकडे उतरती कळा लागल्यावर त्यार्च, जाज्वल्य अभिमानाने कोणी जोपासना केली असेल तर ती दाक्षिणात्य द्रविडांनीं. तसेच ज्यांनीं बुद्धाला खुद्द दश्यावतारांत स्थान दिलें व जाखाई-जोखाईपासून निगुणनिरा कारा- पर्येत सवे देवदेवतांना एका धमात गोवले, आणि वाराणशी, राभेश्वर, द्वारका, पुरी वंगेरे पवित्र क्षेत्रांचे वणन करतांना प्रांताभिमानाचें वारे देखील लार्गू न देतां देशाच्या अष्ट दिशेला असणाऱ्या क्षेत्रांचे ब्रारखंच पावित्य व महात्म्य मानलें त्यांस भरतखंडाची म्हणून एक पूर्वपीठिका निमोण करण्याची कल्पना नव्हती असें कसें म्हणतां येईल १
असेंच आणखी एक (चिन्त्य विधान, म्हणजे * जडव द व लोकशाही ' हीं तत्त्वे वगळलीं तर बाकोचीं तत्त्वें प्राचीन हिंदुस्थानला अवगत होतीं (प.१३५), हें होय. या वाक्यावरून जडवाद व लोकशाही ही हिंदुस्थानाला सवेस्वो अपरि- वित होती असा जो ध्वाने निघतो तो यथाथ नव्हे. कारण दोन्हीविषयी इतिहासांत भरपूर पुरावा उपलब्ध आहे. जडवादी चावोकाचा आणि लोकशाही गणराज्यांचा नुसता उल्लेख केला तशी पुरे होईल. तसेंच पान ५९ बर लिहिलें आहे कीं “एकीच्या भावनेच्या बाबतीत अखिल हिंदु समाजाची स्थाते वाईट असली तरी महा- राष्ट्राची बरीच समाधानाची आहे. धार्मिक क्षेत्रांत ज्ञानेखर एकनाथ या ब्राह्म- णांच्या जोडीला तुकाराम नामदेव हे ब्राह्मणेतर बसू हकले व राजकीय क्षेत्रांत संताजी-धनाजीच्या बराबरीनें प्रतिनिधी-परवर्धनांनीं उडी घेतली यामुळें जातींचा दुजाभाव राहिला नाही ”. हें विधान महाराष्ट्राची खुशामत करणारें असलें तरी महाराष्ट्रापुरतेच वापरणे योग्य होणार नाही. कारण धार्मिक बाबतींत जें महाराष्ट्रांत घडलें तेंच संयुक्त प्रांतांत, मद्रासेंत व बंगालभध्ये घडलेले आहे. म्हणजे महाराष्ठ्रांतल्याप्रमाणेंच सर्वे जातीतून संत निमोण झालेळे आहेत. आणि राजकीय बाबतींत शिखांना वगळून कसं चालेल £ असो. अक्षी स्थळें एकंदरींत थोडीं आहेत आणि जीं आहेत लांनी ग्रंथाच्या मुख्य प्रमेयाला बाध येण्यासारखा नसून ग्रंथ रूढ विचारांना नवी कलाटणी देणारा असाच श्रेष्ठ उतरला आहे. --कैसरी १४१९1१९३१७
कुवार माता.
श्रद्धानंद अनाथ महिलाश्रमाचा ताजा अहवाल नुकताच वाचला. वाचीत असतां वाटलें की, आपल्या समाजांत जें परिवतेन झपाठ्यानें घडून येत आहे त्याचें प्राद्यक्षिकच येथें मी पहात आहें.
नव्या सुशिक्षित पिढीत पातित्रत्यविषयक कल्पनेवरील श्रद्धा किती ढिली झाली आहे हें व्यांच्यांतील जाहीर चर्चकरितां जो विषय अनेक वेळां निवडला गेलेला दिसतो ल्यावरूनही लक्षांत येण्यासारखे आहे. तो विषय म्हणजे ' सह- वासोत्तर विवाह कां विवाहोत्तर सहवास.
हा विषय आतां नुसत्या वादाच्या बादळांत राहिला नसून कृतीच्या कक्षेंत तो आतां फिरू लागला आहे. याची सामान्य कल्पना असली तरी तो उजळ माथ्याने फिरू लागला नसल्यानें त्याचा संचार किती प्रमाणांत आहे याची योग्य कल्पना बांधणें अशक्य असते. अमेरिकेंत न्यायाधीरा ठिंडसे यानं स्वतः इन्साफ केलेल्या एतद्विषयक गुन्हेगारांचे आंकडे प्रसिद्ध केले तेव्हांच विवाह- पूर्वे सहवासाच्या प्रसाराची खरी कल्पना तेथील समाजास आली.
ह्या प्रकाराचा आपणामध्ये कसा व किती फेलाव होत चालला आहे याची स्पष्ट कल्पना हवी असल्यास श्रद्धानंद आश्रमाचा अहवाल चाळा. गेल्या वर्षी आश्रमामध्ये ७९ पतित स्त्रिया दाखल झाल्मा. ( पतित यांचा पातित्रत्यापासून पतित झालेली असा अथे अभिप्रेत आहे. ) यांत २१ अविवाहित होत्या. ही संख्या प्रत्यक्ष आश्रमांत दाखल झालेल्यांची आहे. अथोत विवाहपूवे सहवा- साचा अनुभव घेणाऱ्यांची संख्या यापेक्षां बरीच मोठी असली पाहिजे अस अनुमान काढल्यास तें चुकीचे होणार नाहीं.
: कुंवार माता : ड्रे
प्रत्यक्ष अड चणींत ज्या सांपडल्या व त्या अडचणाचा परिहार आश्रमांत जाऊन करितां येणें दाक्य आहे याची ज्यांना माहिती हाती व त्या माहितीचा उपयोग करण्याचें धेय ज्यांच्यांत होतें अशा थोड्या पतिताच काय त्या आश्र- मांत दाखल झाल्या. आश्रमाची माहिती नसणाऱर््यांची संख्या थोडी नसल, माहिती असून त्याचा फायदा घेण्याचे धेये नसणारांचीडही संख्या कमी नसणार. आणि सर्वात शेवटीं म्हणजे संततिप्रतिबंधक साधनांच्या फेलावानें अडचणींत न सांपडणारांची संख्याही अल्प नसावी. या सगळ्या गोष्टी जभस धरल्या तरच या वाढत्या प्रकाराची कांहींशी कल्पना येईल.
या प्रकाराची निरनिराळीं कारणं आहेत.
पातित्रत्यविषयक कल्पना ज्या धार्मिक श्रद्धेच्या आश्रप्राखाली आजवर वाढ- लेल्या आहेत ती धार्मिक श्रद्धा डळमळू लागतांच पातित्रत्याच्या कल्पनेचा जोमही कमजोर झाला तर नवल नाहीं. शिवाय समाजस्थयाकरितां पातित्रत्याची व कुटुंब संस्थेची आवरयकता आहे याविषयीही संशय उत्पन्न झाला आहे.
या दोहोंपैकी पापपुण्यात्मक गूढ वादावर उभारलेली धा्निक श्रद्धा पुन्हां प्रस्थापेत करणे अवघड आहे. तथापि प्रत्येक गोष्टीकडे निर्भीडपणे पहाण्याची संवय होच अंतीं हितकारक ठरेल.
आणि या निर्भीड दृष्टीनें पाहू लागे म्हणजे स्ेराचार हा समाजस्थैयील बाधक आहे असेंव स्पष्ट रिसू लागेल. धार्मिक अंमलाखाली वैवाहिक बंधनं करकोचे पडण्याइतकी आवळली गेलीं तेव्हां त्याविरुद्ध प्रतिक्रिया व्हावी हे अपरिहाये होतें. पण प्रातिक्रिया होत असतांना दुसऱया बाजूस तोल जाणार नाहीं याविषयीं खबरदारीचा इषारा देगें जरूर आहे.
धामिक बंधर्ने झुगारून देण्याचे प्रसक्ष प्रयोग करणारा देश म्हणजे रशिया. नव्या प्रयोगाच्या अंध अतिरेकाने तेथे प्रारंभी थेमान भांडले. पण लवकरच नेते जाग्रत झाले. नव्या रशियाचा आदप्रणेता जो लेनिन लानेंही सैरा- चाराला पाठिंबा दिलेला दिसत नाहीं. क्लॅरा झेटकिन हिनें ' लेनिनच्या आठ- वणी ? दिल्या आहेत. त्यांत लेनिनच्या तोंडीं असें वाक्य घातलें आहे कीं, लंगिक विषयाकडे जें फाजील लक्ष सध्यां दिं जातें त्यानें जीवनांतील आनंद
: विचार तरंग : ४४ आणि जोम हीं कमी होत आहेत. ( १९१८ ७०8१ ७एलपागू७ए या 3692८08) 1186103 (६025 8१७७७ "92 ]०४ 910 10006 0 ॥॥८) याचें कारण असें कीं, संयमानच मनुष्याची जीवनश्याक्ते जोरदार होऊं शकते. या संयमाचे र्तोम माजविण्यांत आल्यानें त्यांतील सद्गुण विटूं लागतो. पण स्वेराचार आणि संयम या दोहोंत लढा उत्पन्न झाला असतां संयमाचा अवलंब हाच समाजउपकारक ठरेल यांत शांका नाहीं.
दुसरें कारण आर्थिक अनवस्था. पोटाला मिळवू लागेपयेत विवाहाची जबाब- दारी स्वीकारणे अवघड वाटलें तर दोष देतां येणार नाहीं. पण आर्थिक परि- स्थिति ज्यांना अनुकूल असते असेही तरुण ती जबाबदारी योग्य काळीं स्वीका. रण्याचें टाळू लागलेले आढळून येतात. या परिस्थितीचा वडोलघाऱ्या माण- सांनीं विचार करण्याची वेळ आली आहे.
या बाबतींत अशा कांहीं चमत्कारिक संक्रमणावस्थेच्या खिंडींत आपला समाज सांपडला आहे की, विवाह हा प्रेममूलक असावा हा विचार टढ होत चालला आहे; पण आपणांस अनुरूप असा जिवाचा सोबती शोधून काढण्यास योग्य ती संधी मात्र मिळत नाही. आपल्या समाजांत अद्याप स्त्री पुरुष हे सरास एकत्र मिसळू लागले नाहींत. तरुण-तरुणींना अधिक मोकळेपणे पण उघडपणे एकत्र येण्याची संधी दिल्यास चोरटेपणाचा व्यवहार एकंदरींत संकु- चित होइल. चोरटेपणाच्या प्रकारांतील मनावर पडणारा ताण हा एवंद्रींत जीवनसक्तीला क्षीण करणारा आहे.
सुदिक्षित तरुणी आपलीं लग्नें खतंत्रपणें जुळविर्ताल या कल्पनेने कांहीं पालक स्वत: या बाबतींत उदासीन रहातात. पण स्वतः निवड करण्याला अनुकूल अज्ञी समाजाची घडी बसलेली नाहीं हें त विसरतात. त्यामुळें मुलींची कुचंबणा होऊन विवाहाचें वय निष्कारण लांबते. तरी पालकांनीं वरसंशोधन करणें व मुलींनी त्यांतल्या त्यांत निवड करणें हा मधला मार्गे कांहीं काल अव- ठंबावा लागेल. तसेंच नेसार्गक वासना लक्षांत घेतां विवाहाचा काल अनिश्चित- पणें लांबविणे हें मनःस्वास्थ्याला अपायकारक आहे हें तरुणांना व पालकांना जितक्या लवकर उमजेल तितके इष्ट ठरेल.
: कुंवार माता : ४५
विवाहाची पूतता अपत्यानें होत असते. त्या अपत्याच्या संगोपनसंव्धना'ची तरतूद करण्याचें एक साधन या दष्टोनें विवाह संस्थेकडे पहाणें ही मुख्य गोष्ट. सर्वे अपत्यांचा सांभाळ करण्याची जोखीम सरकारनें घेण्याची व्यवस्था पुढें मार्गे कदाचित होईल. तेव्हां तिचा विचार तूते आवश्यक नाहीं.
--मोज दिवाळी अंक १९४३.
:' सहा
घरचे तात्या
१४ तारखेला पहाटे ५ वाजतां * ती. तात्या इहलोक सोडून गेले ही अनपे'क्षत वाती सक्राळी ९ वाजतां मुंबईस कळली, तेव्हां काय वाटलें असेल तें कोणत्या शब्दांत सांगू ९ दोन दिवसापूवीचे'च त्यांचें जाहार व्याख्यान वर्तमानपत्रांत आलें होतें. ते वाचतांना त्यांच्या मृत्यूची वाता दुसऱ्याच दिवशीं ऐकावी लागेल याचें स्वप्न तरी कोणास पडलें असेळ का ९ खुद्द तात्यांना मात्र येणाऱ्या मृत्यूची पावलें ऐकू येऊं लागलीं असावी. कारण, मृत्यूपूर्वी कांहीं तास त्यांनीं स्वत: लिहिलेली कविताच त्यांच्या टेबलावर पडलेली होती. कालपुरुष निकट येत चालला आहे हं त्यांना दिसत असावें आणि तो प्रत्यक्ष जवळ येतांच शांत चित्ताने, निर्विकारपणे त्याच्याशीं हस्तांदोलन करीतच ते इहलोकाहून प्रयाण करते झाळे असावे, स्त्यूचा मित्रभावानें असा स्व्रीकार करणारे फारच विरळा !
आणखी दहा पच वर्षे तरी त्यांना डोळे भरून पाहावयास सांपडेल असें वाटत होतें. पण तें आतां म्हणून काय उपयोग £ आतां नजर पृवेकालाकडेच वळबिलळी पाहिजे व ल्या काळांतील जीं दृर्यें स्मरगचक्षसमार येतात तीं ५ाहूनच समाधान मानून घेतलें पाहिजे. माझी दृष्टि तात्यांच्या घरांतल्या राहणीकडे वळत आहे.
माझे वडील व तात्यांचे वडील मिरजेस नोकरी करीत असत. पुढें ताल्यांचे वडील सेवानिवृत्त होऊन पुण्यास तात्यांच्याकडे येऊन राहिले आणि माझ्या वडिलांनी मिरजेस नाकरॉंत असतांनाच इहलोक सोडला. नंतर मी नऊ दहा वर्षांचा असतांनाच मिरजेहूच तात्यांच्याकडे राहण्यास जो आो, तो शाळेतील
५०-५० ८ 7-० पा" "0 0 टापा
ना
पणा ०१ णा पणा कलणा७णा0
* के. न. घि. केळकर
घरचे तात्या ४७
"२-१५०/४-८
कौलेजांतील शिक्षण संपवून नोकरी करण्याकरितां बाहेरगांबीं जाईपर्यंत त्यांच्याच सहवासांत होतों. नंतरहि सामान्यपणे वर्षातून महिनाभर तरी माझा मुक्काम तात्यांच्या घरी असेच. मी पुण्यास आलों त्यावेळी तात्यांनीं सदाशिव पेठेतील घर विकत घेतलेलं होतें. यांपर्वी ते भाडेकरू म्हणून अन्यत्र राहात असत.
मालकीचें घर झ'ल्यावर त्यांच्या आवडी स्पष्ट होऊं लागल्या, सदाशिव पेठेतल्या घरास आंगण मोठें होतें. त्या आंगणांत नाना प्रकारची बाग करण्याची त्यांना फार होस. दरवर्षी मागच्या वर्षीचे बागेचें स्वरुप पार बदलून माळ्या- कडून नवीन स्वरुप निमीण करावयाचें. नवी फुलझाडे, नवी फळझाडे, नव्या पायवाटा, नवे जलप्रवाह हीं त्यांची नेहमीं चाळू असत. कांहीं वेळां बागेत बसण्याकरितां पांच-सहा मोठे ओटे बांधलेले असत. घरासमोरचें थोडें पटांगण सोडून बाकोच्यांत मात्र हा बागबर्गाचा चाळे, कारण पटांगर्गांत रात्रीचे दोन तीन तास मोकळ्या हवेंत घालविल्याशिवाय तात्यांना चेन पडत नसे. पटांगणांत मोठा झोऱ्या अंथरावयाचा व मेणबन्तांचा ( रॉकेलचा वास त्यांना आवडत नसे ) दिवा समोर ठेवून वाचीत बसावयाचे, किंवा पडून वाचावयाचें, किंवा भेटीस आलेल्यांशीं गप्पा भारावयाच्या. अलीकडे म्हातारपणी कांहीं वषे ते दर उन्हा- ळ्यांत कोकणांत जात व तेथें बंगल्याच्या बाहेर मंडप असे त्यांत अंगांत रादराहि न घालतां खुशाल दिवसभर वारा अंगावर घेत मजेनं बसत.
बागेचें स्वरुप जसें वरच्यावर बदलावयाचें तसें शक्य ल्या प्रमाणांत घराचें स्वरुपहि बदलण्याची तात्यांना फार आवड ! नेहमीं येणारा पाहुणा वर्षभराने पुन्हां आला की त्याला घराचे स्वरूप पूर्टीचें कधींच दिस्वावयाचें नाहीं ! नवा मजला दिसेल, कधी नव्या खोल्या दिसतील, कधी नवे जिने दिसतील, कधी प्रवेशद्वारहि बदललेळें दिसेल. येवढ्यानंच समाधान न होऊन पहिलें घर सोडन दुसरें घर बांधण्याचाहि उपक्रम सुरू होताच. कांहीं दर्ष सदाशिव पेठेतल्या घरांत काढल्यावर ल्यांनीं तं विकून टाकून टिळक रोडजवळाल नवें घर विकत घेतलें. त्या घरःचेहि अनेक फेरफार केले. पण तेवढ्यानेंहि समाधान न होतां तें घर सोडून काहीं वर्षांनीं गांवाबाहेरील सध्यांचा पुष्करणी हा बंगला लांनी बांधला व तर्थे ते राहावयास आले. राहावयास आल्यावर ल्या बंगल्याचीहि
: विचार तरंग : ४८
५?” -//-:“*/ /५//५ /-//५/ ”./“/-:““/““<“-“>.>./.>/4“/>.““/“/:<<“<<“<>4>4-“<>“>“>“.“.“<><>/<-““><.“-<><><.“-“-/././*44€><>.>/५“>./>€*“€>/५-€>५€->-//>/ >>“ > न
पुष्कळ उल्थापालश्र व्हावयाची ती झाली. घराचे नवें काम केव्हां सुरू होईल याचा खुद्द घरांतल्या कोणालाहि पत्ता नसावयाचा. ताल्यांच्या मनांत आलें कॉ, त्यांच्या ओळखीच्या बांधकामगाराला ते बोलावीत व लगेच बांधकाम सुरू होई. प्रि. तात्यासाहेब गोखले दर वर्षी पुण्यास तात्यांच्याकडे आले कीं, तात्यां- वेच हें घर ना १ म्हणून हंसून विचारीत ! गोखले स्वतः इंजिनिअर; पण इंजिनिअर झाला तरी आपल्या घराचें स्वरुप दरवर्षी थोडेंच बदलगार £ पण तात्यांचें सर्वेच निराळें !
या तीन इमारतींशिवाय आणखीहि एक बंगला तात्यांनीं बांधला, तो सध्यां सव्हेट्स ऑफ इंडिया सोसायर्टाकडे आहे. तो बंगला त्यांनां गांवाबाहेर सोस।यटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच गांवांत प्रेग्चा उपद्रव झाला म्हणजे जाऊन राहण्याकरितां बांधला. मी झाळेंत व कॉलेजांत असतांना पुण्यांत छेंग दर वर्षींच असे. आज बंगला आहे त्या ठिकाणीं पहिलीं कांहीं वर्षे झोपड्याच असत व डग सुरू झाला म्हणजे आम्ही त्यांतच जाऊन राहात असूं तात्यांना उघड्या जागेवर बसण्याची हॉस. यामुळें या झोपड्यंत राहात असतांना रात्रीं स्वच्छ चांदे पडलें म्हणजे हवाशीर अगगांत ते येऊन बसत व सदाशिवराव बापट जवळच राहुटींत राहात असत, त्यांना लेखनास बोलावून कांहीं वेळा रात्रीं बारा वाजेपयेत लेख सांभत बसत. जवळच्या सोसा- यटीच्या बंगल्यांत तात्यांचे मित्र कै. गोपाळ कृष्ण देवधर राहात असत. कांही वेळां रात्रीं ते तात्यांच्याकडे येत व दोघांनाही भुइसुगाच्या दोंगा खाण्याची सारखाच आवड असल्याने समोर परडींतल्या शेंगा सोठून दाणे तोंडांत टाकीत गप्पा मारीत मारीत ते दोघेहि तास दोन तास मजेत घालवीत.
कांहीं वर्षांनतर झोपडीच्या ठिकाणीं तालांनीं एक लहानसा बंगला बाधला. लहानस। म्हणज फक्त तीन खोल्यांचा ! कल्पना मनांत आली कॉ, लागलीच ती व्यवहारांत उतरावयाचा तात्यांना हव्यास असे. बंगला दाढवावयाची मूळची कल्पना नसल्यानें बंगला बांधला तो अगदीं एका कडेला. पुढें प्रत्यक्ष राद्वावयाला येण्याचें ठरल्यावर स्वयंपाकघर वगेरे स्वतंत्र असें जरूर असें प्रथमच सुचं लागलें, म्हणून मार्गे जेमतेम चार पांच फूट जागा होती त्यांत
घरचे तात्या ४९ तिन्ही खोल्यांना लागून एक लांबलचक पडर्वा बांधून काढली. पण तेवढधानें भागेना. मुलांबाळांन| स्वतंत्र खोल्या हव्या होत्या. त्या पुढच्या भागांत बांधणे जरूर होतें आणि तेथें तर पुढची जमीन एका बाजूहून दसऱ्या बाजूपयंत दोन तीन फूट उंच होती. जेव्हां ती उंची सर्व खणून काढला तेव्हां पुढची मुलांची दोन दालनें बांधणें दाक्य झालें. असो.
मात्र घरांत तात्यांनीं लक्ष घातले असेल तर तैं फक्त या घरांच्या बांध- कामांतच. घरांत भाडेकरी फारसे नसतच. सदाशिव पेठेतल्या घरांत कांहीं काळ भाडेकरी हाते तेवढेच, तात्या घरांत लक्ष घालीत नसत, कारण स्वतःच्या घरांतील व्यवहाराकडे कधींच लक्ष देण्याची त्यांना जरूरींच उत्पन्न झाली नाहीं. बाजारांत जाऊन कधीं एक जिन्नस तरी त्यांनीं विकत घेतला असेल तर रापथ ! धोतर, कोट, पगडी वगेरे कपडेहि व्यापारी त्यांना घरीं आगून दाखर्वात आणि त्यांतून ते घेत ! आणि या गोष्टींत तसें पाहिलें तर वेळ घालविण्यास त्यांना फारशी सवडही नसे. सकाळचे व दुपारचे कांहीं तास केसरी कचेरीत जायचे. घरीं असले तरी कोण ना कोण भेटीस आलं नाहीं असें प्रधय मला तर आठवतच नाहींत. भेटीस कोणी केव्हां जावें याचा आपल्याकडे कांहॉ धरबंधच नाहींसा दिसतो. रात्री नऊ दहा वाजतांहि काहीं लोक भेटीस येत. त्यांत विशेष सांगावयाचें म्हणजे असें कीं दुपारच्या प्रहरी ताल्याचें लेखन चाळूं असतांना अनेकदां लोक भेटीस येत. बाहेरचा कोणी आला कीं तेदद्यापुरतें लेखन बंद, व तो गेला कीं जेथून सोडलें तेथून पुन्हां सुरू ! स्वतः हातानें लिहि ण्याचा तात्यांना कंटाळा असे. तोंडाने सांगून दुसऱ्याकडूनच ते बहुधा लिहून घेत. मी कॉलेजांत जाऊं लागल्यापासून मला मोठी सुट्टी असल्य.नें तात्यांचे लेख लिद्विण्याचे काम मला अनेक वेळां करावे लागे. वरील काम करीत असतां तात्यांच्याकडे कोणी येऊन बोलत बसला म्हण्जे हातांत टाक घेऊन स्वस्थ बसण्याचा मला पृष्कळ वेळां कंटाळा येई, व काय लिहिले ते विसरूनहि जाई. पण तात्यांच्याकड पाहार्वे तों भेटॉंस आलेला माणूस निघून गेला कीं मला शेवटचें वाक्य वाचावयास सांगून जणूं काही सगळा लेख मनांत तयारच आहि अशा रीर्तोने पुढचे वाक्य ताबडतोब सांगण्यास ते सुरवात करीत |! अलीकडे ते पहारेसहि लिहीत. ते स्वतःच लिहीत हॅ सांगावयास नकोच,
: विचार तरंग : ५०
तात्यांच्य़ाकडे पाहुगेरावळे येत नसत असा दिवस क्वचितच जाई, टिळक तुरुंगांत असतांना तर महाराष्ट्राबाहेरचे कोगीहि विख्यात थोर पुरुष पुण्यास आले तर त्यांना घरीं जेवाव्रयास बोलावून व त्यांच्या आवर्डाच्या विषयावर बोळून स्नेह संपादन केल्प्राशिवाय तात्या कधीं राहात नसत. तात्या अनेक विषयांतील तज्ञांशी कसे बोलत असतांल हे त्यांच्या वाचकांना सांगण्याची जरुरी नाहीं. तात्यांच्याकडे अनेक लोक येत असत तरी त्यांनीं स्वतःच एक ठिकाणीं लिहिल्याप्रमागें त्यांचा मित्रवगे असा फारच थोडा होता. त्यांपैकीं सुद्दाम उल्लेख करण्यासारखे त्यांचे मित्रवर्य म्हणजे सुप्रसिद्ध विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे होत. कोल्हटकरांचीं तात्यांना आळेली अनेक पत्रें तात्यांनीं आपल्या पत्रव्यवहारांत छापललीं आहेत. त्यावरून दोघांचा संबंध करा अगदीं घरोब्याचा होता. हें वाचकांना मार्हातच आहे. दरवर्षी कोल्हटकर उन्हाळ्यांत महिनाभर पुण्यास येऊन राहात. व अनेकवेळां तात्यांच्याकडे येत.
पण त्या भेर्टाच्यापक्षाहिे साताऱ्यास तालांच्याकडे कोल्हटकर आले तो प्रसंग आजहि माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. तात्यांची कन्या कमलाबाई देदापांडे यांच्या विवाहसमारंभाकारितां तात्या सहकुटुंब साताऱ्यास गेले होते. तेथें समारंभाकरितां व तात्यांना आपलें नवें नाटक वाचून दाखविण्याकरितां कोल्हटकरहि आले होते. पहिल्या दिवशी ७मसमारंभ असल्यानें दोघां ताल्यांना खाजगी संभाषणास फारसा वावच मिळाला नाहीं. दुसरे दिवशीं सकाळीं चहा- नंतर दोघेहि तात्या वरच्या मजल्यावर जाऊन बसले. आणि कोल्हटकर पेटी वाजवून आपल्या नाटकांतील पद्यें म्हृणण्यांत व दोघेहि तात्या विनोदी हास्यांत इतके रममाण होऊन गेले कों बारा केव्हां वाजून गेले त्याचें त्यांना भानाहे राहिलें नव्हते. वरच्या मजल्यावर चाललेले ते त्यांचें हंसणें खिदळणें ऐकून आम्हां खालच्या मजल्यावरील मुलांना काय वाटलें असेल त्याची वाःचकांनींच कल्पना करावी. एरवी पुण्यास तात्यांच्या वरच्या मजल्यावरील खोलींत वाद- बिवाद चाललेले आम्हांस नेहमीच ऐकूं येत. पण लहान सुलांप्रमाणे हंसण्या- खिदळण्यांत दंग झालेले दोघे तात्या पाहिल्यावर आम्हांला त्यावेळीं जी गंमत वाटली असेल ती सारी आरच ! बारा वाजल्यावर वर जाऊन मो दारांत उभा राहिलों. तें पाहतांव कोल्ट्टकर तात्यांना म्हणाले, 'अरे, बारा वाजले कीं
घरश्वे तात्या 4 काय ८ बाका आपल्या हंसण्यानींच पोट इतके तुडंब भरलें आहे कीं आतां जेवणार तरी काय? पण चला, उठू या आतां, ) असें म्हणून ते खाली आले आणि पुन्हां रात्रीं दोघेजण जे माडीवर जाऊन बसले ते सबंध रात्रभर ! त्यांचा गाण्याचा, बोलण्याचा, हसण्याचा सारखा धिंगाणा खालीं ऐकूं येत होता. पुण्यास कांहीं वेळां या दोघां तात्यांच्या बेठकींत राम गणेश गडकरीहि सामील होत. आणि मग विनोदाच्या आणि शाब्दिक कोट्यांच्या ज्या लाटांवर लाटा उसळत त्यांचें वर्णन करणें कठीण !
तात्यांना गाण्याची, पेटी वाजविण्याची, किकेट खेळण्याची, नदींत पोहण्याची मनापासून फार आवड. पण त्यांचें जीवनच इतकें सावंजनिक झालें होतें कां वरीलसारख्या गोष्टींत लक्ष घालण्यास त्यांच्याजवळ वेळच शिल्लक नसे. घरांत पेटी तंबोरा आणून ठेवलेला असावयाचा पण आठवड्यांतून एखादा तासही त्यांत खर्चे करण्यास त्यांना सांपडत नसे.
पै३६्ण्याचा हव्यास मात्र ऐंगम*ये शहराच्या बाहेर आंबराईत राहात असत त्यांना थोडासा पुरविण्यास मिळाला. आंबराईच्या आसपासच्या शेतांत पोहण्या- सारख्या मोठ्या विहिरी बऱ्याच होत्या. आणि छऐेगकरितां आंबराईत राहात असतां या पोहण्याची हास आंबराईतील सगळेच नागरिक फेडून घेत असत. तात्या आम्हां मुलांनाहि आपल्याबरोबर नेत व पोहूणें शिकवीत. आंबराईत असेपर्येत ह्या कार्यक्रम जवळ जवळ रोजच चाले, छेगच्या दिवसांत॑ त्यांना भेटावयास येणारांची संख्याही घटे. यामुळें या दिवसांत त्यांना विसावा मिळे, पण विसाव्याचा उपयोग कर्रात तो मात्र हरतऱ्हेच्या वाचनांत व लेखनांत. दारीर- प्रकृती उत्तम त्यामुळें प्र्फें तपार्शांत असतां घरीं पुष्कळ वेळा छातीइतकें उंच एक मेज होतें त्यावर प्स्फे ठेवन उभ्यानेच तास दोन तास प्झु्फे तपाशीत. एक वर्षी तात्या आजारी असल्यानें सिंहृयडास जाऊन राहिले होते. पंधरा दिवसांत ते पूग वरे झाले. परत येतांना आम्ही सवे बेलगाडींतून येत होतो. पण एक दोन मेल गेल्यावर तात्या खालीं उतरले व दहा मेल पायी चालतच आले. अशी उत्तम देहयष्टी !
तात्यांच्या वडिलांना तात्यांच्या आयुष्यांतील उच्चांक पाहावयास सांपडला नाही, पण तात्यांच्या मातोश्रींना मात्र तो पाहाण्याचें भाग्य लाभले, 2ळका
: विचार तरंग : ण्रे तुरुंगांतून सुटून परत आल्यानंतर व्याख्यानाचे कार्यकम जवळजवळ रोजच चालत म्हटलें तरा चालेल, व्याख्यानाहून परत येतांना तात्या हातांत हारतुरे घेऊन येत. त्यांची वाट पाहात त्यांच्या मातोश्री नातवंडांना घेऊन दाराशेजारींच बसत. तात्या घरांत आले कीं, आपल्या हातांतला हार ते आईच्या हातांत टाकीत व नातवंडे त्या फुलांशीं खेळून आजूबाजूला फुलें आणि पाकळ्या! उधळीत. थोड्या वेळाने केरसुणीने ती साफ करणें हा तात्यांच्या मातोश्रीचा रोजचाच व्यवहार असे आगि तो मोठ्या आनंदाने, अभिमानाने व इंसतमुखानेंच त्या करीत,
म्हातारपणी केसरीचें संपादकत्व सोडल्यानंतर घरीं ते बराच वेळ घालवीत या वयांत त्यांची मुलें मोठीं होऊन नातवंडे, पंतवंडेंहि घरांत खेळूं लागलीं होतीं. पुष्करणीच्या बंगल्यांतील खालच्या मजल्यावरच्या मोठ्या हॉलमध्यें चहा पिण्या- करितां ते येऊन बसले म्हणजे आपल्या मुलांनी व सुनांनींही आपल्या भोवती येऊन बसावें व गप्पागोष्टी कराव्य़ा असें तात्यांना वाटे. पण जेथें मुलांनाही थोडा संकोच वाटे तेथें सुना काय गप्पागोष्टी करणार £ पण नातवेडें पणतवंडे मात्र ल्यांची ही इच्छा पुरी करीत व त्यांच्या अंगाखांद्यावर लोळण्याची इच्छाही तूप्त करीत. गेलीं वर्षे दोन वर्ष तात्या संध्याकाळीं फारसें बाहेर जात नसत. मुलें, सुना बाहेर गेलेलीं असत. तेव्हां पटांगणांत नातवंडे खळत असत तां पाहात बसण्यांतत तात्या व ताई समाधान मानून घेत !
--सह्याद्रि मासिक, नोहेंबर १९४७
दोन प्रवासी
“ सखा सप्तपदी * हा मंत्र ज्याला स्फुरला तो क्रषि महान् दृष्टा असल] पाहिजे यांत रांका नाह्दी. चार घटका एकत्र प्रवास केल्यानें एखाद्याचा स्वभाव आणि जीविताकडे पाहण्याची त्याची दृष्टि हो जशी अचूक लक्षांत येतील, तशी लक्षांत येण्यास एरवी चार वर्षे पुरणार नाहींत ! जीविताला यात्रेची वा प्रवा- साची उपमा रूढ होऊन बसली आहि तिचेंही मम हॅच असावे. जीवन हा दींधे प्रवास असला तर छोट्या प्रवासांत त्याचें प्रतिबिंब उमटावें यांत नवल कसले १ निदान मला तरी याची प्रचीति एकदा चांगलीच आली ! म्हणजे अद्दल घडली किंवा खिशाला खार लागला म्हणून नाहीं तो प्रसंग माझ्या ध्यानांत ठसलेला. तसें कांहींच झालें नाहीं, किंबहुना मोज हां कीं प्रसंग असा कांहीं नव्हताच !
आगगाडीच्या प्रवासांत एकदां सहज माझ्या डब्यांत दोन प्रवासी बसले होते. तसे पाहिलें तर चार घटकाही पुऱ्या त्यांच्या सांगातीं मी काढल्या नसतील, एक माझ्या ओळखीचा म्हणून त्याच्याशी मी दोन शब्द बोललो तरी. दुसर््याशीं तर तोंडही उघडलें नाहीं. पण तेवढ्याने त्या दोघांच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे मला दरोन होऊन गेलें. पण अधिक पाल्हाळ कशाला ?
त्याचें असें झालें. यशस्वी डॉक्टर या नात्यानें मला नेहमी बाहेर गांवी बोलावणीं येत. त्या दिवशीं पहाटे भसावळच्या स्टेशनवर मेलची वाट पाहात मी उभा होतों. दिवस ऐन पोषाचे. थंडी मी म्हणत होती. स्टेशनवर गार झोंबणारा वारा सुटला होता. अंगांत जाड वरकोट होता, तोंडांत लट्ठ वरिगार होता, तरी कुडकुडायची पाळी होती. गाडी स्टेशनमध्ये येतांच हातांर्ताळ
----५-५-८---५--२---८८-५-८५०-४५----८५०--२८-->-:-----५-८-::८-::- 0-0 2.“
: विचार तरंग : ५
हॅडर्बंग सरसावीत मी तडक समोरच्या सेकंडक्कास डब्यामध्ये शिरलो. समोरच्या बांकांवर कोणी तरी निजलेलें असून दिवा मालविलेला होता. माही दिवा लावला नाहीं. दार बंद केळे, दुसरा सिंगार शिलगावला व भपकारे सोडीत बसलों.
लवकरच बाहेर तांबडे फुटले, व आंत डब्यांतही थोडथोडें दिसूं लागठें. समोर'च्या बांकावर पाहतो तों कोणी तरी करवतकांठीं उपरणे पांघरून घेऊन निजले होते. डोक्याशी बांधलेला होल्डओआल तसाच बिनउलगडलेला होता, व त्यावर पगडी ठेवलेली होती. थंडीने कुडकुडल्यामुळें ग्रहस्थाने पाय पोटाशी घेतले होते.
आतां स्वच्छ दिसूं. लागठे होतें. होल्डओऑलवरीळ पगर्डाचा हिरवा रंग पाहतांच मला एकदम आठवण झाली व माझ्या तोंडून एकदम उद्गार निघाले, “ अरे, रावसाहेब रुद्राक्ष तर नव्हेत?
रावसाहेब अधेवट जागेच असावे. माझे शब्द ऐकतांच ते उठून बसले. नमस्कार-चमत्कार झाला, “ आज भारीच थंडी आहे, नाहीं डॉक्टर १ ” उपर- ण्याची टापशी बांधत रावसाहेब म्हणाले.
“ भारीच; मी तरी अशी कधीं पाहिली नव्हती बोवा ! पग रात्रसाहेब, आपल्याला पुढल्याच स्टेशनवर उतरायचं वाटतं ९” बांधलेल्या होल्डालकडे पाहात मी म्हणालो,
“ तें कां म्हणून ९ कलकत्त्यालाच निघाळों आहे कीं मी. ”
“ मग मागच्या स्टेशनवरच बसलात कीं काय १६ ”
“ तसं नव्हे ! काल रात्री मुंबईहूनच निघालो. सनातन वर्णाश्रम संघाची परिषद होती, ती आटोपली आणि रात्रींच नघाला. ”
मी नुसता रावसाहेबांच्या बिनसोडलेल्या होल्डोलकडे पाहातच राहिलों. गृहस्थ चागला सेकंड क्लासमध्ये बसला आहे, बरोबर बिस्तरा घेतला आहे, पण तो न सोडतां सबंध रात्र उपरणें पांघरून पाय पोटाशी घेऊन काढली. फुटूं येगारें हृतू लपविण्याकरिता मी पुन्हां माझा लिंगार शिलगावला. पण रावसहिबांच्या न सोडलेल्या होल्डोलकड्ची माझी नजर दुसरीकडे जाईना.
- भाझी नजर ओळखून रावसाहेबच म्हणाले, “ बिस्तरा नाही सोडला झालं ! हो सोडा आणि पुन्हा बांधा, हवी कशाला कटकट |! ”
अक कटकट ०० ाश0कीा00000000000णणटीश?शी0 0000000000. -----4--५-------------०-- 2
दोन प्रवासी ०"
०“ -९-/-/ >” >” >८-/>€./->/-/>/<>//>2*//>>>>/><><>>€>>“*/ “>“>4“>4-4>“>./“>/*./“//*/>/>५./-/५.*५” “*/”/ > शः “ / /-/- -“ “€१/- “ /£- -“-€/-./-/./ > ./../>“>“> “>
“ कां 2 आज विठ गडी नाहीं वाटतं बरोबर १ ”
“ विठ् आहे कीं ! पण असं काय आपल्याला महिनाभर गार्डात बसायचे आहे ६ दांन रात्री तर अवघ्या काढायच्या ! ”
यावर काय बोलणार ? हसू येत असलेलें दिसूं नये म्हणन खिडकींतून मी बाहिर पाहूं लागला. सूर्याची कोवळीं किरणें आतां बाहेर फांकलीं होतीं व
क्याची पांढरी शाश्र उबदार दुलई सृष्टि हल्क्या हातानें हळूहळू सारीत
हाती. पहातां पहातां गाडी पुर्ढाल स्टेशनवर थांबली आणि एक व्रद्ध, तोंडाला सुरकुत्या पडलेली अशी एक युरोपियन स्त्री आमच्याच डब्याकडे येऊं लागली, तिच्या एका हातांतील मनगटावरून एक काळी कातडी पिशवी लोंबत होती व दुसऱ्या हातांत पायोशीं घुटमळणाऱ्या दोन काळ्या कुलुंगी कुत्र्यांची सांखळी धरलेली होती बाई आंत येऊन बसली आणि मांडीवर त्या दोन कृत्र्यांना बसवून त्यांना कुरवाळू लागली. मागून हमाल सानात आणीतच होता. एक मोठा होल्डओऑल, दोन सुटकेसिस, दोन लहान हॅडबंगा, एक लाकडी चौकटीत बसविलेला पाण्याचा कुजा, एक टेनिसची रॅकेट वगरे सामान हमाल रचीत असतां वर्तमानपत्राचा पोऱपा आला. त्याच्याकडून दोन वर्तमानपत्ने व तीन मासिके बाईने विकत घेतलीं. गाडी सुरू होतांच बाईने आपली हॅडबंग उघडली आणि चष्मा डोळ्याला चढविला व आंतालळ विणकाम काढून विणण्यास सुरवात केली !
मला वाटळें बाई चांगल्य़ा लांबच्या प्रवासाला निघाळेडी असावी; पण समोरच्या सूटकेसवर तिचा पत्ता लिहिळेळा होता तो पाहतो तों तिला फक्त इटारसीपर्यंतच जवयाचें होतें. म्हृणजे काढी तातांचाच प्रवास करावयाचा होता. हा विचार मनांत येतांच मी तिच्या सामानाकडे, शोजारीं पडलेल्या मासिकांकडे, हातांतील विणकामाकडे आणि मांडीवर खेळगाऱ्या कुत्र्यांकडे नुसता पाहतच राहिलों !
थोड्या वेळाने माझी नजर पुन्हा पलीकडच्या बाकाकडे वळली आणि दोन रात्रींचा प्रवास नसता होल्डआल व हिरवी पगर्डी यांच्या सहाय्याने, आधि तोही मिरचीकडे नुसतें पाहून जेवणाऱ्या मारवाड्याप्रमाणें ह्वाल्डओऑंल नुसता
२५-८८:
: विचार तरंग : पट्ट
साथीला ठेवून प्रवास करणाऱ्या रावसाहूबांकडे पाहून माझ्या मनांत विचारांची नुसती गर्दी उसळली.
माझ्या शेजारीं दोन बांकांवर बसलेल्या ह्या दोन व्याक्ति म्हृणजे जीविताकडे पाहगाऱ्या दृष्टीच्या दोन मूर्तीच जणू ! एकाला आयुष्यांत मिळालेला शंभर वर्षांचा काल हाही धमशाळेंत घटकाभर काढण्याइतका कप्ता तरी ढकलायचा काल, तर दुसऱ्याला मिळालेला प्रत्येक क्षण म्हणजे उद्योगाला आणि उत्साहाला उत्तेजन देणारें जर्णू आव्हान'च !
थोडयाच वेळांत माझें स्टेशन आल्यानं आधेक विचार करायला मला वेळच मिळाला नाहीं; पण त्या दिवशीं गाडीत पाहिलेल्या त्या दोन चित्रांचा ठसा माझ्या मनावर इतका खोल उठलेला आहे कीं आज त्या गोष्टीला पंधरा वर्षे हाऊन गेली तरी तो जणूं काल उठावा तसा ठसठर्शांत आहे ! |
"र्रामनारायण रुह्या कॉलेज वार्षिक १3३९४०
$$ आठ
श्रेष्ठ वाडमय कसें निर्माण होईल ?
“ पेशाने उत्कृष्ट साहित्य निमाण करतां येतें काय£” अ$हा प्रश्न “< खतानें उत्तम पीक काढतां येते काय? ”या प्रश्नासारखा आहे. पेशाचें आणि साहित्याचे नातें खताच्या आणि पिकाच्या नात्याच्या जातीचें आहे खतानें पीक फोफोवू येण्यास उत्तम मदत होईल; पण पीक कोणत्या जातीचें आणि दजाचे निघेल हॅ नसत्या खतावरून ठरणार नाहीं; तर जें बी पेरलं असेल त्याच्या पिंडगत गणावरून ते ठरणार आहे. या पिंडगत गणाच्या आवि- घ्काराला योग्य सामुग्री परविणें हें खताचें काम, पिंडगत गणामध्ये बदल करण्याचा मगदूर खतामध्ये नाही. हाच दृष्टान्त वाडमर्यनिष्पात्ते व पैसा यांचा आहि. पेसा म्हणजे सुखसोग्री, साधनसामुग्री व स्वास्थ्य ही मिळविण्याचे साधन. पण अशीं साधनें कितीहि पुरविलो तरी ज्याला मूळचें लेखनकलेचें देणें नाहीं व ज्याची त्या देण्यावर परिश्रमपूर्वक व्यासंग करण्याची तळभळ व तयारी नाहीं, त्याच्या हातून उत्कृष्ट वाडमय निर्माण होईल ही आशा निरा- शाच पदरांत टाकील. मोठमोठ्या बक्षिसांची जाहिरात देऊन ग्रंथ मागविण्यांत येत असलेले आपण पाहतो. पण जाहिरात॑बरहुकूम लिहिलेले ग्रंथ वरिष्ट दजोचे उतरत नाहींत असाच सामान्य अनुभव नाहीं कां? याचें कारण उत्कृष्ट ग्रंथ भिमाण होण्याचे आद्य कारण प्रंथकाराची बद्धिमत्ता हीच होय. पण त्या बुद्धीचा
* हा प्रश्न मनोहर मालिकानें अनेक साहित्यिकांपुढें मांडला होता व् त्यांचे डक्वरात्मक लख छापले होते. बराल लेख हा देवटचा लेख होय़,
अदण"? 0 0)0)00
: विचार तरंग : शिक
विकास होण्यास पैश्याची म्हणजेच सुखसोयीचो व साधनसामुग्रीची मदत होत नाहीं असें मानणें मात्र चुकरीचें होईल.
या ठिकाणीं मराठी संतकवींची आठवण साहजिकच होईल. कोणत्याहि सरदारदरकदाराच्या आश्रयाची अपेक्षा न करतां केवळ आत्मोद्वाराच्या आणि लोकोद्धाराच्या भावनेनें प्रेरित होऊन या संतांनी अव्वल दर्जाचे वाड्मय निर्माण केळें पग ते निष्कांचन होते म्हृणून त्यांच्या हातून कांचनमय वाड्मय निमाण झालें अज्ञांतला भाग नाहीं किंवा ते संत होते म्हणून सवोत्क्रष्ट कवि झाले असेंहि नाही. संतपणाच्या सहचर्यानें कवित्व यते तर सवच संत अव्वल दर्जाचे कवि झाले असते. पुष्कळांनी काव्यें रचिलीं, पण ज्ञानेश्वर तुकारामाची उंची इतरांना कशी गाठतां येणार ६ |
उत्कृष्ट वाड्ययाला अवश्य असणाऱ्या गुणांपेकी एक गुण संतब्रृत्ति ही पुरवू शकते. तो म्हणजे तळमळ, निष्टा, श्रद्धा हा होय. पण तेवढ्या एका गुणावर कांहीं उत्कृष्ट वाड्यय निर्माण होऊं शकत नाहीं. तं निर्माण होण्याला लेखनां- तील कलात्मक दाष्टि असावी लागते.
दुसरें म्हणजे हे संतकवि अर्किंचन वृत्तीने राहात त्यामुळें त्यांची प्रतिभा अधिक तेजाळ झाली असें म्हणणेंहि गेर ठरेल. ते निष्कांचन होते कॉ लक्ष्मीवंत होते ह्या मुद्दा संतकर्वासंबंधी गोण असून त्यांच्या ठिकाणीं तळमळ आणि जिव्हाळा द्वोता हा मुद्दा अधिक महत्त्वाचा होय. निष्कांचनत्वाच्या बाबतींत हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, जनतेत धार्मिक श्रद्धा जागत असल्यानें संत- कवीच्या चरित्ताथीची काळजी घेणारा शिष्यद्रृद तयार असे. त्यांच्या गरजा अत्यल्प असत आणि त्या सहज भागविल्या जात. त्यांचें अभंग वाड्य़य भाव- गीतात्मक असल्यानें त्याला अध्ययनाचीहि गरज बेताची असून सुख्य भांडवल अंतरीचा जिव्हाळा हें असे.
या संतकबींच्या डदाहरणावरून निष्कांचन वृत्तींतच प्रतिभा.उत्तस फुलते क्षसें अनुमान बांधणें जितर्के असमंजसपणाचें होइल, तितकेच उत्कृष्ट वा्ययाच्या निर्मितीला पैशांची मदत होणार नाहीं असें अनमान 'चांधणेही गेर ठरेळ. पेसा म्हणजे स्वोरस्थ्य आणि सुखसोयी” मिळविण्याचे” साधन. -ही"सावनेसंवारे अनु-
टटकाफकणफाकीत काण ॥णण फणणणणाण पळी,
श्रेष्ट वार्मय कसं निमाण होइल? प्र
2
»- >>.“ “>>” ५४ “>> ८ € न“ ह नटी न“ >>>“ >“... ८. 4“>.>>>“>_ >>>.“ >>> >>_>-“>“>“.“ >“. >>>.“
'कूल असेल तर ज्याच्यावर प्रातभचा वरदहस्त आहे त्याच्या हातून अधिक विपुल असें वाडाय निर्माण होण्यास मदत झाल्याविना राहणार नाहीं. सांपत्तिक स्थिति अगदींच निकृष्ट असेल तर लेखकाची बरीचक्षी शाक्त जीवन नुसतें पटेकवून धरण्यांतच खर्चा पडल. तशा तो पडणें हें श्रेष्ठ वाड्ययाच्या निष्पत्तीला उपकारक नाहो. अशाही स्थितींत एखादी प्रातिभा 'चमकल्याशिवाय राहात नाहो. पण तो अपवाद होय
पशाला वर खताची उपमा दिली. त्या उपभवरून अश्शी एक शंका सुचल कीं वाजवीपेक्षा जास्त खत घातल्याने पीक पुष्कळ येतें, पण तें फोफसें असतें तसें पेसा मिळत गेल्याने वाड्मय वद्धिंगत होइल, पग त्याचा कस वाढणार नाहीं असें नाहों का होगार १६ प्रकाशक पानाच्य़ा संख्येवर पंस मोजू लागला म्हणजे सानांची संख्या वाढविण्याचा मोह लेखकाला पडगें अशक्य नाहीं हे सांगाव- -यास नकोच. पण हा मोह उत्कृष्ट लेखकाला भुलवूं शकणार नाहीं. कांहीं लेखन जीविकेकरितांच केलें जातें तेथें हा प्रश्न उद्भबेल. तसच तेथें अभिरुचि थोडी -खालावूनहि दोन पेसे मिळविण्याचा मोह पडण्याचा संभव असतो. पण उत्कृष्ट -ळेखनाच्या वाटेस हे मोह जाऊं हकत नाहींत. उलट दोन पेसे जास्त मिळाल्या - मुळें जें स्वास्थ्य मिळेल तें स्वास्थ्य व्यासंग वाढावेण्यांत तो खर्ची घालील.
जेथें व्यासंगाची विशेष आवऱयकता असंते अश संशाधनात्मक लेखनास -मात्र पेशाची मदत स्पष्ट होत असते. ज्ञानकोश खपविण्याकारेतां केतकरांना जी पायपीट करावी लागली ती न लागती, तर केतकरांच्या हातून वाड्मयांत -अधिक भर खास पडती. नुसत्या पेशाने मात्र ज्ञानकोशासारखें काम होणार -नाहीं. केतकरांच्यासारखा दुलेभ योजक हा पाहिजेच. उत्कृष्ट लेखन हें हुकुमी केव्हांहि कोणीहि निमोण करूं शकणार नाहीं. केवढीहि मोठी रक्कम ख्चे कर- 'ण्यास तयार झालांत तरी गीतारहस्य तुम्हांला लिहून घेतां येणार नाहीं. त्याला .टिळकच जन्मास यांने लागतात. पण टिळकांनाहि सतत पांचसह। वषे तुरुंगातलें स्वास्थ्य न मिळतें ब वाटेल तितके ग्रंथ विकत घेण्याची अनुकूलता नसती तर गातारहस्य सध्यांच्या स्वरुपांत अवर्ताणे झालें असतें कीं नाही याची शंकाच
आहे. अथोत् रेखकाला स्वास्थ्य आणि साधर्ने मिळवून देणें हं जनतेचे कतंव्य *आहे हे. तिन (वेसरून चालणार नाहीं
: विचार तरंग : दळ
५७५४८ १०” ८४४८” “ %**"-€-/€*"- “:-“€/4/ “4... >-“>*“>“>>“>*“>“<>.“>/*>>“*->>“>*>>/>>>>><>“*“-“> >.“ .>“€>*>“4€९>>”>€>“>“>ई/>>“>>>“>“>“>“>>.*«““>.*-//>€>/7“ >>” -2"-% ०
श्रेष्ठ लेखनाला जितका आश्रय आज मिळतो आहे, त्याच्यापेक्षा पुष्कळ अधिक मिळणें अवशय आहे हेंहि स्पष्ट म्हटलें पाहिजे. या बाबतींत मध्यम वगाचा आश्रय जितका मिळतो [ततका ऐपतदारांचा मिळत नाहीं हा अनभव ऐपतदारांना फारसा भूषणावह नाहीं. घरामध्ये आवश्यक असणार्या वस्तूंमध्ये नामवंत पस्तकांचा संग्रह ही एक अभिमानास्पद व आवश्यक वस्तू होय अशा प्रकारची परंपरा आपणांस रुजलेली नाहीं. महिना सात-आठशें रुपये प्राप्रि असणार्या सुखवस्तु ग्रहस्थाच्या दिवाणखान्यांत खुच्या, कोचे, विजेचे पंखे, शोभिवंत वस्तूंनी भरलेलें एखादें कपाट, रेडिओ वगेरेपकॉ कांहीं कमी असेल तर मालकाला कमीपणा वाटतो. पण गीतारहस्य, ज्ञानकोश, समम्र केळकर, आपलट्यांच्या कादंबऱ्यांचा संच वगेरेसारख्य़ांपैकी कांहीं संम्राहित नाहीं हें सांग- ण्यांत कमीपणा वाटत नाही. तो वाटेळ अक्षी सामाजिक रूढि पडली पाहिजे. ती पडल्यानें चांगल्या वाड्मयाच्या अभिवृद्धींत भर पडण्यास मदत होईल. एवढें वाचकवगांला खास करतां येण्यासारखे आहे. तें त्यानें करीत राहावें. त्याच्या दष्टांनें भारदस्त व प्रतिष्रित असगाऱ्या वाड्मयाला त्यानें आश्रय देत असावें. श्रेष्ट वाड्मय निपजण्यास श्रेष्ठ लेखक निपजावा लागतो तो कसा व केव्हां निपजेल हें कोण सांगणार ९ पण जा या दजाचा असेल त्याला अनुकूल व उत्साहवर्धक वातावरण आपण वाचकांनी निर्माण केलें पाहिजे. श्रेष्ट वाड्मय निर्माण कसें होईल याची चिंता वाहणाऱ्या आपणां वाचकांच्या हातो येवढाच
उपाय आहे. * -"मनोहर, जून १९४५.
* या निबंधाचें भाषांतर कांहीं हिंदी व गुजराती वृत्तपत्रांनींही. छापलें होतें.
कलेतील चंचल अंठा
कलेचे क्षेत्र ह॑जीवनाच्या क्षेत्रापासून आणि सामाजिक जीवनास सुसंगत करूं पाहाणाऱ्या नीतिनियमांच्या क्षेत्रापासून स्वतंत्र व अलग होय अता पक्ष मांडतांना ज्य़ा युक्तेवादांचा अवलंब करण्यांत येतो त्यांपैकी एक युक्तिवाद असा कौ, नॉति ही चंचल, परिस्थितिसापेक्ष, परिवतनशील असून कला ही स्थाणु, स्थिर व परिस्थितिनिरपेक्ष असते हा होय.
कला आणि नाति या दोन्हीचेंहि आवाहन मानवी जावनालाच आहे. नीति ही सामाजिक जीवनांतील संघष दूर करून सुसंगतीचा आनंद व्यक्तिमात्रास प्राप्त करून देऊं इच्छिते, तर कला ही जीवनाची वास्तववादी व ध्येयवादी अशी चिल्लें रेखाटांत असत. दोहोंनाही मानवी जोवन हें आधिक सुसंगत, अधिक व्यापक, अधिक सुखकारक करावयाचें असतें. अर्थात् नीताचा जीवनाशी जसा संबंध आहे तसा कलेचाही जीवनाशी आहे. यामुळें मानवी जीवनाची'च हीं दोन्ही अंगे असल्यानें तीं सर्वस्वी परस्पर असंबद्ध असणें संभवत नाही.
मग दोन्हीं क्षेवे अलग मानण्याचा मोह कां होतो ६ तर काल्पनिक जीवन आणि व्यवहारिक जीवन हीं सवेस्वो मिक्न आहेत ही समजत आपली झालेली 'असते म्हणून. नीतीचे क्षेत्र हें व्यावह्मारिक, सामाजिक र्जावनारचें व कलेचे क्षेत्र हॅ काल्पनिक जोवनाचे हें खरें. पण काल्पनिक जीवन हं व्यावहारिक जीवना- येक्षां सर्वस्वी भिन्न असतें असें नव्हे. काल्पनिकाचें क्षेत्र म्हणून स्वर्गाची जीं चित्रें कवींनी रेखाटली आहेत त्याचें उदाहरण घेऊं. या स्वगांत कधीं दुष्काळ नाहीं, रोगराई नाहीं, वाधेक्य नाही, मरण नाही, अंधार नाहीं ( देवांची
: विचार तरंग : 4 सावली पडत नाहीं म्हणे. ), अजान नाहो, गुरुत्वाकषणादि नियर्ताचीं बंधने नाहींत व अप्सरासमागमामुळें नीतींची बंधनें नाहींत-असा हा स्वग होय ! व्यावहारिक जीवनापेक्षा हें काल्पनिक जीवन सवस्वी भिन्न दिसतें. पण हें सुचले कसे 2 तर व्यावद्टारिक जीवनावरूनचच स्वतंत्रपणें नव्हे. व्यावहारिक जीवनांत ज्या हालअपेष्टा प्रत्यक्ष अनुभदिल्या त्यापासून जेथे सुटका होइल तो रवर्ग, असें हें खं्गाचे काल्पनिक जीवन रखाटळे आहे. आणि तें रेखाटण्याची स्फा्ते ही असलें जीवन इहलोकी या देही जगतो येणार नाही. म्हणन कल्पनेनें तरी जरग या, या विचारांतून उत्पन्न झालेली आहे. पण इहळोकां आनंदी जीवन जगण्याचा अराक्यता जसजशी घटत जाईल व निसर्गाचे हदगत हस्तगत करून दष्काळ
रोगराई, अज्ञान ह्यांवर विज मिळविता थेडल तसतसे या स्वर्गाच्या कल्पानेक चित्राचे आकबेण कमी होत लाइळ.
के न 51'->0 परत्र त्तीच मी मनी ञ कसर रत गज अ नि 9! काल्पनिकांत रंगण्याची प्रत्रचींच कमी होइल अले नव्हे. आज असा'-२
वाटणार्या गोष्टी उद्या पदरांत पडल्या तरी करस्पनाशक्त ही त्यांच्याही पुढें नहूमीं घांव घेत राहणारच. ही कल्पना (वळासाचा प्रवत हा कलेचा विरेतन
अंश हायर. पण कसल्या कव्पनंत रंगणार हे सामाजजक परिर्थितीनृतार ठरत
असल्यान कल्वनचा वषय हा कलचा पारवतनदाठ असा अशा हाय वि शशशशशुशश॒॒जआजआजआबनननबाा बाशाशयारय]ा3_ि*_रम्ळ्क्क्क्क्््काककककककककमळकाम्ाााााकाावााडाडडा
४१ ___ &९ ७७
नांतीचेंदो असेंच आहे. सवांना सुख मिळावे, सर्वांचे कल्याण व्हावे, म्हणन त्याग आणि संयम यांची जोपासना ही नांतीची मध्यवर्ति कल्पना. ती सामा- जिक जीवन अस्तित्वांत आल्यापासून आजतागायत हजारों वर्षे कायम आहे. हा नोतिनियमाचा चिरंतन अंश होय. पण सवांचे जीवन सुखमय व्हावे या संकल्पांत ' सर्वाचे ) म्हणज कोणाचें आणि किती जणांचे या विषयाच्या कल्पना बदलत आलेल्या आहेत. ज्याच्या हातीं सत्ता असते तो ह्या ' सव : 'ची व्याप्ति स्वतःच्या वर्गापुरती मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतो.आणि त्याला प्रातिकार करण्याचें सामथ्ये इतरांना नसल्यामुळें सत्ताधिष्रित वगातील सर्वाचे सुख क्षणेकरून साधेल तेच नीतिनियम रूढ होऊन बसतात. अरिस्टीटलच्या देळीं सर्वांचे सुख या शब्दसंहतीमधील 'सर्वे मध्ये गुलामांचा समावेश होत नव्हता. ज्या समाजांत स्रियांना स्वातंत्र्य नाहीं त्या समाजांत सवाचे सुख म्हणज सके
अणण" पलटणी
कलेतील चंचल अंदा ढ३.
पुरुषवगोचें सुख हाच अर्थ रूढ होतो. पण प्रतिकाराचें सामथ्ये दालित वगी मध्ये जवतजसं वाढत जते तसतशी सवे या शब्दाची व्याप्ति वाढत जाते. हा नीतीचा पारवतनर्शाल भसा अंश होय
कलेचींही अशीच दोन अंगें आहेत. कल्पने कल्पनेचा आनंद_ लटण्याची प्रत्रत्नि व
या आणदाच याथामिक घटक जे सु्संगात, कळाटणी वगरे, ते कलेचे चे प्राथ जे ससंगात, कलाटगी वगेरे, ते कलेचे विरंतन अशा हात. टी त. पण कल्पनचा तपये हा मात्र पार ॥(» । *५| ऱ् रेस्थिति सापेक्ष असा परिवतनशील -7र ला ल
अंश होय,
तो परिवतनशील कसा आहे हें उदाहरणाने पाह. भावसोंदर्य, र्पचोंद ह दोन्ही रेखाटण्याचा कला प्रयत्न करीत असते. ( कुरूपतेचेंही यथातथ्य वणन करण्यांत जें कोशल्य लागतें त्या कोंल्यांतही सोर्यप्रताति होत असतेच. ) हें भावसोदर्य व रूपसॉंदयं यांच्या कल्पना रथलकालपरत्वे भिज मिज्ञ आढळतात भावसद्याच बदलत स्वरुप लक्षात यण्याकारेता शगार, हास्य, बीभत्स या भावनांचे विषय बदलत आले आहेत हे पाहिले म्हणजे पुरे. रीपरुपाना परस्प्रां- विषयीं वाटणारे जञाकडण हा इुंगाराचा पाया. या आकषेणांत परस्परांच्या शारी- रिक सोंदयावर प्राचीन काळी भर असे. आजच्या कालांत शारीरिक आकषण कमजोर झालें नसळें तरी लाच्या जोडीला बोळिक आक्रषेणही आव्यक होत चाललें आहे. स्रोला जोपयत स्वातंत्र्य नव्हतें व ती भोग्यवस्त म्हणूनच ळखली जाई तोंपयंत बाद्धिक आकषगाचे श्षेत्र अगदीं मय्रांदित असलें पाहिजे. म्हणून राजदरबारीं वावरणाऱ्या संस्कृत कवींच्या काव्यांत श्वेंगारांचें आलंबन प्रामु- ख्याने शारीरिक सोंदर्य हेंच असे.
हास्याच्या भावनेचाही विषय बदळत आला आहे. दलित वगोला जोपर्यंत समाजांत महत्त्व नव्हत तोपयत त्यांचीं दुःखं व आपत्ति हो थट्टेचा व हास्याच विषय होता. दलितांच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन जसा बदलत गेला तसा त्यांची दुःखें हा सहानुभूतीचा विषय बनला. तसेंच बीभत्स भावनेचें. पूर्व काळीं ज्या गोष्टी बीभत्स वाटत नसत त्या आतां वाटूं लागल्या आहेत. भाम हा दुःशासनाची छाती फोडून त्याचें ताजें रक्त घटाघटां पितो आहे हें वर्णन पूवकालीं वीररसाला पोषक म्हणून उत्तेजक वाटत असेल, पण आजच्या वाच काला ते बॉभत्स वाटणार नाहीं का?
: विच,र तरंग : :
च ७४९ ४४” ७७ ४७७७ व्यान
>. ५ “*-९-/-/४४५ “१४ »* ४४४५४५ :५८/-. //>>५०>./.>./>>/>/-““>-< >>>“ >>>“ >“>“>“><>“>“*>“>«, ४४०५” ४४४४९५१७४४ ४४ ७८९४५७५ ५१५९४७”
या सब ठिकाणीं पूर्वी ज्या विषयांना अनुलक्षून भाव उद्दीपित होत असत त्या विभ्रयांत फरक पडलेला आहे व त्यामुळें मूळ उपजत प्रेरणा व भावना कायम असल्या तरी त्यांचे रूप बदलत चाललें आहे. उपजत प्रेरणा व भावना यांना नवे रूप देणे यांतच मानवाचं मानवत्व आहे. क्रोध ही उपजत भावना असली तरी सात्विक क्रोध हें तिचे स्वरुप उपजत नव्हे. तें मानवाने बुद्धिपुरस्सर तिला दिलेलें आहे व तें समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने उपकारक म्हणून दिलेलें आहे. माणसाच्या आवडीनिवडी परिस्थिती- प्रमाणे बदलत आल्या आहेत व लाप्रमाणें कलेचे विषय बदलत आलेले आहेत.
कलेच्या दृष्टांने विषयांना महत्त्व नसून त्याच्या आविष्काराला, सजावटीला, मांडणीलाच सवेस्वी महत्त्व आह असें म्हणगेंही योग्य नव्हे. तसें असतें तर विषय बदलण्याचें तरी कारण काय हेते ८ कळेचा उपभोक्ता जर अविष्काराच्या कोशल्याखेरीज इतर कांहीं पाहणार नसेल, विषग्र कोणता आहे याची फिकीर करणार नसेल तर देवादिकांच्या कथा रंगविण्याऐवजी मानवी कथा रंगविणे, अद्भुतापेक्षां वास्तवतेवर भर देणें, नियतीशी कराव्या लागणाऱ्या कल्हापासून सामाजिक कलहाकडे आणि सामाजिक कलहाकडून अन्त:प्रवृ्तीर्ताल कलहाकडे आधुनिक कला वळत चालली आहे असें जें म्हटलें जात आहे त्याला कांहीं अर्थच नाहां असें होईल. यामुळें विषयाचे बदलत जाणारे रूप हा कलचा चंचल अंश होय असें निष्पन्न होतें. मात्र चंचल राब्द येथें चांगल्या अर्था म्हणजे विकासशील या अर्थानें योजिला आहे हे मुद्दाम सांगावयास पाहिजे. नाहीतर चंचल म्हणजे कमकुवत असा अथ सुचेल. पण तो येथें अभिप्रेत नाही हें वाच- कांनी विसरू नये.
भावसोंदर्यापेक्षां रूपसोंदर्यातच चंचल्पणा अधिक दिसून येतो. स्थलकाल- परत्वे सौंदर्याच्या कल्पनांनी भिन्नख्पें धारण केलेलीं आहेत. पाय बारीक असणे हें चीनमध्ये सोंदर्याचं चिन्ह गणले जात अले हें उदाहरण गाजलेले आहे. डोळ्यांचा रंग निळा अधिक गहिरा कीं काळा अधिक्र गहिरा, केशकलापाला लुवर्णांचा वण अधिक खुलतो कीं कृष्णवण अधिक खुलतो, 'वंपक गोर वणे हा अधिक आकषक कीं घनर्नांल श्याम हा अधिक मोहक याविषयी स्थल कालपरत्वे
कलेंतोल चंचल अंदा दण अभिर्रूच कलाटणी खात असलेली आढळते. रूपप्रसाधनांमध्येंदह्दी होच तऱ्हा. या विषयासंबंधी वन्य लोकांच्या आवडीनिवडीचे जे निरीक्षण करण्यांत आलें आहे तें बोधप्रद आहे. पुष्कळशा वन्यजार्तामध्ये पशूंची रिंग, दांत, नखे हीं अलंकार म्हणून वापरलीं जातात. हे लोक शिकारी वृत्तीचे असतात व मारलेल्या पश्वूतचची शिंगे धारण करणें हें शोयांचें दशक असल्यानें शिंगे हीं त्यांना भूषणभूत वाटत असावीं. किंवा शिंगे व दांत ही चकचकीत, गुळगुळींत, कमानदार व टिकाऊ अशी असल्यानेही आवडत असावीं. लठाखंडाचीं कडीं दागिने म्हणून कांहीं वन्य लोक वापरतात. शेती करणारे लोक फुलाफळांचा उपयोग सूपप्रसा- नाच्या कामीं करूं लागतात. अशा रीतीनं ख्पप्रसाधनाचीं म्हणजेच कलेच्या क्षेत्रांतील विषयाची व साधनांची आवडनिवड बदलत आलेली आहे.
लि्हगस्टन या प्रवाशाये दिळेळे एतद्विषक उदाहरण फार मोजेचे आहे. झांबीजीच्या वन्य लोकांत फिरत असतां त्याने पहावें तो प्रत्येक ख्रीच्या वरच्या ओंठांत एक एक मोंठें वळें आढळे! वरच्या ओठाला भोंक पाडून त्यांत सबेध तोंड झांकेल असें वळें हा प्रकार आहे तरी काय म्हणून त्याने एका म्हाताऱ्याला विचारलें कॉ, “ म्हातारबाबा तुमच्या सगळ्या बायांनी हें ओठांत कशापायी घातलें आहे? म्हातारा आश्वयीनं उद्गारला, ' कशापायी असं काय येड्यावाणी विचारतां£ मग काय नुसताच ओठ भुंडा ठेगरावयाचा म्हणतां £ अहो राव, बाप्यांना मिशा, कले असतात. म्हणून ते फकड दिसतात. पण या बायांनीं जर वळे घातलं न्हाई तर त्यांचे त्वांड भूचं आणि वंगाळ दिसल कीं १? या उद्गारावरून कलेलेक्ल व सोंदर्याच्या कल्पना कशा बदलत आलेल्या आहेत हे उमगून येइल. मात्र सौंदयोच्या सवच कल्पना बदलतात असा पक्ष मांडाव- र्याचा नाही, हें सांगावयास नकोच.
-“धनुधाोरी, दिवाळी अंक १९४५
$ दहा:
ललित कला आणि ललित वाडमय यांतील समानतेच्या मर्यादा.
पाश्चात्य वाव्यशास्त्रांत काव्य आणि ललित कला यांची सांगड प्राचीन काला- पासून घालण्यांत आली आहे. नृत्य, गायन, वास्तु, शिल्प, चित्र या ललित कलांचा व साहितल्यकलेचा त्याच्यात एकत्रच विःचार करण्यांत येता. या सवाची जाति एक, गोत्र एक, कुळ (क असें समजण्यात येते. या सव कलांना ललित कला या नांवानें संबोधण्यात येते आणि त्या सव कलांत एकरूपानें प्रगट हाणाऱ्या लालित्याची मीम'सा करण्यांत यते.
पण ल्या त्या कलांतील लाठित्याचे कांही घटक स्वतंत्र आहित. त्यांचा विसर पडला म्हणजे लालित्य-्मामांसेंत घोटाळा अुत्पन्न होतो. विशेषतः वाळाय आणि शिल्पगायनादि ललित कला या दोहोमध्यें महत्त्वाचा फरक आह. तो लक्षांतन घेतां वाड्ययाच्या मोमांसवरून निघणारे निष्क्षे शिल्पादि कलांना सरसकट लागं केले तर दाहोंनाहि अन्याय होईल.
वास्तु, शिल्प, चित्र, नृत्य, गायन व काव्य या ललित कला होत. या सवे कलांत दिसून येणारे असे कांहीं समान गुण आहेत, रमणीयता, प्रमाणबद्धता साम्यविरोधी खुलावट हे असे कांहीं गुण होत. या गुणांमुळे या सर्वांना एक- सूत्रांत गंफतां येतें. पण प्रत्येक कलेचें कांहीं वैशिष्टय आहेच. प्रत्येकीच्या कांहीं उपाधि, कांहो बंधने, कांहीं मर्यादा आहेत. त्या लक्षांत घेतल्या म्हणजे एकीला
अण ऑ?२0ए0ी000॥0000000 00ी?000ीणी?0”ती?0ीणा?00ी)टप->-----.न------------८-८--->
लाठित कला आणि वाडूमय यांतील समानतेच्या मर्यादा ६७ जें साध्य होईल तें दुसरीला साध्य होणार नाहीं हा सुद्दा स्पष्ट होईल. शिल्प व चित्र यांचें उदाहरण घ्या. चित्रांत शिल्पांतल्याप्रमाणें दिसणारी मूर्ति तर दाखवितां येईलच, पण त्या मूतींच्या पार्वेभागी असणाऱ्या वनश्रीची शोंभाहि चितारतां येईल. शिल्पाला तें राक्य नाहीं. वास्तु कळेंत प्रमाणबद्धता, समप्रामणता यावरच सुख्यतः यौदय अवळूंवून असतें. ( वास्तु कळेल शिल्पाची व चित्राची जाड ठेवण्यांत येते ती निराळी ). पण वास्तुकळेचें सौंदय़े हें प्रमाणबद्धतवरच प्रामुख्यानें अवळ्यून असतें. ळेथाकेन च उदाहरण
जमन कलामाौमांसक ळेसिंग याम शिल्प आणि काव्य यांची. तुलना करून दोहोत वसा फरक पडता हें मार्निकपणे दाखविले आहे. 4
शकपूव पहिल्या शतकांच्या सुमारास तयार झाळेळा एक शिल्पकलेचा नसुना सोळाव्या शतकांत एका संशोधकांना सांपडला. त्या दिल्पांत अपोलळा देवाचा पुजारी ठेआकून ( [८०८००] ) व त्यांच दान पूत्र यांना सपानीं विळखे घातले असून त्यांना प्रागांतिक वदना होत आहत अगे दाखविळें आह. व्हजिळ कर्वांने याऱच प्रसंगादे अपल्या इलियड काव्यांत वणन केळेठें आहे. आतां ग्रीक दंत- कयेप्रमाणें पाहिळे तर सपानीं गुदमरून मारले तें फक्त पुत्रांना. त्यांचा पिता लेआकून याला नव्हे. पण काव्य व दिल्प्कात या दोन्हींताह पित्याचा समावदा आह. अर्थात् काणीतरी ठसर्याचें अनुकरण केळें असावें किंवा शिल्पकाराने कर्वांचें केळे असावे. कोणी कोणाचें केळे असावें हें इतिहासर्सक्योधनाने कसेहि ठरो. पण काव्य आणि शिल्प या कलांची ज। बंधनें आहेत त्यांवरून स्वतंत्रपणें याचा निर्णय करतां येईल का? लेसिंगच्या मते, देतां आला पाहिजे. त्यानें स्वतः हाच प्रश्न उपस्थित केला असून असा निणय दिला आहे कीं, शिल्पका- रानंच कवीच्या काव्यावरू्न आपली कल्पना उचलली असली पाहिजे. कारण शब्दमय मृर्तीचें शिल्पांत रूपांतर करतांना जे फेरफार आवश्यक ठरतात तेच नेमके या शिल्पांत दिसून येतात. काव्यांत लेआकून हा आपल्या उपाध्यायाचा, झगा घालून उभा आहे असें वणेन आहे. दिल्पांत तो विवस्त्र दाखविलेला आहे..
* लेसिंगचें लेआकून, इंग्रजी भाषांतर फिलिमोरं कृत.
प “णा ण
विचार तरंग : ।्८
'““४४१- >९४”०/५८/०/८/५€०/ *>“>६/.-€०€-/-€५/-/८४ ८५८४४ ४४५” /४”-/८/६/-€ “<<. << >४*€४*/०€०€</ “४८” -€*€ ४०/१०/५८५४” ५/”-€-€-€ ०८४५९४५७१४ ४८४ ५५/११/१४५४ ७५ ७४
९४५४४४ ०८४४७४ ७८७/ ७४८१५ ७
"एरवी सर्पाच्या वेटोळयानें शरीराला पडणारा पौळ दिग्दर्दित करतां आला नसता. काव्यांत झग्याच्या आतील देहयष्टीचें शब्दचित्र काढतां येते. शिल्पांत से शक्य नाहीं. दुसरें म्हणजे काव्यांत सपानें गळ्याभोवती वेटोळी घातलेली आहेत असें दशविळें आहे. शिल्पांत तीं वेटोळी मांड्यांभोंवतीं दाखविली आहेत, 'एरवीं शरीराचा उध्बेभाग उठून दाखावेतां आला नसता. तिसरें म्हणजे काव्यांत सर्पाच्या वेटोळ्यांनीं व्यथित झाळेली व्यक्ति मोठमोठ्याने किंकाळ्या ' फोडते आहे असें वणेन आहे. पण शिल्पांत तसें दाखवावयाचें म्हणजे तोंडाचा आकार वेडावांकडा दाखवावा लागला असता व शिल्पाचे सादर्य कमी झालें असतें, म्हणून शिल्पकारानें तोंड घट्ट मिटून निरुपायानें वेदना सहन केल्या जात आहेत असें खोदले आहे. या सवे लक्षणावरून लेसिंगनें असा निर्णय दिला आहे कां, शिल्पकारानेंच कर्वांचें अनुकरण केलें असावें. आतां कवीनें शिल्पकृती- वरून कल्पना घेतली असल्यास तोहि आपल्या कलेस योग्य ते फेरफार करीलच. ' तेव्हां ठेसिंगचा निर्णय हा संभवनीय अनुमानाच्या स्वरूपाचाच समजला पाहिजे. ९ शिवाय कांहीं संशोधकांच्या मते, कोणीच कोणाचें अनुकरण केलें नसावें. ) पण त्याची मोमांसा येथे दिली आहे ती भिन्न साधनामुळें त्या त्या कलांच्या .क्षत्रमयांदा कशा भिन्न होतात हें दाखविण्याकरितां दिली आहे.
ह खवाडब्रयाचे व्यापक क्षेत्र
या दृष्टीनें विचार केला तर असें दिसून येईल कीं वाडमयकलेचे क्षेत्र ह :इतर सवे ललित कलांपेक्षां अत्यंत व्यापक असे क्षेत्र आहे. इतकें कीं सुरेलपणा, प्रमाणबद्धता वगेरे कांही लक्षणें इतरांशी समान असलीं तरी वाड्ययकलेची -स्वतःचीं कांही विशेष लक्षणें उरतातच तीं स्वतंत्रपणें लक्षांत घेतलीं पाहिजेत. ' चित्र किंवा शिल्प यांना गति दाखवितां येत नाही. तात्कालिक होणारी गति "फक्त सूचित करितां येते. धनुष्याला बाण लावून दोरी कानापर्यंत खेचळेली दाखविली तर बाण सुटणार हें सूचित केळे जाइल, पण कालक्रमानुसार अनेक “घटनांचें वणन चित्र व शिल्प यांना साध्य नाही. भाबद्शेनांतहि तोच प्रकार, "एकच ठर्राव भाव चेहऱ्यावर वठविण्याशिवाय चित्र व शिल्प अधिक काय
न्करणार१ भावविकासाला तेथ अवसरच नाहीं. विविध आकार आणि बिविध
लालेत कला आणि वाडमय यांतील समानतच्या मयादा ६९
आ ७४११५४०१७० कर ७ बलक
रंगरेषा ही जी शिल्प आणि चित्र यांचो साधनें त्यांनीं त्या त्या कलांच्या साध्यांनाहि मर्यादा घातल्या आहेत. पण वाड्ययाचें साधन जे कल्पना प्रेरक शब्द ते अति लवचिक असल्याने इतर ललित कलांच्या पायांत श्रृंखला असल्या तरी वाड्यय हें लांच्या मानानें खेर विहार करूं शकतें.
चित्र, शिल्प, गायन, नृत्य यांच्यांत जी विचारप्रेकता व भावनोदोपकता असते ती वाड्ययाच्या तुलनेने अल्प प्रमाणांत असते. क्रोंचवध पाहून वाल्मीकीचं अंतःकरण हळहळले, या प्रसंगाचे चित्र काढावयाचे तर पारधी, पक्षी, वाल्मिकी व पाश्वेभूमि यांचें, तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहील असें चित्रण साधळें असेळ तर तें चित्र उत्तम. पारधी व वाल्मिकी यांच्या चेहऱ्यावर यथोचित भाव उम- टविणें हे कोशल्याचें काम. तें कोशल्य ज्या प्रमाणांत प्रगट झालें असेल त्या प्रमाणांत चित्राचे मोल ठरळ. पग चित्रांतली मुख्य कल्पन चित्राबाहेरची म्हणजे कवीची. ती कल्पना रंगरेखेन वठविणे हें चित्रकाराचे काम. भावनो हीपकता आहे ती मूळ कल्पनमध्ये आहे. क्रोंचवधाऱची गाष्ट माहीत नसणाराल| चित्राचे मम योग्य तऱ्हेने आकलन हाणार नाहीं. म्हणून चित्राच्या खालीं विष- याचें नांव द्यावें लागतें. दाल्य कलेला तर ते अधिक आवर्यक. एल्फोस्टनकृत नग्न पुतळ्याच्या खालीं जर ' आद्य मानव ? हीं अक्षरें ल्हालीं नाहींत तर त्या पतळ्याचें स्वारस्य बरचसें कमी हाईल., काणाचा पतळा वा कोणत्या प्रसंगाचें चित्र हें नसत्याच कलाकृतीवरून कळत नाहीं. तें अन्य रीतीनें कळावें लागतें तें कळले म्हणजे त्याची मूर्तिमंत अनुकात शिल्पांत वठली आह ह पाहून उत्पन्न होणारा (वेचारपरंपरा किंवा उत्तेजित केलेली भावनासंगाति हो, चित्राने जो विषय रूढ कथेतून निवडळा असेल त्याच्यावर बरीक्ष्की अवलंबून असते. “८१ स्वयंपूर्ण वाडब्रय कला
पण वाड्य़य कला ही स्वयंपूर्ण आहे. त्या त्या कलांना जें जे साधते तें तें सर्वे बदांच्या सद्दार्याने वाड्यय एकत्र साधत असतें. त्याचें साधन जे शब्द ते. विचारभावनांशी साक्षात् संश्लिष्ट होत. वनश्रीचे चित्र रेखाटणे असल्यास कवि चित्रकारांवर मात करूं दाकेल, चित्रकार सृष्टिसादयार्ताल रंगरखा, छायाप्रकारा
२ विचार तरंग : ७० यांच्या सहाय्यानें वठातेतां येईल तेवढेच सोंद्ये म्हणजे चक्षारे द्रिंयाला प्रतित होणारें तेवढेंच सौंदर्य उठवे शकतो. पण कवि त्याशिवाय त्या स्थलीच्या गृक्ष चळांतून दरवळगारा मधर, मादक परिमल व तथाल विहंगवरंदांचे सुस्वर कूजन तेथाळ जलाचा शीतल स्प व अस्तोपम रुची वगेरंचें वणन करून सवे इंद्रियांना प्रतित होणारषा सोंदर्याचा एकत्रित अनुभव वाचकांस आणन देईल आणि हे शब्दचित्र असलें तरी रगरखाचत्रांपक्षां तें कमी उठावदार असत असे मुळींच नाहां. उलट तं जास्त उठावदार असतें. कारण स॒मपक दशाब्दांच्या कोरल्यपूर्ण योजनेनें वाचकांची कल्पनार्शाक्त जाग्रत होऊन वाचक हा आपल्या कल्पनप्रमाणें तं चित्र पूणेतला नेत असतो. रंगचित्र पाहत असतांनाहि प्रेक्षक स्वतःच्या कल्पनेची भर टाकीत असतोच, पण शाब्दचित्रामध्यें या क्रियेला अवसर पुष्कळच अधिक गायनान भावनोर्हदीपन कांहीं प्रमाणांत होते. पण अमुक एक भावना स्पष्टपणें आळवली जाते असं म्हणतां येत नाहीं. कांहीं रागांची व चालींची कांहीं भाव- नांशीं जी सांगड घातलेली आहे तीमध्ये साहचयांचा परिणाम बराच असावा. “ उद्धवा शांतवन करि जा ? हें करुण गात एकदां लोकप्रिय झालें म्हणजे ती चचाल करुणरसाची पोषक आहे असा म्रह होऊन बसतो. कांहीं व्यक्तीमध्ये एका हइंद्रियाचा अनुभव दुसऱ्या इंद्रियाच्या अनुभवाशी कायमचा निगडित असतो. अशा व्यक्तींना कांहीं स्वर एकत असतां त्या स्वरांना वास येऊं लागतो व त्या स्वरांचे रंगही दिसू लागतात या प्रकारांना मानसशास्त्रांत संश्लि्टानभाते "891०५१०५७8 असें म्हटलें जातें. पण एकंदरींत पाहतां गायनाचे मुख्य फल श्रवणेंद्रियत्पंण हेंच होय. वाड्य़य मात्र इतर कलांतील सौंदर्य घटकांचा एकत्र प्रत्यय आणुन देतें. म्हणनच इतर ललित कलांना आणि वाड्ययाला जें क्षेत्र समान आहे, तेवढेंच वाड्ययाचें क्षेत्र समजलें किंवा वाड्ययाचें सवे क्षेतर इतर कलांनाहि आक्रमितां येईल. असे मानलें तर दोहोंनाही अन्याय होईल. वाड्यय आणि इतर ललितकला र््यांचें..गणगो त पूणेप णें. एकच. समजल म्हणजे, असा घोटाळा होण्याचा संभव
स्डाळित कला आणि वाडूर्मय यांतील समानतेच्या मयादा. .७१
*५./ ४४४-१४-४५-/४६४४५/४५५४-४४०४ १५०५
"५.९४-८५५/९५८-४-2४५ 00/09/0४८५ ४१४५४०४५00 (५0४ ४४७५ शाकशणटीणी १009” “४० 0४90 0४-/४-१४८८१५-८४५/४-/५
असतो. वाड्यय ही एक ललित कला असल्यानें त्यांत नीति-अनीतीचे प्रश्न उप- स्थत करणें हं गेर होय असें प्रतिपादन करणारांचा कांहींसा. असाच घोटाळा हात असावा. (८७५४० (पटा या ग्रंथांत स्पिजने लिहितो की, काव्य प्रासादाची एखादी डोलदार कमान हो नीतिप्रवण किंवा अनीतिप्रवण आहे असें म्हणण्यासारखंच अथशन्य आहे! या ठिकाणीं स्पिजनेनें वास्तुकला, गायनकला व काव्यकला यांची जी तुलना केटी आह तीच गेर आह. स्वर हा संवादी असेल वा विसंवादी असेल, सुस्वर असेल वा कर्णकटु असेल, पण तो नीतिप्रवण किंवा अनिंतिप्रवण' आहे असा दावा कोणी कधीं मांडता का १ तसेच प्रासादाच्या 'कमानीचें. कमान ही डोलदार प्रमाणबद्ध असेल वा बडीळ असेल व त्याप्रमाणें ती सुंदर बा असुंदर ठरेल पण ती असुंदर असली म्हणजे अनतेप्रवग असते -असे कोण म्हणेल १
पण हा न्याय काव्याला कसा लागू होईल १ काव्य हेंही ललित कला आहे. केवळ एवढ्याच नात्यावर तो लागू करणें अयोग्य होईल. काव्य ही ललित कला असल्यानें लालित्याचे नियम इतर कलांप्रमाणें काव्यालाही लागू करणें आवश्यक, वण ते सर्वे पाळून काव्याचे म्हणून कांहीं स्वतंत्र नियम असू शकतात हें नाका. रण्याचें कारण काय £ त्या नियमान्वयें कांहो प्रकास्च्या काव्यांत तरी नीति अर्नार्ताचे प्रश्न टाळतां येत नाहींत. मानव मानवेतर प्राणी या सर्वांना प्राणे- जातिचीं लक्षणें समान आहत, पण त्यामुळें इतर प्राण्यापेक्षां मावनांत जे जें -अधिक आहि त्याकडे दुलेक्ष करतां येत नाहीं. तसेंच काव्याचें. रामायणासारख्या -काव्याचा आस्वाद घेत असतां राम-सोता-भरत इत्यादिकांच्या चारित्र्याचा विचार न करितां आस्वाद घेणें म्हणजे त्यांतील स्वारस्य नष्ट करून टाकण्या- सारखे आहे. काव्याचे साधन जी अथपूर्ण शब्दसंपत्ति,तिचा विचार च भावनांशी साक्षात् तबंध आहे. आहे. त्यामुळे कथानकी काव्याच्या आस्वादानें नुसता आनंद न होतां नीति-अनीतिच्या विचार-भावनांनीं संपरक्त असा आनंद होत असतो. म्हणून अशा काव्यांत हे प्रश्न टाळतां येत नाहींत. उलट वास्तु, शिल्प, गायन या कलांमध्ये आकार, स्वर वगेरेचें सौंदर्य प्रामुख्यानें प्रतीत होत असल्यानें तेथें व
9
विशेषतः वास्तुकलेंत तर नोति अनीतीचा प्रश्न उपस्थित करणें म्हणजे या कलेवर निष्कारण बोजा टाकणें होय. यामुळेंच गोथिक कमान ही दोन्ही हात जोडून प्राथना करीत आहे असें दर्शविते ब म्हणन ती अधिक सुंदर दिसते असें रस्किन- प्रमाणे प्रतिपादर्णे किंवा रामायणांतील एकपत्नीत्वाच्या ग्रताला स्पिजनेच्या मताप्रमाणे शून्य किंमत देणें ही दोन्ही वज्येच होत. तात्पय वाड्यय आणि इतर लालेत कला यांना कांही गोष्टी समान असल्या तरी वाड्ययाचें स्वतंत्र असे क्षेत्र आहे या मुद्याकडे दुलेक्ष होतां कामा नये.
त त डा -धनुर्धारी, दिवाळी १९४४
* अकरा !
दिडनागाचें कुन्दमाला नाटक
संस्कृत सहित्यभांडार गडगंज असलें तरी त्याच्या मोठ्या भागाची स्थिति अद्याप गुप्ततनासारखी आह. जुन्या राहत्या वाड्यांत एंश्रर्यशाली पूवजांनी बहु- मोल जडजवाहीर पुरून ठेवलें आहे असा घराण्याच्या दप्तरांत उल्लेख असावा, पण ठावठिकाणा तर लागू नये अशी स्थिति संस्कृत भांडारांतील अनेक साहिल- रत्नांविषयीं झाली आहे. आज उपलब्ध असलेल्या वाड्मयांत जुन्या ग्रंथकारांचीं शेंकडों नांवे आदरानें उल्लेखलेली सांपडतात पग ते आज शब्दशः नाम_ शेष होऊन राहिले आहेत. सर्वच ग्रंथ टिकणें शक्यहि नाहीं, तसें उपयुक्ताह नाहीं. म्हणून साहित्याच्या खाणीतील सुवणंमिश्रित मातींतून सुवर्णकण तेवढेच काळाच्या चाळणीतून गळत गेले असते तर काय बहार झाली असती १ असा विचार मनांत आल्याशिवाय राहत नाहीं. पण काळाच्या भट्टांत मातीबरोबर सोन्याचेंहि भस्म होत आलेलें आहे.
संस्कृतमधील नामरी झालेल्या ग्रंथांकडे पाहिलें असतां या विधानाची सत्यता पटण्यास वेळ लागणार नाहीं, हे नष्ट झालले ग्रंथ उपलब्ध ग्रंथांपेक्षां कमी योग्यतेचे असळे पाहिजेत असा समज सक्ूद्दरीनीं होण्यासारखा आहे. पण त्यांतील कांहींची योग्यता यवढी मोठी आहे कां, त्यांचीं नुसतीं नांवें सांगि- तलीं तरी वरील समज दूर होईल. भासाचीं नाटकें आणि 'चाणक््याचें अर्थ झास्त्र या ग्रंथांची योग्यता सवेश्रतचच आहे; पण तीस चाळीस वषषापूर्वी या सुप्र- सिद्ध ग्रथांचा पत्ता नव्हता ! या एका उदाहरणावरून संस्कृत साहित्यांतील नष्ट धनाची मातब्बरी लक्षांत येईल. सुदैवाने संशोधकांच्या पायाळु दृष्टीला या धनाचे
: विचार तरंग : ७७ कांहीं हंडे सांपडूं लागळे आहेत. ल्यांपैक्तींच दिड्नागाचें * कुन्दमाला हें नाटक होय.
या गुप्तघनाचा बराच भाग दक्षिणेकडे सांपडतो. याचें एक कारण उत्तरेकडे आये संस्कृतीला वाइंट दिवस आल्यावर दाक्षिणात्यांवर तिच्या संगोपनाचा भार पडला हच असावे. त्यांनी तो किती चोख रीतीनें उचलला हें दाक्षणाल्यांतून निघालेली श्रीशंकराचार्यांदि आचायाची परंपरा, व विजयनगरच्या विद्यारण्यांची संस्कृसाहित्यसंकलनात्मक कामगिरी यांवरून लक्षांत येईलच. भासाचीं नाटकें, चाणक्याकांचें अथंशास्त्र, जुन्या ग्रंथकारांतील हजारांवर वचनें उद्धृत करणारा भोजदेवाचा शंगारप्रकाश इत्यादि अनेक ग्रंथ दक्षिणेकड सांपडले आहेत. त्यांतील प्रस्तुतचें नाटक हें एक होय.
या नाटका'चा कतो दिड्नाग हा न्यायश्ास्रांतील पंडित म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या पंडिताची तकेंककेराधी नाटकाच्या कोमल प्रांतामध्येहि किती कोश- ल्यानें वावरे हें कुदमालेंत पहावयास सांपडतें. कालिदासांच्या मेघदूतांतील--
: दिशनागावां पथि परिहरन् स्थूलहस्तावपेलान्। '
या ओळींत दिड्नाग पेडिताचा गर्भित उल्लेख आहे असें मल्लिनाथ व त्याच्या पूर्वीचा दुसरा टीकाकार दक्षिणावतेनाथ हे दोघेहि मानतात. तें खरं असल्यास कालिदासानें ज्याच्या गवेखंडनाविषयीं गर्भित उल्लेख करावा अश्या प्रकारचा त्यावेळचा तो एक गाजलेला ग्रंथकार असावा. तो कालिदासाचा बहुधा समका- लीन असून पांचव्या शतकाच्या प्रारंभी होऊन ग्रेला असावा, असें कुन्दमालेंच्या संपादकाचे मत आहे. तेव्हांपासून तों “ साहित्यदर्पण ? कारांच्या काळापर्यंत कुंदमाला किंवा त्यांतील कांहीं भाग उपलब्ध असावेत असें साहित्यदर्पणांत कुंद- मालेतील घेतलेल्या एका श्लोकावरून दिसतें, ' भावप्रकाश ? कार शारदातनय, “ बहुरुपमिश्र आणि “ काव्यकामधेनुकार या ग्रंथकारांनी कुन्दमालेचा उल्लेख केलेला आढळत होता पण साक्षात् नाटक उपलब्ध नव्हतें, तें थोड्या वर्षापूर्वी प्रथमच उपलब्ध झालें.
कुन्दमाला ही एक सुप्रतिद्ध सीतात्यागाच्या प्रसंगावर उभारलेली नाठ्यक्ाति असून ती भवभूतिच्या “ उत्तररामचरिता ? च्या जोडीला बऱ्याच अशीं बेळ
दिडनागाचं कुन्दमाला नाटक ७५
»“-“-:-<-“-“-<>“>“>“-““““-<“ “> .*।“-“-“-“<“>/“><“<:<“-“-“>“-“-“““/-“€८/'५/-//४ई€- /”-/“€/// ४ २-/- २५८८-८४ ८४-4८“: ५८” “-“५€५-/५८/<-<-:€-:/-”->*
अश्या तोलाचो आह. कुन्दाच्या फुलांची माला गंफण्याची सोते'ची कांहो विशेष हातोटी होती; आणि वनवासांतील सुलभ प्रसूतीनंतर अशो माला गुंफून रोज गंगेस अपण करण्याचा सौतेने क्रम ठेविला हाता. पुढें यज्ञप्रसंगानें राम गंगा- तटाको आला असतां गगच्य़ा प्रवाहांतून वहात असलेली कुन्दमाला पाहता झाला आणि साता आसपास कोठें तरी रहात असली पाहिजे या विचाराने तो व्याकुळ झाला, या प्रसंगास उद्देशून या नाट्यकृतीला * कुन्द्माला ? हें नांव
॥0/_७_७ क
दल आह.
रामकथा आधींच रमणीय आणि अवौट, त्यांत सीतात्यागा'चा प्रसंग हा तर भावनाकल्लोलांनीं नुसता आथंबलळेला. प्राणापलीकडे प्रेम असतांहि केवळ लोका- राधनेस्तव पत्नीत्यागाच्या विरह्यानलांत स्वतःला पिचवून घेणारा रामचंद्र, गंगाजला५माणें विशुद्ध असतांहि त्यागाबद्दल पतीला दूषण न लावणारी व त्यावर अव्यभिचारा प्रेम करणारी सीता, कवळ भ्रातू-आज्ञा म्हणून मातेप्रमाणे पूज्य अश्या सौतेला गर्भमंथरावस्थेंत रानावनांत सोडणारा व त्याबद्दल मनांत स्वतःची अवहेलना करणारा लक्ष्मण, अशीं यातील पात्रें. आणे अशा महोदार परंतु भवितव्यतच्या गर्तेत सांपडलेल्या थोरांच्या भावनांचा खळ हा या नाट- काचा मालमसाला ! त्यांतच यज्ञनिमित्तानें राम वनांत आल्यावर लुवकुशांना पाहतो; पण बाप सुलांना ओळखीत नाहीं व मुलें बापाला ओळखांत नाहींत असा सवेतोपरी नाट्यानुकूळ प्रसंग ! सवे वातावरणच काव्यमय. या प्रसंगावरील भवभूर्ताची दगडालाहि पाझर फोडणाऱ्या करुणरसानें परिपूर्णे अशी नाट्यकृति प्रसिद्धच' आहे.
: कुन्दमाले ? मध्यें भावनाविष्कार ' उत्तररामचारितां ) तल्या इतका ”त्कट नसला तरी उत्तररामचारताच्य़ा शेजारीं स्वतंत्र असें स्थान मिळण्याइतके रचना कौशल्य व महनीय आणि लोकोत्तर व्यक्तींच्या भावनांचा आविष्कार ₹लक््य_ हातानें खुलावण्याची कोमलता कुन्दमालेमध्यें आहे. राम वनांत आल, नंतर स्वतः अशय राहून सीता रामसन्निध राहते, ही नाट्यानुकूल रचना उत्तररामा चरितांतल्याप्रमाणें कुन्दमालेंतहि आहे. पण कुन्द्मालेंत शिवाय अश्शी खुबीदार योजना केली आहे कीं, वारल्मांकीच्या वरानें सीता तर अदृश्य होते, पण तिच्य
कल 22
: चिच(र तरंग : ७६
.>..५//५.४-१-९ ४ ८ / शड शाश-* ““-“"///““//“”“/“/“/”/“*“/““€€“//॥//५* “१९ ८-.//*५//“८/*/- “.--”-//././/-//«
अंगावरचा शेला; रामास दिसूं दाकतो. इतकेच नव्हे, तर पुष्करणीमध्ये तिचे पडलेलें प्रतिबिंबद्दि रामाला दिसू शकते ! त्यामुळें रामाची मनःस्थिति फारच चमत्कारिक होते.
त्यानंतर कथानकाला पुन: कलाटणी देण्याकरितां, तिळोत्तमा अप्सरा ही सातेचें रूप धारण करून रामाची पराक्षा पहात आहे व रामाला दिसलेले सोतेचें प्रतिबिंब व सांपडलेला शेला हा सवे तिलोत्तमेचा खेळ होय अशी रामाची समजूत त्याच मित्र विदुषक याजकडून करविली आहे. सीतेचें निव्याज प्रेम आणि रामाचे उदात्त वतेन ह्याचें चित्र कवीनें यथातथ्य काढलेले आहे. पहि- ल्याच अंकांत सातेला वनांत एकटीच साडून लक्ष्मण निघ'ला असतांहि सौतेची एकच निता म्हणज पतीच्या कल्याणाविषयीं ! ती म्हणते, “ श्रीरामचंद्राच परिवारमंडळ जरि मोठें आहे, तरी तो यापुढें कस दिवस काढील बरें ९ कारण स्त्रियाच दु:खामध्यें साहाय्य करणाऱ्या असतात. ” दुसऱ्या अंकामध्ये सातचा सखी सातेच्या प्रेमाची परीक्षा पहाण्याकारेतां, राम लवकरच यज्ञ करणार असून यज्ञामध्ये सह्धमचारिणीचा पा्णिग्रहणविधि होत. असतो असें मुद्दाम डिवऱ्चून बोलते. पण त्यावर सीता एवढेंच उत्तर करते की, “ सखे, माझा आये- पुत्राच्या हृदयावर प्रभाव आहे. त्याच्या हातावर नाहीं. ” कुन्द्मालेचें दशन रामास होतांच थेची आठवण म्हणून ती कुन्दमाला हृदयाशी धरण्याचा मोह होणें सहाजिक असतांहि व सीतेच्या आठवणीनें चित्तव्याकूळ झालें असताहि राम म्हणतो, “ हो कुन्दमाला मला प्रिय असतांहि ती कदाचित् देवतेच्या पूजेची असावी या शकेनें मला तिचा उपभोग घेववत नाहीं ! ”. कुरलवांना पाहिल्याबरोबर रामाच्या अंत:करणांत जो प्रेमाचा पान्हा फुटतो, जी गूढ अस्फुट पण गोड आशा तरंगू लागते तिचें चित्र पांचव्या सहाव्या अंकांत फार हृदयंगम काढलें आहे. तें सवे प्रस्तुत नाटकांतच वाचलें पाहिजे. त्याचें दिद्वशन करण्याने उपोद्घाताच्या मर्योदेचें अतिक्रमण मात्र होईल.
शेवटच्या एका उदात्त प्रसंगाचा उल्लेख करण्याचा मोह मात्र आवरत नाहीं. तो म्हणजे सोतेचा स्वीकार केल्यावर रामानें आपल्या हयातींत कुशाला राज्यावर बसविण्याचा. रामासमक्ष रामाच्या विनंतीवरून क्रषिवये वाल्मिकी कुशाल'
ऐैद्ेडनागाच कुन्दमाला नाटक ७७
नर ती या >“ टी “2 “““/>-“-/-:“/--- /-:'--/”"---/ “टश टश्टा
* राज्याभिषेक ? करतात आणि लगेच राम तमाम जनतसमार स्वतः कुशाला “ राजा ? म्हणून संबोधून म्हणतो, “ हें राजा, तुझ्या अनुज्ञेने चोवराज्यपदावर ळवाला अभिषेक करण्याची मी इच्छ करता. ” हा दखावा चाळू असतां वानप्रस्थाश्रमाचें उदात्त चित्र पहावयास मिळतें. भरतवाक्यांतील दोवटच्या चर- णांत “ सकलीं वृद्धी असो गोनी ! ? हे वाचून कुन्दमालेच्या काळीं गोमातला प्राप्त झालेळें महत्त्व लक्षांत यते. तसेंच फुन्दमालेचा कता दिशनाग हा बोद्ध मानला जात असतांहि त्यानें रामचरितच वर्णावयास घेतले यावरून हिंदूंची धार्मक सहिप्णुताहि ध्यानीं यंत. असो.
कुन्श्मांला नाटक संस्कृत वाचकापुढें आल्याला दहाबारा वष होऊन गली. मराठो वाचकांच्या भेटीला मात्र ते यंदा १९३५ सालीं प्रथमच येत आहे. व त्याचें श्रेय ' मव्वभाष्यभाषांतर ), “ छदोमंजरी ? वगेरेंचे विद्वान खक पंडित रंगाचाये रड्डी यांना आह. प्रस्तुत नाटक मूळ संस्कृमध्यें छापले गेलं तें तंजावर व म्हैसूर येथें सापडलल्या दोन प्रतौंबरून. त्या दोन्ही प्रात अपूण व अनेक ठिकाणी कसरीनें खाल्लेल्या. दान्हा प्रतींत प्राकृताची संस्कृत छाया दिलेला नाहीं अश्या स्थितींत छापलेले पुस्तक पॉरश्रमाये प्रथम बसवून नंतर भाषांतर करावें लागतं हें सांगावयास नकोच. प्रस्तुत भाषांतर सुगम व सुंदर असून मूळ कृर्तीर्ताल रसास्वाद भाषांतरांत उत्तम चाखतां यतो. नाटकातील मूळ पद्यांचं पद्यमय सरस भाषांतर कोल्हापूरचे डॉ. श्रीखंडे यांना केलें आह. डकक््टरांचे गीतगोबिंदाचें सुश्टि्ट भाषांतर ' सुल्लोकगो विद ! हें मराठी वाचकअरगा पुढें आहेचं प्रस्तुत कुन्दमालेला मराठो पेहराव चढवून या ग्रंथकारद्रयानें वाचकाला करणी केलें आहे. र्णनाटकाच्या प्रारंभींचा उपादघात,
सावरकरांची भावगीतं
सावरकरांच्या स्फुट कवितांचा संग्रह आज प्रो. मायदेव प्रसिद्ध करोत आहात. त्यांतील जे कवन माझ्या प्रथमच एकण्यांत आले व ज्याने माझ्या मनाला न्चटका लाविला तें कवन म्हणजे “ न मजसी ने परत मातभूर्माला । पागरा, प्राण तळमळला ” हें हाय.
वीस पंचवीस वर्षापूर्वीची ती गोष्ट, आम्ही कांहीं स्नेर्हामेडळी प्रतापगड, रायगड वगेरे शिवशाहींतील स्फू्तिप्रद स्थळांचें दान घेण्याकरितां सद्दल करीत चाललो होतों. वाटेत वाचण्याकारता साहित्य घेतल होतें तें सावरकरांचे पोवाडे व इतर कवने ! अंदमानांत खितपत पडलेले सावरकर हे त्यावेळच्या तरुण पिढीला त्यागाची साक्षात् मूर्त वाटत. मायभूमीपासून दुरावलेल्या पण माय- भमीचें दशन घण्यासाठी तळमळणाऱया त्यांच्या हृदयांत काणत्या भावनांचे कल्लोळ उठत असतील याचीच आम्हीं मित्रमंडळी चर्चा करीत चाललो होतो. ताच आमच्यापैकी एकानें आपल्या पोतडीतून हस्तलिखिताची वही बाहेर काढली व त्या वहोंतून “ सागरास ? हं गीत गाऊन दाखविलें. त्या स्नेह्माला सुरेल आवाजाचेंहि देणे होतें. त्यावेळीं माझ्या मनावर जो परिणाम झाला तो आजहि नष्ट झालेला नाहीं. उत्कृ भावगीताचे गुण त्या गोतांत एकवटले आहित. साधीं सुटसुटीत चार कडवी, निरथक पाल्हाळांचा अभाव, करुण रसाला अठुकूल असें * अक्रुर * वृत्त व मायभूमीच्या विरहासुळें जिवाची होणार
रर त बल गी ही भं
तळमळ हो एकच एक भावना सवंत्र खळलेली. भावनच्या आवष्काराला साजेल. अशी प्रसादपूण भाषा. कल्पनाविलास भावनेच्या तंत्राने वागल एवढ्याच बताचा
खसावरकरांची भावगोतें ७९
“*४५/१४४८४.
४.७५...”
सावरकर इंग्लंडमध्ये असतांनाच सरकारची त्यांच्यावर अवकृपा झाली. माय- भूमीला कदाचित कायमचे अंतरात्रं लागेल हें दष्य त्यांना दिसूं लागले, अश्या स्थितींत सागराच्या कांठीं बसून आपल्या हृदयाची कथा ते सागरास सांगत आहेत. ज्या सागराच्या पृष्ठावरून मायभूमि सोडून आपण दूरदेशी आले त्यालाच पुन्हां आपणांस परत घेऊन जाण्याविषयीं ते विनंती करीत आहेत. ने मजसी ने परत मातृमूमीला । सागरा, प्राण तळमळला ! सागरा, तुझ्यावर विसंबन ना मी येथें आलों £ वाटलें, जसा सुखरूप तू मला येथें चऊन आलास, तसाच परतहि नेशील. परत गेल्यावर मातृभूमीच्या उद्धा- राचें ्रत अधिक जोमाने, अधिक कार्यक्षमतेने मला चालवितां येईल. पण माझी फसगत झाली. शुक पंजारं बा हरिण शिरावा पाशीं। ही फसगत झाली तेशी ॥ मी यथ आलों केवढ्या आशाने को, माझ्यांतील सुप्त शक्ति विकसित होतील, आणि त्याला येणारा फुलोरा मों परत गेल्यावर मातृचरणीं वाहीन ! गुणसुमने मीं बेचियली या भावे । कीं तिने सुगंधा द्याबे ॥ पण आतां त्यांचा निमाल्य होणार ! जारे उद्धरणीं व्यय न तिचा हो साचा हा व्यथ भार विद्येचा ॥ सागरा ! तूं म्हणशील कीं, येथेंच राहिलास म्हगून काय बिघडलें£ काय येथल्या आ काहांत नक्षत्रे नाहींत, कीं येथल्या नगरीत प्रासाद नाहींत ९ पण तुला सांगतो - नाभ नक्षत्र बहुत एक पारि प्यारा । मज भरतभूमिचा वारा ॥ प्रासाद इथे भब्य परी मज भारी! आहूची झोपडी प्यारी ॥ तिजवीण नको राज्य मज प्रिय साचा । बनवास तिच्या जरि वानिचा ॥
: विचार तरंग : ८०
--.-><“<“*“-“*५
सागरा ! तुला माझी हृदयव्यथा कशी रे बोलून दाखवू £ सरितपते, तुझ्या सरितच्या विरहाची शपथ घऊन तुला सांगतो की, माझा जीव तळमळतो आहे. काय ८ फेसाच्या भिषानें तू माझ्याकडे पाहून हंसतो आहेस ? हंस, बाबा! तुझ्यावर स्वामित्व गाजविण्याची सत्ता आज आडूग्लभूमीच्या हातीं आहे. आणि माझी मायभूमि आज दुबल झाली आहे. पण सागरा, लक्षांत ठेव. वरवर अबला दिसली तरी माझी भमि अबला नाहीं बरें. आणि तुला तरी आठवण असावयास पाहिजे काँ, तला एका आचमनांत पिऊन टाकणारा परा- क्रमी अगस्त्य माझ्या मायभूच्या कुशींतच जन्मास आला होता ! अबला न माझि होमातारे। काथल हें अगस्तिस आतांरे ॥ जो आचमनीं एक क्षणीं तुज प्याला ॥ सागरा प्राण तळमळला॥ असें हें एक उत्तम भावगीत आहे. कवोच्या प्रथमच ऐकलेल्या एखाद्या ऱचांगल्या कवनाचा ठसा मनावर खोल उमटन जातो. तसा या कवनाचा माझ्या मनावर उमटलेला आहे. पण मीं या कवनाचा मुद्दाम विस्ताराने उल्लेख केला याचें कारण म्हणजे सावरकरांच्या कवनाची भूमिका येथें स्पष्ट पहावयास सांप- डते. सात्ररकरांच्या साहित्याचा स्थायीभाव देशप्रेम हा आहे, मग विषय कोण- ताहि असो. चुकलेलें कोंकरूं असो वा गाडीला जुंपलेला बेल असो. या प्रेमाच्या क्रियारुप अविष्काराचा जातिवंत अनुभव त्यांनीं चाखलेला आहे. आणि आपलें प्रतिभेचे देगे देशप्रेमाच्या अविष्क रांतच वेंचिले गेढ॑ पाहिजे अशी त्यांची तळमळ आहे. सावरकरांच्या एका अत्युत्कट भावगीताचें हें विवेचन झालें. याच्या मानानें भावोत्कटनेने जरा कमी अश्शी कवनें ' सावरकरांची कविता ? या संग्रह्मंत वाच. कांस बरींच वाचावयास मिळतालि. स्वतंततेचें स्तोत्र, प्रियकर हिंदुस्थान, प्रभा करास, सांत्वन, माझें मरत्युपत्र, जा झुंज, मला देवाचे दर्शन घेऊं द्या, तनुवेल ह्या कविता भावगीतांचे चागले नमुने म्हणून उल्लेखिण्याजोगे आहेत. प्रियकर हिंदुस्थान ह्या कवितेतील,
सावरकरांचा भावगीत र.
- ४-2 ऱ्य ह भ_ ४" -९-*४५८€४-- -“€५/ ४” “१५ ५.० क
ट्र €-____*७
कस्तुरा स्ृग पारमलपरत जच फुलाव रान ।
प्रभातकाळा काकल कलाकल कजत आम्रायान॥
€0२
आ तुझ्या जलांही अनंत पितरां दिल तिलांजालिदान । पुण्यभाम तूं! पेतभामे तूं ! आसुचा अःभमान ॥ हे चरण विशेषच हृद्य आहेत. तसेच प्रभाकरास या कवितेताह वात्सल्यदशे आत्मलेखन किती सुंदर झालें आहे हे पहाण्यासारखें आहे. ते लिहतात. परितु,न योबनलतिकला तूं पहिलं फूल फुळे । तनया, तनु थरथरली स्नेह नेचर स्ग्ध झाळे ॥ परंतु अमुचे अभिनव योवन त्यांत पितृत्बाचा । प्रथम समागम, गमुनी लज्जाविनय मना साचा ॥ नवप्रखव तब जननी मजला दावेत अलतांहि । शुरूजनमयादेने म्यां बहु पाहियल नाही ।॥ चोरूनि प्यावं कधी कधी तब अध चंबनात । खुखोत्सव तंब आपण हाऊाने नयन झांकाते ते ॥ परभ्या प्रियकरा, होतासी बहु दिवस असा सखया अमूत तू कल्पना पक मधु-मधुर अशी हृदया ॥ परंतु तोच प्रभाकर सृत्युवंचकानें हरुन नेल्याचें त्यांना कळले तेव्हां त्याच कवितेत ते म्हणतात:--- हृदय जावरी प्रभ्य़ा प्रेायाळा ! असाचि तिथ राह । पूवाजित मद्हृदयग्रह असे तुझेंचि तनया हं ॥ आधुनिक कवींच्या प्रेमगीतांत मागे न पडणारा अशी तनुवेल ही कविताहि वाचकांनी नजरेखालीं घालण्याजोगी आहे. उत्कट काव्यगुणांनीं ओथंबलेली भावगीतं 'सावरकर कवितेत फार आढळणार नाहींत. कारण सावरकरांच्या प्रतिभेचा कल काव्ययुणापेक्षां वक्तृत्व गरुणांकडे कदाचित् अधिक झुकता असावा. वक््तृत्वाला ऐसपेस फेलाव मानवतो व शोभतो. पोवाड्यामध्यें या गणांचा फायदा दिसून येतो. शिवाय त्यांची मनोघटना तके- स्शील असल्यानें भावनेनें रंगतां रंगतां तार्किक प्रवचनाच्या प्रांतांत ते केव्हां.
क्ण पडण 0०”२१?ी?0ी”0)२?”२0ा
: विचार तरंग : श्
४ ७४४४-०५-५५ “५ -“-:-< “4४४५ ६४*४4<€५-* “*४५१./४-/४-/४-/४५/ ५-८
केव्हां शिरतात आणि त्या स्थळीं कवित्वाला उणेपणा येतो. तोंडाला फॅस आलाः तरी निमूटपणें गाडी ओढणाऱ्या बेळास पाहून कोणी हिंदु तुच्छतेने हांसला, त्यावर ह्या बेलानें परक्याच्या निमूटपणे लाथा खाणाऱ्या हिंदूंची चांगलीच हजेरी. घेतली. पण--> ' जे. पी. बेलतख महावृषभ सखी. पस्. आय नंदी अश्या । देईना पदव्या मळा मम धनी नाना जरो दाष्कशा ॥ देतो नित्य तृणास गार हिरव्या खाया पिण्यानं जला नाही घेत मिठावरी कर नसे मी धन्य का आजला असली भाषा वृषभाच्य़ा तोंडी कशी शोभेल १ “ बालविधवादुःखस्थ्रितिकथन ? म्हणून जी कविता आहे तिच्यांत बाल- विधवांच्या वकिली केफियतीचा थाटच अधिक दिसतो. प्रासॉगेक म्हणून मुद्दाम तयार केलेल्या काव्यांचा सामान्यतः हाच प्रकार असतो. पण सावरकरांचे जोवनच सामान्य कवीहून वेगळ्या प्रकारचें झाल्यानें त्यांच्या कवनांतील कांहींचे विषय हे स्वाभ!विकपणेच नाविन्यपूण वठले आहेत. अदमानांतील बंदिस्त परवशतेच्या जीवनानें लांच्या चारेत्रपटांतील महत्त्वाची जागा व्यापून टाकली आहे. या जीवन खंडांतील विशिष्ट अनुभवांतून कांहीं कवनें निमोण झालेली आहेत. कैद्याच्या पायांतील बेडा हें लांच्या परवशतचे एक अखंड स्मरण जागविणार मनःशल्य. पण या बडोवर संतापून न जातां एखाद्या दागिन्याप्रमाणें ती स्वच्छ घासून पुसून ठेवावी लागावी हा एक दैवघटनेचा विक्षिप्त मासला आहे. बेडी न घासली तर गंजायची व गंजली म्हणजे अधिक खुपायची ! केद्याला बेडी काळजीपूवक साफ करीत बसलेला पाहून त्या दृत्यांतील विरोध कोणाच्याहि प्ननाला चटका लावील, फोड़ाने तीड़्राने जी जाळावी तीच कशी उजळावी आपण अपुलिची रे बडी होस तुझी ही वेडी! बंदिवासांतील दुसरा अनुभव म्हणज सुटका होण्यापूर्वांच मृत्यूच्या स्वाधीन व्हावें लागण्याची भाषण कल्पना. अशा वेळीं भ्यत्यूचा बेडर वृत्तीनं स्वीकार करण्यांत वारवृत्तीचा एक विशेष अविष्कार दिसून येतो.
सावरकरांची भावर्गाते ८ ये मृत्यो! ये तूं ये, यावयाप्रती निघालाची असशिल जार ये तरी सुखं! कोमेजनि जावया भिवात ही फुलं ही द्राक्ष रसरशीत सुकाने जावया भ्यावे तं कां म्हणूनी तुर्जास परी मी?
देशसेवमध्यें आयुष्याचें ज्यानें सोनें केलें त्याला मृत्यूच्य़ा स्पर्शाने ते गजल
ही भीत कशाला १
जारे असेल त्या अंधःकारलतेला फलत दज्या दिवसाचे फल (पनजेन्म) तरी ही भाते न मज, कां यथ परिल अम्हा फळत आणि फुलत तच. या विषयावरची सर्वात उत्कृष्ट कविता आत्मबल ही होय. हुतात्म्याला अमा- नुष छळ सोसण्याचा तयारी नेहमीच करावी लागते. ती सिद्ध होण्यास कोण- ताहि छळ बोथट ठरेल अशा वज्ञवृत्तीचे कवच निमाण करणारें हें छोटें कवन आह. सत्याग्रही वीराच्या जिभवर अखंड स्ळावें अशी त्याची योग्यता आहे. फांसावर लटकणारे कांहों हुतात्म भगवग्दीतेंतील “* अच्छेद्या$यमदाहयो यं इत्यादि मंत्र म्हणतांना आढळून यतात. त्याच धतोवर सावरकर लिहितात: अनादि मी अनंत मी अवध्य मा भला मारल [रप जगात असा कवण जन्मला ६ लोट [हस [लहाच्या पंजरीं मला न्न दाससम चाटिल तो पदांगला एण तझ्या तोफांना करूर सेन्य तं येच्र तंत्र शास्त्र अस्त्र आग ओकते हलाहळा ! त्रिनेत्र तो मी तुम्हांसि तेलाची गिळाने जिरावतो. या वजकवच मंत्राची मोहिनी भावी वीरांना अखंड भारून टाकील यांत संदाय नाहीं, --सावरकर-काव्य-समालोचन-ग्रंथ १९४३
*-९"५१४१ “४४८९४४” ४४४ ४५४शोप्टी “२-/५>
प्राचीन कवींतील अतुकरण प्रकार
नुकरण हें उत्तमांतळें उत्तम गोरवीकरण होय असें सुभाषित आहे.
प्राचीन कवींनी एकमेकांचा गोरव-नुसत्या प्राक्कालीनांचाच नव्हे तर समकालीनाचाही-मुक्तकंठाने गायिला आहे. पण हे कवि नुसते कवि नसून संत असल्यानें गोरवोद्रारांत त्यांच्या संतश्रेष्टत्वारच भर असे. यामुळें त्यांच्या कवित्वशक्तीचें मापन कसें केलें जात असे याचें प्रतिबिंब गोरवोद्रारांत पहावयास सांपडत नाही. ह कवि एकमेकांकडे संतत्वाच्या भामिकेवरून पहात असल्यानें एकमेकांच्या काव्याचें काव्यरप्टया म्हणजे गुणदाषविवेचनदषप्टया परीक्षण कर- ण्यास त्यांचें मनच धघजले नसलं तर नवल नाहीं. पण जेथे मतें साक्षात प्रगट झालेलीं नसतात तेथें तीं अप्रत्यक्षपणे डोकावत असलेलीं न्याहाळून काढतां येतात. या अप्रत्यक्ष मतप्रगटीकरणांपैकी एक प्रमुख प्रकार म्हणजे अनुकरण हा होय. अन्य कवींतील कोणते दृष्टान्त, कोणते प्रसंग, कोणतीं वणनें या कवींना त्यांचे अनुकरण करण्याइतकी हृदयंगम वाटली हें अवलोकन केलें असतां त्याची रसग्रहणदृष्टी अजमावतां यईल. हें अनुकरण अजाणतां व जाणूनबुजून असें दोन्ही तऱ्ह'चे असतें. तुकारामाने उद्रिखलेल्यासारखे “ उष्ट्या पत्रावळी गोळा -करणारे कवि सोडले तर एकमकाच्यातील सौंदर्थे स्थळांचे अनकरण करण्यांत त्यांना कमीपणाही वाटत नसे. महाराष्ट्र-वाड्मय मंदिर हें समाईक मालकीचे -आहेव तें शंगारण्याचा यथाशक्ति प्रयत्न करीत रहावें अशी त्यांची भूमिका असे. खेडेगावांतील प्रामदेवतचा उत्सव साजरा करावयाचा असला, म्हणजे गावां- - तील सवे म्रामस्थांनीं मिळून तो उत्तम रीतीनें साजरा होईपर्यंत झटावे व त्याबद्दल सामुदायिक अभिमार बाळगावा असा प्रघात पडलेला आहे. ज्याच्य
ध्राचीन क्वाताील अनकरण प्रकार ८५ आंगांत जी कला असेल ती कला त्याने उत्सवाच्या यशस्वितेच्या चरणीं वाहावी. मल्जेठी असतील त्यांनीं कुस्ती पक्रड जुंपाव्या, गाड गळ्यावर भजन करणार असतील त्यांनीं भजनाचा थाट उडवून द्यावा, कारूनारूंना मंदिरास रंगसफेती द्यावी, पोरासोरांनीं रंगीबेरंगी कागदांच्या माळा, पताका टांगून गांव शंगाराव! असा सवांचा उत्साह एकत्र येऊन एकमेकांच्या संगतींत आनद लुटावा असा प्रकार आढळतो. शेवटीं भंडाऱ्याच्या दिवशीं प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरांतल श्लेधा आणून भंडाऱ्यांत सामील करावा किंवा सिद्ध व पक्क अन्न आणून त्याचा अन्नकोट करावा अज्ञी रौत आढळून येते. या सवे प्रकारांत खतःचें वशिष्टय मिरविण्यापेक्षां सामुदायिक आनंद लटण्याची वृत्तीच प्रामुख्यानं वावरत असते.
प्राचीन मराठी कवींमध्येंही असाच प्रकार आढळतो. ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस ॥ हा संत बहिणाबाइचा अभंग सुप्रसिद्ध आहे. या अभं- गांत संतांनीं निर्माण केलेल्या वाडूमयाला मंदिराचीच उपमा दिली आहे. आणि या मंदिराच्या उभारणांत ज्ञानेख्र आणि तुकाराम अशांसारख्या अव्वल दर्जाच्या संतकवींच्या कामगिराचा प्रामुख्यानें निर्देश करण्यांत आला असला तरी या मंदिराच्या भव्यपणांत आणि कलाकुसरीस अनेक संतकवींनीं हातभार लावलेला आहे हेंच बहिणाबाइला आपल्या अभंगांत प्रतिपादन करात्रयाचें आहे. हे सवे संतकवि एकमेकांविषयी आदर बाळगीत आणि आपलें काव्य सजविंतांना पूवेकवींच्या काव्यातील रमणीय कल्पना आपल्या काव्यांत घेण्यास त्यांना कमीपणा वाटत नसे.
पूर्वकवींच्य़ा काव्यांचें परिशीलन किंबहुना पठणही असल्यामुळें त्यांताल कांहीं सुरस कल्पना व दृष्टांत हे अजाणतांही त्याच्या काव्यांत उतरत असत, पण कांहीं वेळेला जन्या काव्याचा नव्या काव्यांत उठलेला पडसाद आगदी स्पष्टही असतो. साधुसंत येती घरा । ताचि दिवाळी दसरा ॥ ही तुकारामाची वाणी प्रसिद्ध आहे. पण पूवकालीन एकनाथाची ओवी पहा, म्हणजे साम्य तेव्हांच नजर वेखील, “ जै माझे भक्त आळे घरा । तैं सव पर्वकाळ आले द्वारां। वैष्णवा तो दिवाळी दसरा । तीर्थे घरापें येती ॥ तुकोबानें एकोबाच्या वाणीलाच उजळा दिलेला नाहीं का ६ ततेंच साधूची समता वर्णन करतांना ज्ञानेश्वरांनी
विचार तरंग: ८९
४५0४५ ५८४४४ “४” ४४५५८५४ ४7४ “४ *“€>“ 4€४*ई-€ > ४८ “५” :४५”- “> ४८-५५ >>. ->-. “ज्र ४४८ “८ शध >“ “24 €--“““
लिहिले आहे--ऊस हा जसा पाणी घालून जीवन देणाराला गोडी देतो तसाच तो त्याला चरकांत पिळून टाकणारालाही पण देतो. ना तरी इक्षदंडु । पाळी त्तया गोडू ॥ गाळी तया कडू । नाहेच जेवीं ॥ आतां हाच दृष्टांत तंतोतंत -मोरोपतांच्या भारतांतही कसा आला आहे तो पहा--
“ पाळी जो त्यासि मधुर इक्ष तसा त्याहि अदय जो गाळी । /
मोरोपंतानीं वामनपंडेताची भक्तिरसज्ञ वामन स्वामी या शब्दांनी मुक्तकंठाने स्तुति केलेली आहे. त्या वामनाच्या उक्तीचा प्रतिध्वनि मोरोपतांच्या उक्तीत उमटलेला पुढीलप्रमाणें दिसतो. वामन लिहितो: “ तुझा अतर्क्य महिमा न कळे अनंता ” तर त्याच धर्तीवर मोरोपंत लिहितो कीं: “ अतर्क्य महिभा तुझा गुणही फार बा हे विधि. ”
आद्यकवि मुकुंदराज व ज्ञानेश्वर यांचे ग्रंथ हे त्यांच्यानंतर होऊन गेलेल्या कवींच्या नित्य पठणांत असत, त्यामुळें पहिल्या कवींच्यातले सरस असे दृष्टांत अनेकवेळां पुढील कवींच्या काव्यांत डोकावतांना आढळतात. वर ज्ञानदेवींतील ऊसाचा दृष्टांत दिला आहे. मुकुंदराजांच्या विवेकसि धूंतील ऊसाचा दृष्टांत पहा. मुकुंदराज म्हणतात की, ऊप वरून काळा दिसला तरी आंत रत गोडच असतो म्हणन नसत्या भाषेच्या बाह्यांगावरून ग्रंथाची योग्यता ठरवं नये. ऊसु को दीसे काळा । पारे घेणें रसाचा गळाळा । तेसे बोळ आरुष परी झळाळा । दी वीवेकाचा ॥ आतां हाच दृष्टांत गुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर यानें आपल्या बदलत्या भाषेंत मांडला आहे. तो लिहितो : “ ग्रथ कराल उदास । वाकुडा कृष्ण दिसे ऊत । परि असत निघे त्याचा रस । दृष्टी द्यावी तयावरी ॥ ” आणखी एक सुंदर साम्य पहा. मुकुंदराज लिहितो, ज्ञानांचा तारुवी बेसोनी । कृपेचे सुवायें 'पेलनी । देवेचीं तारका होउनी । तारावें मारते ॥ हेंच रमणीय्र रूपक गरुचारित्रांत जवळ जवळ अशाच शब्दांत आलेलें आहे. तें असें, “ ज्ञाननोकीं बेसवोनी । कृपेचा वायु पालाणुनी । हृदये तारक करूनी । तारावें मातें ॥ ” चंद्रदशनानें भरती येण्याचा दृष्टान्त हा अनेकांचा आवडता आहि. मुकुंदराज लिहितो, मग बोलिला तो योगिंद्रु । बारे तूं पूर्णेचंद्र । माझा बोध समुद्र । उल्हासीला तुवां ॥ गुरुचरित्रकारांच्या पुढें ही ओवीच जणुं काय असावी अशा प्रकारचे त्यांचे
प्राचीन कवीताल अनुकरण प्रकार ८७
८ ..":/-/-१-/-”-€५/-/५८"- “"“">“थटा“'-“““"»“*-:*-*- €४४४५/४४-४१- -/** /४५१ ४४६४१५ / /४॥४६॥-” / “४ ४ ४५-४0 /€१/ €/ ॥7१- -€“/ “”///// ८. हीट -/-> /“/./५/ “५” _५०/.५./५८-/५-/५-/५/८/५-/*
-शब्द पडलेले आहेत. ते असे: मग काय बोले योगींद्र। बारे शिष्या तू "पूणेचंद्र । माझा बोधसमुद्र केसा तुवां उल्हासवील ॥ चोखामेळ्याच्या ऐसा भक्त राजगुंडा ज्याचा तिहीं लोकीं झेंड। । या वर्णनाचाच रामदासाच्या ' पुत्र व्हावा ऐसा गंडा । ज्याचा तिही लोकीं झेंडा । या उद्गारांत पडसाद पडलेला दिसत आहे ना? लांकड,सारख्या कठोर पदार्थांचा नाश करणारा भ्रमर हा कोमल कमलामध्ये मात्र गुरफटून जातो हा संस्कृत सुभाषितकारांचा मा्भिक दृष्टांत अनेकांनी वापरलेला आहे. ज्ञानेश्वर लाहतात : “ जेसे भ्रमर भेदी कोंडे । भल -तेसे काष्ठ कोरडे । परि कळिकेमाजी सांपडे । कोवळीये ॥ ” हाच दृष्टांत एक- -नाथ आगि तुकाराम यांनींही आदरिला आहे. एकनाथ लिहितात “ जो शुष्क काष्ट स्वये कोरी । तो कोवळ्या कमळामाझारी । भ्रमर गुंतला प्रांतिवरी । क्रेसर- माझारी कुचंबो नेदी ॥ ” याच प्रकारचे उद्गार तुकारामाने काढले आहेत. ““ नाहीं काष्टाचा गुमान । गोंवी भ्रमरा सुमन . ”
होंनाजी बाळाची “ घनःऱ्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ? ही भूपाळी फार लोकाप्रेय आहे. त्यांतील ' मुक्तता होऊ पाहे कमळिणी पासुनि भ्रमरा । “ पूवे दिशे मुख धतळे होतसे नाश तिमिरा ', " प्रभातकाळीं उठठनि कापडी तीथपंथ लक्ष्मी “ नेमनिष्ट वैष्णव ते विष्णुपूजा समर्पिति। स्माते शिवाचैन सक्त शक्तित शाक्त'हे आराधिंति ) या पेक्तितील विचार व दृष्टांत होनाजीच्या पूर्वी होऊन गेलेल्या श्रीधरकवीच्या हरिविजयांत आधींच कसे प्रगट झाले आहेत ते पहा. श्रीधर लिहितो की, पूर्वे दिशेने मुख धरतले । आरक्त कुंकुम ॑नेढळीं रेखिले । पक्षि उडोनि चालले । भ्रमर कमळांतून मुक्त झाले ॥ कापर्डा तीथपर्थे जाती । भक्त प्रात:स्मरणें गर्जति । वेष्णव विष्णुर्त चितिती । शेव "ध्याती शिवातं ॥ पण खुद्द श्रीधरानें आणि कदाचित होनार्जीनेंही हे विचार मुक्तेश्वरी भारतांतून उसने घेतलेळे असावेत. मुक्तेश्वराच्य़ा वनपर्वांत प्रभात- कालचें मोठें स्रम्य वर्णन आहे. त्यांत मुक्तेश्रर लिहितो : ' शेष वेंचता अठर घटिका । पूर्व दिशेने क्षाळिळे मुखा । कुंकुम रेखिले त्या तिलका । अरुणोदय बोलिजे ॥ कापडी चालले तौर्थपंथे । भक्त स्मरती हरिहराते । शाक्ते चिंतिती आक्त प्रतिमा । सौर म्हणती सूर्याचे आत्मा ॥
"७१ ८१.०६ ७४.” » “१ 0 0 ह१५४१/१ १४१ १ /४/ ४ ४ टी टीशा गा &प 0 श॑ शॉ “४ ५» “६. »/ /१/१/ शी शी 2५ १ लाडा / ह टा” र €“.. वी क ग डा व्ष च ७०४००५८. २ कक क्ला
न---०-ा--------.५------२>:.-------->----०----
कोणल्याही कवीनें सरस कल्पना एकादी मांडली म्हणजे कालांतराने ती समाईक मालकीची समजली जाते व तिचा सरीस उपयोग करण्यांत येतो. असाच प्रकार वर दाखविलेल्या साम्यांत दिसून येईल. “ मनाचे श्लोक ? म्हणजा रामदासांचे हच सर्वोच्या परिचयाचे. पण मनाचे शहोक ही संज्ञा रामदासांच्या पूवीपासून आहे. नामदेव व एकनाथ या दोन श्रेष्ट कर्वीनीहा मनाचे शलोक रच- लेले आहेत. लाजो नको मना हरीच्या कीतना । संसारा पाहुणा दो दिवसांचा । व अरे अरे मना सत्य धरा ध्याना । पंढरीचा राणा वेध ठेवी तयाचा । हे नाम- देव व एकनाथ याचे अभंग पहा. हीच परंपरा वामन पंडितानेंही चालू ठेवली. त्याचेही मनाचे “होक आहेत. श्रीधरकवीनें पांडवप्रताप लिहितांना मुक्तेश्वरी. भारता'चा जणुं कित्ताच आपल्या डोळ्यापुढे ठेविला होता. यामुळें मुक्तश्वराची छाया श्रीधरावर अतानात पडलेलो दिसते. आपले काव्य सजविण्या करितां जन्या कवींच्या काव्यांतून सरस कल्पना उचलून घणे हा आपला हक्कच आहे, ही आपली. बडिलाजित जिंद्गीच आहे, असेंच ते मानीत.
जुन्या कवींचे काव्य अपुरे राहिलें असल्यास तें पुरें करण्याचाही प्रयत्न झालेला दिसतो. मुक्तेश्वराच्य़ा भारतापेकीं पहिलीं चार म्हणजे आदि, सभा, वन आणि विराट हीं पर्वे व सोक्तिक पवे एवढांच उपलब्ध आहेत. तेव्हां बाकींची उरलेली पर्वे लिहून सव भारत पुरें करण्याचा प्रयत्न ( प्रयोग ) विष्णुदासनामा या कवीने केळेला आहे. श्रीधर कवीवर समुक्तेश्वराची छाप दाट पडलेली असली तरी श्रीधरानें मुक्तेश्रराच्या ओंव्या जशाच्या तशा आपल्या. काव्यांत समाविष्ट केलेल्या नाहींत. पण तसें करणाराही एक कवी आढळतो. तो म्हणज नागपूर जवळील रामटेकचा मैराळ नांवाचा कवी हा होय. यानें लिहिलेल्या विराटपवामध्यें मुक्तश्वरी विराटपवोतल्या सुमारें पांचशे ओव्या जशाच्या तशा उधृत केल्या आहेत असें मुक्तेथ्वराच्या विराटपर्वांच्याः संपादकाने दाखवून दिले आहे!
या प्रकारचें एक अत्यंत आश्चर्यकारक उदाहरण आढळतें. तें म्हणजे कृष्ण दयाणेव ह्या कर्वाचें. याला रक्तपितीची व्यथा होती, त्यावर एकनाथानीं स्वप्नांत येऊन सांगितलें की भागवतामत सेवन कर। म्हणजे रोग हरण होइल. ल्याप्रमाणे'
ध्राचीन कर्वातालळ अनुकरण प्रकार ८९ कवीनें भागवतांतील कृष्ण चरित्रावर हरिवरदा नांवाच्या टॉकेस प्रारंभ केला. पढें भागवतांतील कथा रुक््मीणीहरणापर्यंत येऊन पोंचल्यावर ज्या प्रसंगावर एकनाथांनी आपलें कलम चालविले आहे त्याच प्रसंगावर आपण कलम चालविणे योग्य नव्हे, नाथांच्यासारखी तेजस्वी वाणी आपल्याला साधणार नाहीं, पण ग्रंथ संपूर्णतेच्या दृष्टीनें प्रसंग तर सोडतांही येत नाहींत, तेव्हां नाथांचेच रुक्मीणी- हरण कृष्ण दयाणेवानें आपल्या भागवत ग्रंथांत जसेंच्या तसे उतरून घेतलें आहे ! तात्पर्य मागच्या पिढीतील घन घेऊनच पुढच्यानि त्यांत भर टाकीत चलावयाचे असते. माल ते करीत असतां पितृक्रणाचें स्मरण जागृत ठेवावे म्हणजे झाले. --मोज १५९४१, दिवाळी अंक.
च क चें &/ रि चें ळू ७ प्राटे यांचें ' उपेक्षितांचे अंतरंग दलितांची सुखदुःखे ही ललित वाड्ायाचा विषय होऊं शकतात हो जाणीव वाड्ययांत अलीकडच उदय पावली आहे. या जाणीवेने रंगविलेलीां जीं समाज- चित्रें आपल्या वाड्ययांत दिसू लागलीं आहेत, त्यांत प्रो. माटे यांना “ उपक्षि- तांचे अंतरंग ) या प॒स्तकांत रंगविलेल्या चित्रांचे मोळ आगळ आह. दलित- वर्गाच्या अंतरंगाचें माटे यांनीं जितकें सूक्ष्म निरीक्षण केलें आह आणि तें जितक्या सहृदयतेन॑ केळे आहे तितके करण्याला लागणारा दालेतांचा निकट परिचय फारच थांडया लेखकांना लाभला असेल. माटे हं नसते वाडायसेवक नसन समाजसवक आहत आणि त्यांचें वाड्यय हे त्यांच्या समाजोद्वाराच्या तळमळीच्या पोटीं निर्माग झालेलं आहे. अस्पृश्यांना अक्षर ओळख देण्याच्या कामांत ते आज इतकीं वर्ष खस्ता खात आलेले आहेत कीं अस्प्रर्याद्वार व माटे ह नांवे महाराष्ट्रांत कायमचीं निगडित झालीं आहेत
माटे हृ उघड्या डोळ्यांनीं आणि प्रेमळ मनानें उपेक्षितांमध्यें वावरत आले असल्यानें, समाजाचें, म्हणजे पांढरपेशा समाजाचें, लक्ष ज्या वगीकडे क्रचितच वळते, अश्या कातकरी, हेटकरी, मद्दार, मांग, वडार, रामोशी, चोर, दरोडे- खोर या वर्गातील स्त्री-पुरुषांच्या काळजाचा ठाव त्यांनी अचूक घेतला आहे. उपेक्षितांच्या अंतरगां "ची पांन उलटीत तुम्हीं त्यांच्या मागोमाग हिंडाल तर डोंगराच्या एका प्रशस्त फरसावर बसलेला सत्या रामोशी, त्याच्या त्या मन- गटासारख्या जाड झुपकेदार मिद्या आणि त्यावरून आपली पालथी मूठ फिर- विण्याची त्याची ऐट, त्याच्या भोवती कोंडाळे करून बसलेले यल्ल्या, पांड्या, «नरसू वगैरे इमानी अनुयायी, अमावास्येच्या किररे रात्रीं त्यानें इंदापूरकरांच्या वाड्यावर घातलेला अचानक दरोडा आणि घरांतील मालकाण सावितीबाई इने
माटे यांचे ' उपक्षितांचे अंतरंग ९१ त्यांना जेऊं घालतांच अन्नदात्याचे इमान राखण्यांत त्यान दाखविलेलं आंदाय शिपायांनी काढण्या बांधून चालविलें असतां दंडाच्या शिरा टराटर फुगवून काढण्या तोडून उसाच्या माजलेल्या फडांत त्यान मारलेली मुसंडी, त्यार्च रखेली रुक््मी हिनें केलेला त्याचा विश्वासघात आणि दावटीं फांशींची रिक्षा झाल्यावर न्यायाधीशाच्या तोंडावर “ साहंब आम्ही चोर नाहीं, रामाच चाकुर म्हनुशान आम्ही रामवंशी मंजी रामुशी झाठ ' अक्षी केलेली गजना हीं सर्व तुम्हांस पहावयास व ऐकावयास सांपडतील. तुम्ही खंडोबाच्या पार्लींच्या जत्रेला पूर्वी गेला असाल. पण जत्रेच्या ठिकाणी तुम्ही आम्ही पहा तो, काय ? तर हरतऱ्हची मेवामिठाईचीं व खेळण्याची टकानें, जुगाराचे अइ, गरगर फिरणार घोडे किंवा पाळण चे किंवा डोंबाऱ्यांचे खळ आणि देवळांतील पजाअचा इतकेंच. पण खंडाबा हा मांगाचा दव असून या जलेत आजुबाजूच्या चेर्याशींतील टिपून सारा मांग समाज यथ जमत असतो याची कधीं आपण वास्तपूस्त केली आहे £ हीं " उपक्षित दर्थं ' लक्षांत येण्यास माठट्यांसारख्या चोकस दृष्टीचा आणि व्यापक सहानुभृतीचचा वाटाड्या आपल्या टोळींत हवा.
ते बरोबर असले, म्हणजे मग मात्र या वरवर रानवट आणि मुदोड दिसणाऱ्या मांगांच्या मनांत दवभक्ति, श्रद्धा, आत्मावेश्वास वगरचं तज करे धगधगत असतें त॑ आपगांस दिसूं लागावयाचें. चोरीमारी करून फरारा झालेलें मांगही या जत्रेंत नेम न टाळतां यावयाचे, त्याचा गेरफायदा घेणारे ग॒प्त पोलिस भावती टेहळणी करीत असायचे आणि त्यांची जाहेरी विषारी नजर समोर दिसत असतांहि-जीव धोक्यांत घालूनहि-ह मांग खंडाबाचा भंडारा चुकवावयाचे नाहींत ! भोळ्या निष्ठेच्या पार्या ते फशीह पडत, पण त्यांची खंडोबावरील श्रद्धा मात्र अढळ ! अश्या एका पिर््या मांगाचे चित्र मांट्यांच्या सांगाती तुम्हांस पाहावयास सांपडेल.
अशीं कितीतरी चित्रे तुम्हांस यथे पहावयास सांपडर्ताल. आई आणि बाप या दोघांच्याहि मायस मुकलेला पोरका दीनवाणा पार बन्सीधर तुम्हांस येथें दिसेल. उंची पोशाख केलल स्त्रीपरुष एटीनें वरखालां येरझारा करांत असतां सुतकी आंबट चेहरा करून तान त्रिकळ लिफ्टच्या दाराशी बसून राहिलेला.
आळ टनाशफल्लाी पण -नटणणपन नना पशा? णी? ण 0ीणा प?) बव 0ि? 0? 0ी?७)!0॥0ी0”ी २? ी?))?ी)4 य ब्ला -- ->
: दवचार तरग र ९२
०.६ ४५ ४-४ शापशाप्शो- “1 "ा “*शा-शश४्“्श-शट-टश /क्ट्शन्शटक्ट्टीन् >><६श ४४-४४ ४४४४८८४४४५ ४४ %टा2८2 ८“२८०८> “८ *” ८५८ २ < “ लाटा १-८ 0 2 ४०४८५
आणि ज्याच्या नुसत्या अस्तित्वांची जाणीवही कोणी कर्धी न दाखविलेल्या त्याच्या हातांत बाक्षसाची पावली टाकतांच मृदु हास्याने कृतज्ञता व्यक्त करणारा लिफ्टमन तम्ही येथे पहाळ, रातदिन काबाडकष्ट करून नेकीनें वागून प्वार पैसे शिळक टाकून आपल्या बायकोला येला, गोठ, जोडवी असे दागिने घऊन देणारा तबा, आणि स्वतःच्या कमार्टतन शिल्लक टाकून तबाला रंगात पेरण वा फटा घऊन देणारी त्याची बायको मंजुळा, त्यांचें एकमेकांवरील गाढ प्रम, दिवसभर वगवेगळया ठिकाणीं कामधंदा करावयास लागल्याने त्यांच्या प्रमाचा झालला कोडमारा हीं सवे तुम्हाला यथ दिसतील, राजकीय चळवळींत सांपडन जन्मठेप सजा झालल्या नवर्याच्या स्मृतींशीं एकानष्ट राहून त्याच्या कडन वपा-सामाणा बणार््या पत्रानं जिवाचे समावान करून साससासर्यांचा यागक्षम चार्लावणारी आ!॥. अंती नवर्याच्या वाटेकड डाळे लावून बसली असतांच प्लगनं सत्यमुखी पडणारी सावित्रा, व आपल्याकड वांकडया नजरने पाहून च!रगटपणें वाळणाऱ्या बाळा गवंड्यावर विजप्रमाणें कडाडून त्याला वर मायला लावणारी मालकराण सइ अदांसारख्या स्त्रियांचे अनक नमुने तुम्हांस पहावयास सांपडतील. तें सुळांतच पहा.
या पुस्तकांतील लखांना गोष्टी हें नांव दिळल असले, तरी त्या सवोनाच लेखकानेच म्हटल्याप्रमाणे गोष्टी हें नांव शोभेल अस्ते नाहीं. गाष्ट म्हटली म्हणजे त्यांत मध्यवर्ती प्रसंग, त्याच्याभोवती बांधेसूद अशी मांडणी अशी अपक्षा असत. तशी ती येथ सवत सांपडणार नाही. ही आपलॉ धांवता समार्जाचत्रें आहत म्हणाना. कांहींना तर लघुनिबंधांच्या गोटांत घालावें लागल. पण लागेना कां2 या सव लखांमध्यें उपक्षितांच्या अंतःकरणांतील खळबळीची आणि त्यांच्या भोवतालच्या बाह्य पारस्थि्तांची जीं जिवंत उठाव- दार चित्रे रखाटलीं आहत, ती सवच अवीट गोड अक्षी वाटतात. मग ती गोष्टी आहत कीं निबंध आहत, को आणखी कांहीं आहेत, हें तात्त्विक चर्चेच्या हिदोबी कांहीं ठरो: ळॅखक प्रस्तावनंत लिहितो को, “ लघकथेचं कांहीं तंत्र आहे म्हणून एकतों आणि तें मळा अजन भाहीत झालेले नाहीं, म्हणून मो सध्यां एवढेंच धोरण ठेवलेले आहे कौ, आपण लिहिळला मजकर सुरस वाटावा”
माटे यांच ' उपोक्षतांच अंतरंग ' ९३
श्टी
पण सुरसतपेक्षां वगळे तंत्र ते काणतें १ आतां गोष्ट परिणामकारक वठण्या- करतां तंत्रांत किंवा तिच्या मांडणांत अनेक परी करून पहाण्याला वाव असतो हं खरं, तरी दोवट सुरस होणे हाच म्हणज सुरसता साधणे हेंच सव तंत्रांतील राजतंत्र ! पुष्पाचें पुप्पत्व म्हणज त्याचें सोरभ, मग तें सानचांफा असा, वा हिरवा चांफा अस्ता !
-ऱ रुंड्या कोलेज, वार्षिक १९४५,
: पंधरा :
गुरुशिष्यसंबंध
मानवी जीवनांत जी अत्यंत पवित्र शप्रमळ व जिव्हाळ्याची अशी नाती आहत त्यांत गुराशेष्य नात्याचा अंतभाव हातो. या नात्याची ज्या नात्याशी तुलना करितां यइल अद्यी फक्त दोनच दुसरी नातीं आहेत. ती म्हणजे माता व मूल आणि पत-पत्नी यांची नातीं होत. आणि तिन्हीमध्यं साम्यहि विलक्षण आहे. मातेचा जसा भुलावर परिणाम हत असता तशाच प्रकारचा परिणाम गुरूचा दिप्यावर हात असता त सांगत बसण्याची आवऱ्यकता नाहीं. मूल हें सवर्स्वी मातेचीच देणगी होय. मातचा मुलावरील परिणाम हा मूल पोटांत असल्या- पासूनच सुरूं हातो. त्याचा देह व मन हा तिच्या अन्नरसांतूनच निमाण हात असतात म्हणूनच मातांनी ह्या अवस्थंत शुद्ध पवित्र आचार विचार राखावे ह्याविषयी शास्त्रकारानीं बजावले आहे. मातेच्या पोटांतून बाहेर आल्यावर कांहीं माहन तर मूळ सववस्वी मातेवरच अवलंबून असतें आणि नंतर कांदी वर्षे मुलांचा वळ जास्तीत जास्त कोणाच्या संगतींत जात असेल तर तो मांतेच्याच. आजूबाजूच्या जगाचे हरतर््हेचे ठसे त्याच्या ओल्या मनावर उठत असतात. मनाला आकार आणीत असतात. या बाल्य ठह्यांत मातेचा ठसा अत्यंत प्रभावी होय. मूल भित्रे निघावयाचें कीं धीट निघावयाचें वगेरेसारख्या महत्त्वाच्या बार्बांची रूपरेषा बरीचशी याच वेळीं आंखली जात असते व तांतः आमूलाग्र फरक पुनः केव्हांही होत नाहीं. बरीचक्षीं म्हणण्याचे कारण कांही गुणदोष मूळ पिंडगत असतात हेंही मान्य केलें पाहिजे हें होय.
गुरुशिष्यसंबंध ९
* ०-४. श ४-६ ४८-४८” “६-श-६-५-८५८५८५-/४८-४८-४६८श ५५८६-४४-४४ %-६-४-ट४- ४५४४-४४-४४ ४-7 टर“
“४४४०0 ४४५४४५४५४४"
पतोचा पत्नींवर होणारा पारेणामही असाच चिरंतन स्वरुपाचा असतो. पति” पत्नींचा संबंध अश्या वयोवस्थेंत जडला जातो कीं ज्या बयांमध्यें शरीरकोषांत व मन:कोषांत महत्त्वाच फेरफार घडून येत असतात. पती हाच पत्नीचा या वेळी आदर्श पुरुष असतो व त्याच्या आवडी-निवडी, चालचलणूक, आचार- विचार ही पत्नीच्या आयुष्यांत न कळतच प्रतिबिंबित होत असतात व तिच्या भावी आयुष्याचा ताणाबाणा याच वेळीं कायम केला जातो.
अशाच प्रकारचा चिरंतर संस्कार गरुचा शिष्यावर होत असतो. उपनयन संस्काराळा जें महत्त्व प्राप्त झाळें ते याचेंच निदशक होय. पूर्वींच्या काळचे अनेक संस्कार लप्त झाळे असतां ज दोनच संस्कार अद्याप कायम ठाणें मारून उभे आहेत त म्हणज विवाह आणि उपनयन. हे दोन्ही संस्कार तुल्यबळ हात. कारण दोन्हींनीं पूव आयुष्याला सवस्वो निराळे वळण लागत असते. वधूने वरा सांगाती सात पावलें टाकली कौ, तिचें पूव आयुष्य समाप्त होऊन सवस्वी नव्या आयुप्यास प्रारभ होतो, पूर्वाश्रमोची आठवणही पुसून टाकण्याकरितांच जणं कांहों तो आपलें नांव बदलत, बापाच्या जिदगोवरीलळ वारसा हक्कावर पाणी सोडते इतकेच काय पण माहेरच्या माणसांचे सोयेर सुतकहो पाळांत नाहीं. यापुढे ज्या नव्या कुलांत तिने प्रवेश केलेला असता ह्या कुलांतील कुलाचार, रोतभात, दवेदेवळें वगेर सवे ती स्वीकारते आणि लवकरच या नव्या कुलांशीं तद्रूप होऊन जाते.
उपनयन संस्कारानंही बट्च्य़ा आयुष्यक्रमांत प्राचीनकाळी अशाच प्रकारचे परिवतन घडत असे. अध्ययनास योग्य वय प्राप्त झालें असतां बटला गुरूच्या घरीं आणन सववस्वी गुरूच्या हवालीं करण्यांत येई. गुरू त्याचें मोजोंबधन करून पूर्वीचे नांव बदलून नवें नामकरण करी. पुढें हा बटू गुरुच्याच घरीं व त्यांच्याच फुटुंबांचा जणूं घटक अशा नाल्यानेंच त्याच्या घरी वावरे व गुरूदी स्याच्या शिक्षणाचाच केवळ नव्ह तर त्याच्या अन्नाच्छादनाचाही भार आपल्या शिरावर घई. अशा रीतीनं सुमार दहा पंधरा वष शिष्य हा गुरुशीं व गुरुच्या कुटुंबांशी एकरूप झालेला असावे. आथि ही दहा पंधरा वर्षे म्हणजे मुलांच्या आयुष्यांताळ अत्यंत संस्कारक्षम अशी वर्षे होत. अठरा वीस वर्षे उलटून जाई-
&%०-- नट. > --ााप९- पट
विचार तरंग ९९६
९.-४५ ४५000 लॅ फ्टी "टीक ४४१४४00४00 ४ फशशणेफटीेली केश ली फश शेण पेटी शशश पे, ४ ८ ८0 ४ ४८ ४-५ ४६८ ४४८४ ८ ४४० ७-० १ ४७. ८” ४५७ ७४५४-५0 शफॅ्टी र शशश
पर्यंत माणस सज्ञान झाला असं मानण्यांत येत नाही. तोंपर्यंत त्याच्या शारी- राची वाढ हात असते. मनाच्या विविध शाक्ति विकसित होत असतात, प्रत्यक्ष अनुभवाने व्यावहारिक ज्ञानाचे बीजारोपण होत असतें. तारुण्यांत पदापण करणाऱ्या वयांतील मन म्हणज ओली माती होय. तींवर जसे संस्कार हातीाल त्याप्रमाणं वानर वा विनायक तींतून निमाण व्हावयाचा, मूळ पिंडगत गणांत परिवतन होत नसले तरी त्यांतील गणांचे विकसन व अवग॒गांचे आच्छादन व तंगॅकरून आयुष्याला इष्टानिष्ट वळण लागणं तं याच वयोवस्थेंत लागत असतें. या वयांत स्वभावांला जो घाट येतो तो पुढें बदलत नार्ही. शाडू खडक वाळली नाहीं तोवर मूर्तीवर हात फिरावितां येतो व तिचे रूप आधिक नीटस करिता येतें. पण एकदां वाळली म्हणजे चेहरपट्टी वज़ठप होऊन जाते ब मग रंगां- रंगोटीत काय फरक पडळ तेवढाच. तीच स्थिती गुरुकुलांतून बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांची. तेथून वाहेर पडण्यापूर्वीच त्याच्या मनाला नामरूप प्राप्त झालेलं असते. जगाकडे पहाण्याच्या दृष्टीची दिशा बहुराः ठरलेली असते. आवडी निवडीचे घुमारे डोकावू ठागलले असतात. भावी यशापयशाचें बीजारोपण हाऊन चुकलेले असतें. तेव्हां जे संस्कार या वयांत आपण शिप्याच्या मनाभमीवर करूं त्यांची इष्टानिष्ट फळे आमरणान्त त्यांस चाखावी लागणार आहेत हं अहाचरा भ्यानी बाळगून गुरुने शिष्याशीं वर्तन ठेवलें पाहिज. जेथे पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे शिष्य गरुच्या ग्रह अथवा गुरुच्या देखरेखीखाली गुरुच्या सन्षिथ गरुकुलांत राहतो तेव्हां गुरुचा छाप शिष्यावर मोठा वठत असतो. पण जेथें चार पांच तासच शिष्य गरुच्या सन्निध घालवितो तेथेही शिष्याच्या बद्धीला व भावनांना वळण लावण्याच्या बाबतीत गरुला पुष्कळ करतां येणें अशक्य नसतें.
ज्ञानदान व शीलसंवर्धेन या दोन फार थोर देणग्या गुरुने शिण्यास अपण करावयाच्या असतात
ज्ञानदान म्हणजे हरएक प्रकारचे ज्ञान दिष्यांस तयार पर- विण असा अथ नव्हे. असं पुरवून कोण किती पुरविणार व ते केता परं पडणार £ तर दाष्याच्या मनामध्यं ज्ञानाची आवड उत्तन्न करणे, त्याच्या बर्द्धांची भूक वाढाविणे अथवा त्याच्या खोकसपणाला फलावेणे ही क्रिया महत्त्वाची होय. जठरांत अमी
पणा पणि न्न >> न -टपापपायायालाला ४22022... आत कय न्न ---- 2०९०-०२ पा ना टू -नाच्क
--_2 > ररांदवाष्यसंबध ९७
यटळेला नसेल तर पोटांत लाटलेले अन्न पचत नाही. तसंच गुरुने शिष्याची जिज्ञासा जागत न करतां शिष्यापुढे केळेळे प्रवचन गरुच्या ओठांवरूनच वार्या- वर विरून जातं .अथात् गरुने शिप्याची ज्ञानलालसा वाढवली पाहिन आगि ती चाढवावयाची म्हणज खद्द गुरुनंच आधी ज्ञानाचा हव्यास जागांवला पाहिज. भारद्वाज फ्रषीची वैदिक वाडूमयांतीळ गो आहे की, या क्रपींनीं उभ तान जन्म वेदाथ्ययनांत घाळविळे आणि चोथा जन्म मिळाला तर काय कराल असें विचारलें तव्हां ते उदगारळें को, ' ताही पण वेदार््ययनांतच घाळवीन. ? ज्ञानलाळसेबरोबरच चिकित्सक वृत्ती चीही जोयासना करणंही आवश्यक ओहे, म्हणज ज्ञान अथवा हरतऱ्हची माहिती नुसती निळळ तितकी आरपून घण्याची प्रवृत्ति न माजतां त्यावर स्वतंत्र विचार करण्याचा रौवय लागेल. ती छागणें असेल तर गरूनें शिष्याला कसलाही प्रश्न विचारण्याला मनाई करूं नये, कोणत्याही प्रश्नाचें उत्तर देण्याचं टाळू नवे आणि स्वत:स माहोत नसल तेव्हां प्रांजळपणे तसें कवृल करण्यास कचर नये, गोपथ त्राह्मणामध्यें मोहूल्य व मेत्रेय अशा दान आचार्याची गोष्ट आह. या दोघांमध्ये कांहीं विदेंबंथी वाद झाला. त्यांत" मेत्रेय हरला तेव्हां त्यानें केळे काय ९ तर आपल्या शिष्यांना पढविण्याचें ताबडतोब बंद केलें व म्हगाळा, जोपयंत मळाच ही विद्या यत नाही. तोंपयंत म॑ तुम्हांस शिकविण्याचे पाप करूं इच्छित नाहीं. असे म्हणून त्यानं आपल्या विद्याथ्यांना निराप दिला व स्वत: मोद्रल्याच्या आश्रमांत जाऊन त्याचे 'रिग्यत्व स्वोकाहन राहिला. प्रांजळपणाचा हा नमुना हेवा वाटण्यासारखा नाहीं काय ६ चिकित्सावृत्ति जागृत ठेवावयाची तर कोणताहि प्रश्न टाळूं नका. मोठे जाचक आणि नाजूक प्रश्न कित्येक वेळां विचारले जातात पण विचारणारा कुचेप्रेखार नाही अशी खात्री असेल तेव्हां कोणत्याहो प्रश्नांची उत्तरं प्रांजळपणे व गंभीरपणे दणे मदाक््य नसते. उत्तरं देणे अशक्य असले किंवा अवघड असलें तरी चिडखोर वृत्तीला मुळीच थारा देतां कामा नये. उलट थोड्या विनोदवत्तीला जवळ केल्यास तिच्या सांगाती काट्या- कुल्यावरून उड्या मारत सहज जातां येईल. शिष्य प्रश्न विचारतो तो स्वाभाविक जिज्ञासेनें विचारतो अशीच भावना बाळगिली पाहिजे. एकदां
विचार तरंग र्ट गुरुजी काशी गया करून आले होते. क्षोर केल्यामुळें चेहरा अगदींच निराळा दस लागला हाता. अशा स्थितींत वर्गात दिरतांच शिष्यांना हेसू न फुटले तरच नवल. तर या वेळीं शिक्षकाने त्यांच्या ह्सण्यांत सार्माल होणें हाच खरा उपाय होता. व तोच गुरूजींनी अवलंबिला. त्यांनीं प्रथम आपल्या विद्रुप चेहऱ्याचे थोडे विनादी वर्णन केलें व नेतर क्षोर कां करावें लागले वगेरे समजावून सांगितलें. त्यामुळें नेसार्गक कुतूहल वृत्ति मारली न जातां तिला योग्य वळण मिळालें. ज्ञानज्ञानापेक्षांही शीलसंवधनाची जोखीम आंधक महत्त्वाची होय. या शीलसंवधनाचे मुख्य सूत्र म्हणजे आधि केले, मग सांगितलं हे हाय. ज जे गुण शिष्यांच्या अंगीं बाणावे अशी इच्छा असेल ते त गुण गुरुच्या रोजच्या आयुष्यक्रमांत प्रतिबिबित झाडले पाहिजत. शिष्याच शील सुसंस्छत बनवाबयाच अखलल, त्याला शिस्त लावावयाची असेल तर गुरुन स्वतः अनेक पथ्ये संभा- ळलीं पाहजत. वर मीं गुरुशिप्यसंबंधाला माता-मूळ यांच्यातील संबंधार्चा उपमा दिला. तर माता हो आपल्या मुलाला आरोग्य लाभावें म्हणून किती पथ्य पाळते हें ध्यानी ञाणा. मुलाला थंडी होऊं नये म्हगून स्वतः कोमट पाणी पिते आणि मुलाला अपचनाची बाधा लागं नये म्हणून मनापासून आवडत असतांही वावडे पदाथे सोडून दते. होच वृत्ति गरूनेही स्वीकारली पाहिजे. या पथ्यापेकीं एक दान महत्त्वाच्या पथ्याचा निर्देश करता. मुख्य पथ्य म्हणजे * आधि केलें मग सांगितले ) हें होय. गुरूने शिष्यांना कांहीं श्लोक पाठ करून यावयास सांगितळे आहेत अस एक साधा प्रसंग घ्या. आतां दिष्यानें जर त तोंडपाठ म्हणून दाखवावयाचे तर गुरूने ते तोंडपाठ आधी केले असणें अवशय आहे. शिष्य अडखळला असतां गुरूला तत्काळ तोंडीं पुढचे सुचवितां आले नाहींत आणि पुस्तक उघडून पहावें लागलें म्हणजे गुरुची पुण्याई पततक्या अंशाने क्षीण झाल्याशिवाय राहत नाहीं. स्वतःला पाठ येत नसतां जर गुरू शिष्यावर ग॒रगुरु लागला तर त्या गुरगुरण्याला व्यासपीठापेक्षां गोग्याचाच वास मारूं लागतो.
गुरुदिष्यसंबंध ९२
“८. -<><- --:“> “> ्न्ट बे आ चनी लीन. ऱज र.“ “-<.“-<-<“>>.>/““>/“>“> «2 “€
दुसरें पथ्य म्हणजे युरुजनाविषयीं सामुदायिक अशी आदरभावना उत्पन्न करणें हें होय. या महत्त्वाच्या बाबीचें उल्लंघन कित्येक वेळां शिक्षकांच्या हातून होत असतें ही मोठ्या खेदाची गोष्ट होय. शिक्षकांनी एकमेकांची अपरोक्ष निंदा करावी व ती शिष्यांच्यासमोर करावी यापरतें अधिक उद्देगजनक तें काय असणार £ पण संध्याकाळीं घरीं आल्यावर गुरूभांवतीं त्याच्या खास आवडत्या 1शोष्यांचे कडे पडलेले असावें, मग शिष्यांनी दुसर्या गुरूच्या कागाळ्या सांगाव्या आणि या गुरूनं त्या मिटक्या मारीत ऐकाव्या असले प्रकार तुम्हा पाहिले नाहींत काय ६ या प्रकाराने तत्कालिक अहंकाराला गुद- गुल्या होऊन सुख वाटत असतें पण दिष्यांच्या मनांतील आदरभावना नासून टाकल्याने तिची घाण शेवटीं तुम्हांलाच चिकटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वे शिक्षकवर्गाविषयी आदर उत्पन्न होईल याविषयीं सर्वार्नाच जपले पाहिजे.
आणखी एक अत्यावश्यक पथ्य म्हणजे गुरुने शिप्याची कचष्टा, हेटाळणी या पासून अलिप्त राहणें हें होय हेटाळणी करण्यास उद्युक्त होणे म्हणजे व्यासपोठावर्राल स्वतःची उच्च भूमिका विसरून शिष्यांच्या हमरीतूमरांत मिसळणे हाय. लहान मुलांच्या बाबतीत तर विरोेष लक्षांत घेतलं पाहिजे ते हे कीं त्याला उपरोधिक भाषा समजतच नाहीं. आणि त्यामुळें ज्या अपक्षेनें ती वाप- रठी जाते तिच्या अगदीं विपरीत परिणाम झालेला अनेकवेळां पहावा लागता. एका घरीं आंबरस केला होता. आईनें मुलाला सामान्यपणे जितका घालावयाचा तितका म्हणजे तीन चार वाट्या रस घातला. पण मूल आणखी पाहिजे म्हणून हटून बसलें, शेवटी आईनें त्रागा करून सगळें पातेलेंच त्याच्यापुढे आदळले व खा मेल्या, सगळं पातेलंच खा एकदांचा? असे म्हणून पातेलें त्याच्यापुढे सारून आपण दुसर्या कामास निघन गेली. थोड्या वेळानें येऊन पहाते तों मुलाचे सगळे आंग बरबटून घेतलेले व ओकेपथेत रस चापलेला ! मुलाला वाटलें आइईनें खरोखरीच सगळें पातेलं आपल्या हवाली केलें. तात्पय अश्या प्रसगीं उपरोधाचा अवलंब न करणेंच श्रेयस्कर.
गुरुशिष्याच्या संबंधांत शिक्षेचा उल्लेख करणें अपरिहाये आहे. तेवढा करून: पुरे करतो. शिक्षण आणि शिक्षा यांचें साहचये अखंड आहे. दिष्यांच्या आयु.
बिचार तररा : १०० "यांत असे प्रसंग सामान्यपणे आल्याशिवाय राहत नाहींत कीं ज्यावळीं शिष्या- च्याच हिताच्या दृष्टीने गरुजींना शिक्षेचा अवलंब करावाच लागतो. अशा वेळीं शिक्षा ही केलीच पाहिजे. योग्य वेळो. आणि योग्य कारणाकॉरतां शिक्षा केली असतां शिष्यांच्या मनांत गरुविषयीं अनादर उत्पन्न हाण्याची मुळोंच भीति नाहीं. शिक्षेच्या बाबतींत गललूनें मातेचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवावे. मठाने खोडी झली असतां भाता मुलाला चोप देत, कांहीं वेळळा 'चांगळा कडक चोप दते; मूळ कांहीं वेळ फुरगट्न बसते, बोलत नाही. पण कांहीं वेळाने आपसूखच आपण होऊन आईच्या कुशीत शिरते व तीही थोड्या वळापूर्वीचा प्रसंग विस- रून त्याला कुरवाळू लागते न क्षणाथांत दोघ एकरूप हातात व जसें कांहीं झालेच नाहीं अश्या रीर्तानें पुनः आपआपल्या उद्योगास लागतात. हीच त्रत्ति गुरूने स्वीकारली पाहिजे. शिक्षा करावयाच्या प्रसंगी अवरय केली पाहिजे पण तदनंतर शिष्य पनः नम्रभावानं आला असतां त्याळा मोकळ्या मनानें जवळ घेतला पाहिजे. म्हणज क्षणावात दोढबोंच्याही मनांतील किल्मिष झट्टन जाऊन ग्रेम आणि आदर यांचें साम्राज्य प्रस्थापित होते. असे साम्राज्य ज्या ठिकाणीं अव तरले असेल तेथेंच सद्वदिद्या आणि सच्यारित्र्य अवर्तार्ण होतात.
-िऱ्हाड शाळापत्रक, जून १९३६
: साळा :
शास्रीय पारिमाषेचा बागुलबुवा
शास्त्रीय परिभाषेची उगीव हो मराठींतून सवे विषय शिकविण्याच्या मार्गा- तील एक महत्त्वाची धोंड म्हणून नेहमीं पुढें करण्यांत येत. भोतिक शाखे सोडली तर तत्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, राजशास्त्र वगेरेंतील परिभाषा त्या त्या विषयांतील प्राढ विचार प्रगट करण्याइतपत मराठींत आजही तयार आहे. असे असतांही ते ते विषय आज कॉलेजमध्ये इंग्रजीतूनच शिकविले जातात. पण ते उदया भराठींतून शिकवावयाचे म्हटलें तर शिकवितांच येणार नाहींत असा वाद कोणी घालणार नाहीं. मराठीतून शिकविल्याने इंग्रजी भाषेचे ज्ञान आधींच तुटपुंजे आहे त आणखी घरंगळेल, किंवा परप्रांताशीं वा परदेश्याशीं व्यवहार कारेतांना अडचणी डिंवचू लागतील, किंवा संकुचित प्रांताभिमान अधिक आवळला जाइल, अशा कल्पनांनी घेरल्यामुळें मराठी भाषेचा पुरस्कार करण्यास कोणी कोणी कचरतात. प्रण अशांचाहि राख असे म्हणण्याचा नसतो कीं, कोण- त्याहि प्रोढ विषयाचे प्रातिपादन करण्याचा मगदूरच मराठी भाषेंत नाही.
आणि तसें कोणी म्हणूं तरी कसें शकेल १ राजवाडे, खरे, सरदेसाई, यांचें लिखाण डोळ्यापुढे असतांना इतिहासाची प्रोढ चर्चा मराठींत करतां येणार नाहीं अश्यी शका येईलच कशी १? आणि तत्त्वज्ञान किंवा अध्यात्म या विषयां- संबंधी बोलावयाचे, तर ज्ञानेश्वरांपासून टिळक्रांच्यापयेत मराठी ग्रंथकारांनी य। विषयांताल भाषा इतकी उत्कृष्ट रीतीनें कमावून ठेवली आहे कीं, या विषयांतील कोणताहि प्रोढ विचार प्रगट करण्यास मराठी भाषा लुली आहे, असें उच्चार- ण्यास जीभच वळणार नाहीं. तोच प्रकार राजकारण, अथशास्त्र वगेरे विषयांचा.
क *॥॥॥॥॥टीी0”ी? 0? ?;)”? ?तॉतॅति0िणिणाणाणाणाणाणणीणीणीपीण?ण???2?02ी??ण2??णीणी?0?0?02”2ीण याक स लम अना. --*--_:*----:२>>>-:-----------] टन ब नव्या ाचनन्के
: विचार तरंग : १७९
या विषयांची भाषा वर्तमानपत्रांच्या ऐरणीवर अहार्नेश ठोकून घडविली जात आहि. क्रचित ती ओबड धोबड दिसली तरी तिच्यांतूनच नवीन नर्वीन सुबक नग बाहेर पडत आहेत. पहिल्या महायुद्धाच्या काळीं पाणबोट, हवाईदल, असें कितीतरी शब्द प्रथमच नांवारू्पास आणले गेले. ही नित्याच्या व्यवहाराची भाषा शाब्दांकरितां कधी अडून बसलेली नसते. वळेच्या दडपणाखालीां जो शब्द सुचेल तो घेऊन ती व्यवहार चालूं ठेवत. अश्यांतूनच हळूहळू योग्य अशी परिभाषा निर्माण होत असते. अयोग्य, अपक्क असते ती जावनकलहांत निखळून पडून जाते, पण परिभाषा सिद्ध नाहीं म्हणून काणी अडून बसत नाहीं. हाच न्याय कमी अधिक प्रमाणांत सवच विषयांना लागू पडत असतो.
पण भोतिकशासत्रांना तो लागू करितां येईल कीं नाहीं याबद्दल मात्र प्रामा- णिक शंका सुचण्यासारखी असते. राज्यशास्त्र, अथशास्त्र, समाजशास्त्र, अध्या- त्मश्यार्, साहित्यश्ासत्र हे सवे विषय आज कॉलजांत इंग्रजींतच शिकविले जातात हे खरें. पण उद्या ते सर्व मराठीतून दिकवावयाचे म्हटलें तर तें मोठें जड जाइल, अस|। पक्ष कोणीच मांडणार नाहीं. तर्थांप रसायन, पदार्थ- विज्ञान, वगेरंसारखीं शास्त्रे उद्यां मराठीतून शिकाविण्याचें ठरलें तर तीं शिकावेतां येतील कीं नाहो, याबद्दळ मात्र प्रामाणिक रका येण्यासारखी आहे. हॉ शास्त्र पूवी आपणांमध्ये हाती, पण त्यावेळीं बाल्यावस्थेंत होतीं. त्यांची त्यावेळची तोकडी भाषा आजचा त्यांचा प्रोढ व्यवह्यार चालविण्यास पुरी पडणार नाहीं. या शास्त्रांची जोपासना आज पाश्चात्य राष्ट्रांमध्ये हात आहेव त्यांतील परिभाषा अर्थातच पाश्वात्य भाषांना मातृस्थानी असणाऱ्या प्राक, लॅटिन भाषांच्या अनुरोधाने बनविली जात आहे. ती आपणांस सवे नवीच आहे. मराठींत परिभाषा तयार नाही. तेव्हां असले विषय उद्यां मराठींतून शिकवावयाचे म्हटलें तर हं जमायचें कसं १
या प्रश्नाचे उत्तर देण्याचा अधिकार ह्या भाोतिक शास्त्राचे अध्यापन जे करीत आहेत त्यांचा आहे. इतरांचा नाही. पण त्यांनींच जर खणखणोतपणें सांगितलें, कीं “ उद्यांपासून हे विषय भराठींतून शिकवा असें जर ठरवाल तर उद्यांपासून शिकविण्यास आमची तयारी आहे! ' तर मग हा प्रश्न निकालांतच
ल्ल त्यला कळाल जे. ',रेन्ळे २ ८ रट नु याणा च छे
शार्सत्राय पारिभाषेचा बागलबुवा १०३
शी -“५५ ८ “८ >* वी
निघाला म्हणावयाचा. पण असें आव्हान स्वीकारणारी मंडळी आहेत का? हो ! आहेत तर, आणि म्हणून तर या चार ओळी मी मुहाम लिहीत आहे. ही मंडळी त्या त्या विषयांतील उच्चतम शिक्षण देणारी अशी आहेत. लांचे विचार नुकतेच मला समक्ष ऐकण्यास सांपडल.
गेल्या महिन्यांत टिळक विद्यापीठाच्या कयवाहांनीं एक खाजगी सभा बोलावली होती. टिळक विद्यापीठाचें विशेष असें कार्य सध्यां कांहींच नसल्यानें त्या विद्यार्पीठानें एकादा नवांन उपक्रम हातीं घ्यावा, अशी सूचना विद्या. पीठाच्या हितरचिंतकांकडून करण्यांत आली. तदनुसार परिभाषिक राब्द-
शाच्या रचनेचे काम विद्यापीठाने हाती घ्यावे असें ठरून त्या याजनेबाबत तज्ञांची मतें अजमाविण्याकरितां पुण्यास व मुंबईस खाजगी सभा बोलावण्यांत आल्या होत्या.
मुंबईच्या सभेस रॉयल इन्स्टिट्यूटचे प्रि. परांजपे, व्हिक्टोरिया टेक्निकल इन्स्टिटयूट्चे प्रि. जोशी, प्रो. धारप, प्रो. कळकर, मेडिकल कॉलेजचे डॉ. परांजपे, डॉ. कुरुलकर, व सिडनहंम कॉमस कॉलेजचे प्रो. नातू वगर मंडळी उपस्थित होती. कार्यवाहांनी आपली पारिभाषिक शब्दको्याची योजना सम- जावून सांगितली व त्याबाबत योग्य सल्ला व मदत देण्याविषयी विनात केढी अशा प्रकारच्या उपक्रमाला जरूर ती मदत करण्यास सब मंडळी तयार होती योजनेबद्दलच्या सहानुभूतिबद्दल दुमत असण्याचे कारणच नव्हतं. पण चर्चे- मध्ये मुख्य प्रश्न निघाला ता असा की, आजवर रसायनाद भोतिक शास्त्रांवर मरारटॉमध्यें वाळाय जे निमाण झालें नाहीं तें काशाभावीं झालें नाहीं की अन्य कांहीं कारणाने १ किंबहुना, आधीं कोर कीं आधीं वाड्यय £
कोशाच्या उपयुक्ततेवषयीं वाद नसला तरी आधी कोश व मग वाड्यय हा प्रकार आधीं कळस मग पाया र ? या जातीचा नाहीं का? कोश पुढें ठेवून वाडाय निमाण करण्याचा प्रयत्न झाला तर तें वाड्यय रुक्ष आणि बोजड झाल्याविना राहणार नाहीं. समपक शब्द सुचतात ते विवेचनाच्या ओघांत सुचत असतात. अशा प्रसंगीदह्ि क्वचित् कोशापासून मदत होईल ती अवश्य घ्यावी. पण कोणत्याहि एका शासखत्राची कोशगत परिभाषा पुढें ठेऊन त्या विषा
श”०-.-----. णि वक व मलय कल पके कनकलनन्ल ०७० म्य न्य २2.
विचार तरंग | १०६
अलोक शी -““-“- “4: --“-€-८-:४--४4<€-<-“<. न-> -.-“ >“ 0 “ा--“-./“//-/-“./.-.ा///€ शी
याचें समग्र विवेचन करण्यास कोणी प्रवत्त होइल तर त्याचें लिखाण बाजड होण्याचाच फार संभव. अशा प्रयत्नाने भाषांतरदेखाल साधणार नाही. विवेचनाचा आंघ ही मुख्य महत्त्वाची गाष्ट., इंग्रजींत ज्या ज्या क्रियेला किंवा वस्तूला शब्द आह ल्या त्या ठिकाणीं मराठोंत प्रातपारिभाषिक शब्द योजणे, या! दिशनं केलला प्रयत्न रुक्ष व म्हणूनच निष्फळ झाल्याविना राहणार नाहीं. प्रतिशब्द म्हणून बरोबर नेमका एक राब्द सुचा वा न सुचचा प्रतिपाय विषयाच! आठाय मराठीत उतरला म्हणजे झाले हे धोरण ठेवलं पाहिज. कांहीं नव शब्द विवेचनाच्या ओघांत आपोआप सुचतील. व जेथे असा नवा शाब्द सुचणार नाहीं तथे तसा सुचचेपर्येत मूळचाच इंग्रजी शब्द तसाच वापरला म्हणूनहि माठेसें विघडत नाही. प्रार्चान कालींहि आपल्या पूवजांनी ज्योताषा- मध्यें होरा द्रेप्काणकेंद्र, त्रिकोण वगरे सारखे पांच पंचवीस परकीय शाब्द जसेच्या तसे घेतलच कां नाहीं १ असल्या थाड्या शब्दांना भाषचा प्रकृति ढासळत नाहीं. तेव्हां परिभाषेकरितां अट्टून बसण्यांत अर्थ नाहीं. कोरा'चेंह
क
वधन सुरूं पाहिजे व ते चालू आहे हें समाधानकारक हाय दसरें असं कॉ पारिभाषानिमितीचं प्रयत्न यापूर्वी झालें नाहींत अस नाहीं पण जे झालं ल्या प्रमाणांत ग्रंथनिर्मिती मात्र झालली नाहीं. आणि जेव्हां ग्रंथनामि्ताचा होस होती तेव्हां परिभाषेच्या अडचणीला अवास्तव महत्त्वाहि फारसें देण्यांत आलेलें आढळत नाहीं. आज शांभर वर्षांत मराठी भाषेची कार्यक्षमता नर्वांन कल्पना व्यक्त करण्याच्या बाबतींत पुष्कळ वाढवलेली आहे. पण शांभर वषापूर्वी व्वल इंग्रजींत पाश्वात्यांचें शास्त्रीय ज्ञान मराठांत आणण्याचा जो प्रयत्न झाला त्यावळीं परिभाषेकारेतां कोणी अडून बसला नाहीं. इंप्रजी अंमल सुरूं झाल्यावर अवघ्या पंधरा वर्षांनीं हारे केशवजी या नामांकित ग्रंथकाराने सिद्धपदार्थ विज्ञान विषयक संवाद, या नांवाचा, मोठ्या आकाराचा, तीन चारशे पानांचा ग्रंथ लिहीला, आधां तो विषय साहेबाकडून समजून घ्यावयाचा व नीट ध्यानीं उतरला म्हणजे आपल्या साध्यासुध्या भाषेत मांडावयाचा म्हणज केवढा खटाटोप. पण तो अंगिकारला म्हणूनच तो ग्रंथ आजहि वाचण्यासारखा उतरला आहे. शंभर वर्षापूर्वीचा हा उपक्रम तसाच चाळू राहिला असता तर आज मराठींत शाखीय वाड्यय चांगलें नांवरू्पाला आलें असतें. पण शिक्षणाची बोधभाषा
शीकल्ककक्क्कस्टटॉपणिनि॑ि?िे0ॅॅेॅ१४ॅेेक१िशि३?१ ११0 व. जन. जोळे ज्र वः अन ००००० >
शास्त्राय पारिभाषेचा बागुलबवा १०५
आहो ही शट शाशी "६ “शा शीण ऱी
इंग्रजीच असावी, असे सरकारचें धोरण एकदां निश्चित झाल्यावर ग्र्थानामितांचा झरा आटून गेला. कॉलेजांत सवे विषय इंग्रजींतून शिकवावयाचे तर शासत्राय गप्रोढ ग्रंथ मराठीत लिहीण्याची यातायात कराच कशाला ९ आणि केली तरी त ग्रंथ वाचणार कोण १ तात्पर्य, ज्ञास्त्रीय ग्रंथाची वाण आह ती शास्त्रीय विषय मराठींतन शिकविण्याची संधी मिळत नाहीं या आपत्तीचे फळ होय, पारिभाषिक कोषाच्या अभावाचे नव्हे, असा निप्कषे त्या दिवर्शांच्या सभेत काढण्यांत आला. म्हणजे पारिभाषिक कोषाचे महत्त्वच नाहा असें सुचविण्याचा आशय नव्हता, तर वाळाय आधीं व कोश नंतर या मुद्यावर जोर होता. पण काश तयार आहत तरी वाळाय तयार नाही अद्या स्थिती आह. ता स्वराज्यांतच पालटल. सव प्रकारच शास्त्रीय विषय सवे कलिजांतून उद्यां मराठींत शिर्कवेण्यास सुरवात झाली तर ते विषय शिकविणाऱ्या अध्यापकांना सुचतील ते शब्द वापरून निर्वाह करावाच लागेल. पण अशा रीतानें विषय प्रातिपादनाला तोंड लागले म्हणजे त्या आघांत शब्द स्फुरू लागतात, याचा अनुभव आल्यावांचून राह- णार नाहीं. एकाला एक शब्द सुचेल, दुसर्याला दुसरा राब्द सुचेल असे राब्द ग्रंथनिवि्ट होऊं लागले म्हणजे त्यांतल्या त्यांत जो अधिक अथवाहक असेल तो टिकेल. अस बरच उाब्द वापरण्यांत यऊं लागले म्हणज विद्दत्परिषदनें त्यांतालि पारिभाषिक म्हणून कोणते वापरण्यांत यांवे याविषयीं निर्णय देणें क्रमप्राप्त होइल. निरनिराळय़ा देशी भाषेत शास्त्रीय वाडमय तयार झालें म्हणजे सव देली भाषांत मिळून मुख्य मुख्य पारिभाषिक राब्द एकरूप असावेत असा प्रयत्न करावा लागेल. |
शास्त्रीय ज्ञानाचा फलाव जनतेत फार माठ्या प्रमाणावर होणें असेल तर तें वाड्मय निमाण करण्याच्या उद्योगास लागणें हाच राजमार्ग. आणि ह्या राजमार्गा- वर हा उद्योग येऊन चाठं व्हावयाचा तर रसायनदास्त्रादि विषय हे कॉलेजांतील वगांम"येंहि मराठींत शिकविण्यास सुरवात करणें हें अपरिहायं होय. प्रमुख पारि- भाषिक शब्द अपरिहाये तितके सुरवार्तास जसेच्या तसे घेऊन शिकविण्यास प्रारंभ करण्यासहि कांहींच हरकत नसावी. प्रारंभीं हा प्रकार थोडासा घेंडगुजरी व बेंगरूळ दिसेल. पण हळू हळू भाषा तयार होइल. मराठींत रुळण्यासारखे
: विचार तरंग: १०६ “ रेडियो ? माटार ? असे कांहीं शब्द पूर्ण रुळूनहि जातील, पण प्रास्ताविक बेंगरूळपणा स्वीकारूनहि ते ते विषय मराठींत शिकविण्याचा उपक्रम सुरू झाला पाहिजे.
अश्या उपक्रमामुळे विषयाचें ज्ञान अधिक पक्के होईल, या विषयीं वर उल्लोखे- लेल्या सभेत कांहींनीं उस्मानिया विद्यापिठर्चा अनुभव निवेदन केला. तो लक्षांत घेण्यासारखा आहे. तेथें सत्ता पाठीशी उभी असल्यानें संकल्पित गोष्टी तात्काल व्यवहारांत उतरवितां येतात. गेलीं कित्यक वर्षे या विद्यापीठांतील सव उच्च शिक्षण एकमेव उद्मधून देण्यांत येत असे. तेर्थाल शिक्षकांचा तो अनुभव उत्तेजक आहे कीं नाहीं ९ याबाबत वेंद्रकशास्त्रासंबंधी जो अनुभव सांगण्यांत आला तो तरी सववस्वी उत्तेजक असाच होता. मुंबई, मद्रास, वगेरे विद्यापीठांच्या वेद्यकीय परिक्षांचे जे परीक्षक आहेत त्यांपेंकी कांहीं उस्मानिया विद्यापीठाचेहि परीक्षक आहेत. आणि लांचा अनुभव अस| कीं उस्मानिया विद्यार्पाठांतील विद्यार्थ्यांचे ज्ञान मुंबई व मद्रास या विद्यापीठापेक्षां रतिभरही कमी नाहीं ! उद्त शास्त्रीय ग्रेथ तयार नसल्याने इंग्रजी ग्रंथाचे सरसहा भाषांतर प्रथम करण्यांत आले. पण याही बाबतींत असा अनुभव निवेदन करण्यांत आला कां, असल्या केवळ भाषांतरानें निर्वाह होत नाहीं. आत्मीयतेने व जिव्हाळ्याने विषय शिकविणें हो मुरूय गोष्ट. तसा शिकविला गेला तरच तो मनांत ठसतो. यामुळें कांहीं प्राध्यापकांनी ही भाषां- तरें बाजूस सारली व आपल्या व्याख्यानांच्या स्वतंत्र टिपणी विद्यार्थ्यांस देण्यास सुरवात केली, यामुळें विषयाचें ज्ञान पक्के झालें, असा त्यांचा अनुभव आहे.
उदे हो उस्मानिया विद्यापीठाच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची मातृभाषा नसल्यानें उदूची सक्ति विद्यार्थ्यावर करणें हा इंग्रजीची सक्ति करण्यासारखाच जळूम होय. ( आतां ही सक्ति उठली आहे हें वाचकांना अवगत आहेच. ) या दृष्टीनें उस्मा- निया विद्यापीठाचे उदाहरण अनुकरणीय मुळींच नाहीं. पण या ठिकाणीं मी त्या विद्यापीठाचा दाखला दिला आहे, तो ज्या भाषेंत शास्त्रीय परिभाषा तयार नाहीं त्या भाषेतूनही उच्च शिक्षण देण्याचा उपक्रम करण्याचें ठरलें तर परि- भाषेच्या अभावीं तो कोलमडून पडत नाहीं हे दाखविण्यापुरता'च. जपानचा दाखला याच तर्हेचा आहे. जपाननें आरंभीं अनेक प्रोढ विद्यार्थी पाश्चात्य देशांत पाठवून ग्रहितविद्य करून आणले. पण नंतर त्यांनीं आपल्या जपानी भाषेंतूनच
शास्त्रीय पारिभाषेचा बागुलबवा १०७
रिक्षण देण्याचा उपक्रम केला, ज्ञान परकायांचे घेतलें तरी त्याचा प्रसार मातृ- भाषेंतूनच होऊं शकतो. फक्त जागतिक ज्ञानांत भर टाकण्यासारखं अगदीं अव्वल दजाच्या उच्च सेशोधनात्मक विषयांचे प्रतपादन मात्र इंप्रर्जाच्या द्वारे करणें कांहीं काळ अवश्य होईल, पण बाकीचे सर्वे विपयांचें विवेचन मात- भाषेतून होण्यास कांहींच प्रत्यवाय नसावा.
टोवटीं एका राकेचा [विचार कलूं. बाजारांत उंग्रजी पारिभाषिक दाब्दच ओळखले जात असल्यान आम्ही मराठी राब्द वापरू लागला तर आमचं पदापदीं अडणार नाहीं का£ हा टोका सहज सुचण्यासारखी आह. कारण रसायनादि द्रव्यें व येत्रे आज परदेद्यांतून मागविली जात आहेत. पण ह्या सव जिनसा आपल्या देशांत पुढें मागें लवकरच तय़ार हाऊं लागणार आहेत ना १ निदान तशी महत्त्व- कांक्षा बाळगणे हें इप्ट आह ना £ मग तें जसजसे साध्य होईल तसतसे आपले शाब्दहि बाजारांत रूढ का हाणार नाहींत १ कांहीं परकी राब्द कायम रहातील. घरेचसे नवे तयार होतील. पण एकंदरींत व्यवहार मातृभाषेतून सुरू झाला तर शास्त्रीय ज्ञान समाजांत पसरण्यांत मदतच होईल. ती हाणें असल तर पारिभाषिक शब्दक्ोशाची वाट पहात न बसतां त्या त्या विषयावरील म्रंथसंपात्त निमाण करणें हाच उत्तम म'ग. कॅलिजांतून हे विषय मराठांत शिकविण्याची संधी मिळेल तर त्या प्रकारच्या म्रन्थनिमितीला फार मोठे प्रोत्साहन मिळेल,
मांज दिवाळी अंक १९४४
३ सतरा
पाइया आवडीचे ग्रंथ
मनोविकासावर व्यापक व चिरंतन परिणाम करणाऱया ग्रंथाचे वाचन बटुधा तरुण वयांतच घडते. शारीराप्रमाणें मनाची वाढहि अनुभव आणि ग्रंथावळोकन यानां सूद्म रूपानं अहनिदय चालूच असते. पण शरीराच्या बाबर्तात तारुण्यांत पाऊळ टाकतांच जशी एकदम डाळेफोड अक्ली टतगतीनें वाढ हाते, तद्ठत जींबनांतीळ क्रांतिकारक अनुभवाने व तसेंच क्रांतिकारक ग्रंथाच्या परिशीलनानें मनांचा विकास कांही वेळेला एकदम फार मोठी झेप घेत असता. शरीररचनेत क्रांतिकारक फरक पडण्यास शरीर रचनेताल अंत:स्रावी ग्रंथी या कारणीभूत होतात असे शरीरशास्त्र सांगत, तर मनोरचनेंत क्रांतिकारक फरक घडवून आणण्यांस ग्रंथ हं कारणीभूत होत असतात. साक्षात् अनुभवापेक्षांहि पुष्कळ वेळां प्रंथाचेच काय मनोविकासांत प्रभावी असतें असें मी म्हणतों यांचें कारण साक्षात अनुभव हा विचाराचा कच्चा माळ असतो, तर ग्रंथांत त्याची संगत लावून, मीमांसा करून तो पक्क्या चिरस्था्या स्वरूपांत आपणांस मिळत असतो. अनुभवाचा अथ लावण्याचा व्यासंग नसणाऱ्या सामान्य माणसाचा अनुभव मनोविकासाच्या दृष्टीनें फुकट जात असतो. मनो- भूमींत हर तर्हेच्या अनुभवांचे नुसते ढौंग येऊन पडले म्हणजे मनोविकास होत नाहीं. हे ढांग म्हणजे कंत्राटदाराच्या वखाराताल ढिगासारखे होत. त्या मालांतून प्रासाद उठण्यास वास्तुशिल्पकारच हवा. म्हणूनच आपणास नवीन वाटणाऱ्या विचारसरणीचा ग्रंथ वाचण्यांत आला म्हणजे दृष्टी पूर्वीपक्षां एकदम विशाल होते.
माझ्या आवडीचे ग्रंथ १०९
या दृष्टीनें कोणल्या ग्रंथांमुळे माझे विचार्षेत्र वाढलें असें पाहूं लागला'म्हण्ज रिळकांच गोतारहस्य, विवेकानंदांचे लेख व भाषण आणि 'पनारिको फेरी याचा सायंटिफिक सोशतिझम हा ग्रंथ या तोन ग्रंथांनी विचार संपत्तीत ब विचारसरणींत महत्त्वाची भर टाकली असें मला वाटतं. गीता- रहस्य हा ग्रेथ मी कॉलेजमध्ये शिकत असतांनाच प्रथम प्रासद्ध झाला, त्या वेळीं केती उत्सुकतेने, किती आधाशीपणानें म्हटलें तरा चालेल, आम्हा विद्यार्थ्यांनी तो वाचला असेल याचा कल्पनाच कठेली बरा, साहित्याच्या भ्षत्रांत इतकी विलक्षण खळबळ उडवून सोडणारा ग्रंथ आधूनिक मराठा वाड्मयांत तरी दुसरा झाळा नाहीं. प्रंथकाराचें असामान्य विभू[तमत्त्व आणि ग्रंथांतील गाढ घांडिल्य यांनी सुक्षिक्षित वाचकाच्या मनाचा अशी पकड घेतला काया ग्रंथाच्या प्रसद्धीनंतर कांहीं माहूने घरां दारी चेला दुसरा विषयच नाहींसा ज्ञाला द्वोता. हजार वर्षांपूवी हाऊन गेला जेन पाडत हमचन्द्र याच्या “ प्राकृत व्याकरण ? या ग्रंथाविपर्यी असें सांगतात कीं राजा सिद्धराज याने या प्रेथाची दरबारी थाटाने हत्तीवरून मिरवणूक काढला आणि रौवटां ग्रंथ आपल्या हिरमाणकांनीं भरलल्या जामदारखान्यांत आणून उठवला. गीदा- रहस्याला असाच विलोभनीय सन्मान लाभला हता. सम्राटांच्या जामदारखान्या- पेक्षांहि श्रेष्ट असा जा जनतेचा हृदयकाष त्या कोपामध्ये या ग्रंथाची स्थ'पना झाली होती. टिळकांच्या राजकारणांतील प्रतिस्पन्योनीं या ग्रंथावर सडकून टॉोकाहि केळी. पण या टीकेचा आम्हां विद्याश्यावर--आणि बहुनेक विद्याथी टिळकांघेच चहात हाते--यवबढाच परिण!म झाला का गौतारह्स्यांच परि- छीलन एरवीं झाळें नसतें त्यापक्षांहि अधिक निष्ठेने आमच्याकडून झालें. विठ्ठडये भांडारकरांचे वेप्णांवझम अँड दोविझम हेंहि पुस्तक याच सुमारास प्रासेद्ध झाले होतें आणि त्यांतहि गीतेविषयीं विवचन केलेले होतें. या ग्रंथांतील विढ्ृत्तेचे मोळ आज मी जाणू शकतो. पण त्याकालीं गीतारहस्यांताल तो भाषेचा आणि विवेचनाचा प्रचंड ओघ आणि वष्णविझममधील ती ताळा मासे नमोजून वापरलेली भाषा आणि तें त्राटक विवेचन यामुळें भांडारकरांच्या प्रथाची आम्ही विद्यार्थी आपापसांत कुचेष्टा करीत असूं.
&%-- ण ऱ्य ऱ -- यपा प ऑरशािणाणा र पणण्गणा
: विचार तरंग: ११०
गोतारहस्याचा माझ्यावर जो परिणाम झाला तो त्यांतील रगातेच्या विव- चनापक्षां त्याला जोडलेला जो नऊदो पानाचा प्रस्तावनेवजा ग्रंथ आहे त्याचा. या एकाच ग्रंथाच्या वाचनानें पोवात्य आणि पाश्वात्य तत्त्वज्ञानविषयक अनेक मालिक ग्रेथ वाचण्याचे श्रेय वाचकांस लाभते. अनेक वषाच्या सतत चिंतनाचा पा!रपाठ येथें पहावयास सांपडता. ग्रंथांतील प्रकरणाच्या आणि प्रकरणांताल यारच्छदांल्या मांडणींत क्रचित पाल्हाळ व पुनरुक्ति वाटली तरी ती एकंदरीने इतको बेमालूम साधलेली आहे की विचारसरणीची अखंड माला गुंफण्याच्या दृष्टीने मळा ह्या ग्रेय आदराभूत वाटतो.
विवकानंदांचे ग्रंथ व भाषणें यांतहि कांहीं काल मा रंगून गेलो होतो. विवेकानंदांच्या लेखांत ब भाषणांत विवेक आणि भावना यांप्वा मोठा मनोहर मिलाफ आढळून येतो. वाचकाच्या हृदयांत शिरण्याची त्यांची हातोटी अनपमः आह. परिभाषिक संजा टाळून वेदांताचें नव्या घरतींने त्यांना असें विवरण केळं आहि कों त्यांची आन्तम प्रमयें सवस्वी स्वीकारण्यास तयार नसणारे मनाहि त्यांच्या वक्तृत्वाच्या लोंढ्यांत वाहून जावें.
तिसरा ग्रंथ एनरिको फेरी याचा सायॉटाफिक सोशालिझम हा होय. समाज- सत्तावादावरचा मी वाचळेला हा पहिलाच ग्रंथ होय. या नंतर अनेक ग्रंथ वाचळ. पण ख्ाद्या नव्या विषयावर पहिलाच ग्रेथ जो वाचला जातो तो ग्रेंथ जर चांगल्यापैकी असळ तर त्याचा विशेष खोळ असा ठसा मनावर वठला जातो. ड|विनच्या जीवनकलहाच्या प्रमेयाचा आधार घेऊन मात्सन्याय अथवा बळी तो कान पिळी या तत्त्वाचे जें समथन करण्यांत येतें त्याचा फोलपणा या ग्रंथांत दाखवून दिळा आहे आणि भांडवलशाहानंतर समाजसत्ता हा समा- जाच्या विकासांतील अपरिहाय अक्षी अवस्था कशी आहे याचें विवेचन केल आदे.
इतर् अनेक ग्रंथांचा उलेख करितां येइल. पण लेखणी हातांत घेतल्यावर जे पाहृळ तीन ग्रंथ आठवले तःच नमूद केले आहत.
-"समोक्षक फेव्र. १९४%
अव्वल इंग्रजींतील कांहीं अतुवाद व अतुवादक
आज इंग्रज हिंदुस्थानचे राज्य हिंदुस्थार्नायांच्या हवाली करून जात आहेत. सुमारें सव्वाशे वर्षांपूर्वी जेव्हां त्यांनी महाराष्ट्र जिंकला त्यानंतरच्या पहिल्या काळांतील गद्यवाड्मयाचा आढावा घेतल्यास पेशवाई अस्तंगत होऊन राज्यांतर झालें तेव्हांपासून पुढाल पज्ञास वर्षांचा काळ जा लोटला लाचे वाड्मयदप्टया नामाभिधान करावयाचें तर त्यास भाषांतराचा काळ असें म्हणावें लागेळ. जुनी घडी विस्कटून नवी घडी बसवायला जो काळ लोठतो त्यांत अन्य भाषेंतीठ विचारसंपदा आपल्या भाषेंत प्रविष्ट करणें ही प्रथम प्रक्रिया होय. या अमदानींत भाषांतरे झाली ती इंग्रजी, संस्कृत व फारशी अद्या तीन भाषांतून झालीं. पेकी मी आज आपणांपुढें इंग्रजी भाषेतून मराठीत झालेल्या भाषांतरासंबंधींच दोन राब्द बालणार आहे. * एकतर संस्कृतमधून 'मराठांत आणलेल्या वाडमयसंपत्तीविषयीं याच व्याख्यानमालेत स्वतंत्र विवेचन होणार आहे. व दुसरें म्हृणजे गौर्वाण वाणींतून मराठींत भाषांतर करणें वा रूपांतर करणें हा प्रकार पूव पारचित व रूळलेला असाच होता. फारशींतून मराठीत भाषांतरे झाली, तरी त्यांची संख्या अल्प. तसं पाहिलें तर ३०० वषोच्या राजकीय वचस्वामुळें फारशा भाषेचा परिणाम मराठीवर सडकून झाला.
कहव वाताया कायास्न्वत >>> पकड जज्ज
*: सुंबई मराठी ग्रेथ संग्रहाल्यांत झालेल्या व्याख्यानमाठेंतील एक व्याख्यान.
2 €
बचार तरंग:
क र -- वी "ण याव्यावक
११२
फारशी शब्दांचा तर पूर लोटलाच, पग मूळचा मराठी भाषेचा घाटही थोडासा बदलावा अस फेरफार करणारे अगर, गेर अशीं अव्ययें व दरसाल दरशेंकडा असा नामाआधां अव्यय घालण्याचा प्रकार अश्या अनेक गोष्टी मराठींत घुसल्या, नव्हे स्थाटंक होऊन बसल्या. तथापि फारशी वाड्ययाचा मात्र फारसा पारेणाम झाला नाहीं. टळट मुसलमान हं थेथें राज्यकर्ते म्हणून वावरत असले तरी संस्कृतमधील ग्रेंथसंपत्तीचें मोल ते ओळखून होते. यामुळें अल्बेरुणीपासून अबुलफाजलपर्येत संस्कृतमर्घांल विचारसपदा फारसींत संक्रमित करण्याचाच उलट प्रग्रत्न दिसून थेतो.
रंग्रजी राज्य अवर्ताणे झाल्यापासून मात्र सवे देखावा पालटला. इंग्रजी वाड्यायाचें प्रोढ स्वरूप ज्यांनीं प्रथमतः अवलोकन केळे असेल त्यांना मच्छ- काटक नाटकांतील मेत्रेयाळा वसंतसेनेचा सप्तकक्ष प्रासाद पाहून वाळेल तसें वाटलें असावें. आपण एखाद्या नाट्यसप्रींत आलों असें वाटून ते विस्मयानें, कुतुहलाने भारून गेळे असले तर नवल नाहीं. मराठी वाड्ययाच्या उद्यानांतील ती भारत-रामायणें, अभंग-पदे, पोवाडे, लावण्या यांचे प्रोढ त्रक्ष त्यांच्या परिचयाचे होते. पण इंग्रजी वाड्ययाच्या नर्वीन उद्यानांत पाऊल टाकतांच भिन्न आकाराचे, भिन्न फल्पुष्पांचे, भिन्न गुणधमांचे असे असंस्य लताव्रक्ष हारानें लाचलेडे पाहून मन थक्क झाल्याशिवाय कसे राहिलें असेल १ मराठी वाड्ययांत तोंवर बखरी सोडल्या तर गद्याचा म्हणण्यासारखा प्रचार नव्हताच. सर्वे वाड्मय पद्यांच्या पोशाखांत मिरवत असे. नाटकें, कादंबर्या यांचा तर वावर नव्हताच. त्यांच्याविषयी रुचींच नाहीशी झाली होती. संत कर्वानीं संस्कृत- मधील भारत रामायगांच्या अनक आवृत्त्या काढल्या. एकट्या रुक्मिणी - स्वयं. वबराःची कथा अनेक कवींनी घोळून घोळून गायिली. रामायणांची संख्य शताधिक्र झाली. महाकाव्याच्या धर्तीवर कांहीं रचना झाली. पण शाकुंतल, उत्तर रामचरित्र किंवा बाणभट्टाची कादंबरी यांकडे लक्ष गेलें नाहीं.
अशा प्रकारच्या पूर्व वाड्मयाकडून नव्या इंग्रजी वाऊमयाकडे वळल्यावर वाचकांची 'आश्वयेवत् पर्यति? सारखी स्थिति होणें अपरिहाय होते. काव्य, नाटक, कादरी, चरित्रें, प्रवासवर्णने, इतिहास, भूगोल, राज्यश्ाख, रसायन-एक ना
वा
अ5वल' इंद्रजाताल काहा अनुवाद व अनुवादक ११२
शर शै» ”>2:/2-/:>*>>>. >“>..> 4:72 *2"2*»:22:>20 >.“ >. >“ » > न अन सज “ह “*
दोन, ज्ञानाच्या अनेक शाखा येथें पूणे फुललेल्या आणि डंबरलेल्या दरष्टींस पट्ट लागल्या, आणि यांतील कोणती रोपटी आपल्या उद्यानांत आणूं , काणल्यांचे कलम करू, कोणल्यांचें बी घरून ठेवू असं झालें नसेल तरच नवल ! त्यांतही छापण्याच्या कलेमुळे वाडमयप्रसाराचे एक अजब साधन हाती आलिलं ! त्यामुळे लोकहितवादी, चिपळूणकर, गुंजीकर वगेरेनीं हरएक विषयाचे ज्ञान मराठींत आणण्यास आपणांस वाहून घेतल. पन्नासावर वषे लोटल्यावर म्हणजे चांगले १८७४ सालीं गंंजीकरांनीं एका व्याख्यानांत उद्गार काढले होत कीं, इश्वर कृपनें आपणांस इंप्रजी ग्रंथांचे जसें सहाय्य मिळाळे तत पूर्वी कोणत्याही देशी लःकास मिळाले नसेल. ज्या पाहिजे त्या विषयावर ग्रंथ आहेत ! आणि हे शिकावे होऱचच आमच्या शहाण्या इंग्रज सरकारचा इच्छा. हे॑ आमचें केवढे भाग्य ! पृथ्वीवर जे जे कांही नवीन शाध हाताहेत त जसे कांहां आम्हांकरितांच. 4 राज्य गेल्यावर विदेतील मागासळलेपणाच्ची जाणीव तौत्रतेनें व्हार्व यांत नवल नाहीं. पण इंमप्रज हा आपणांपेक्षां विद्यने पुढारलेला आहे हा जाणीव स्वराज्य नांदत असताना नानाफडणींसाच्या वळींही उदयास आली होती. एरवी सवाह माधवरावांना हरतऱर््हंचे व्यावहारक शिक्षण मिळावे या हेतूंनी नानांनी जेव्हां शिक्षकांची याजना केली तेव्हां त डॉ. फिडले या फरंग्यास शिक्षक म्हणून कां बोलाविते, आणि एका नदोवर पृळ बांधावयाचा आहे आणि पाणी तर हट नाहीं अशा प्रसंगी बेकर नांवाच्या इंग्रजी इंजानिअरचा धांवा नाना कां करते ! आपणांतील बाद्ध नष्ट झाली नव्हती. जुन्या ग्रेथावर प्रचंड टाका-उप- टीका लिहुन कोस काढण्याइतका बुद्धांचा सूद्मता कायम हुती, विद्यच्या उपासनेस मदत म्हणून वा पारितोषिक म्हणून दक्षिणेच्य़ा ख्पानें सढळ हातानें खचे होइ. पण ती ज्यांना मिळे त्यांची जा यादी प्रसिद्ध आहे त्यांत वेद्यकशास्त्र खोडल तर व्यावहारिक उपयागाच्या शास्त्राची याग्यता ओळखलला दिसत नाहीं. रसायनादि शाखत्रांची वाढ खुंटलली होती. आणि इतिहास, भगोल, अ्थैशास्त्रादे विषयांचाही परामश घतला जात नव्हता अक्या स्थितीत इंग्रजी चाड्ययाच्या वैभवशाली अजबखान्यांत आल्यावर काय पाहू आणि काय न
>>>
ना: ->->> > न पाप
* (वि. विस्तार पु. ७ अंक ४, पान ८० )
आन णा - पलाएण्णि ४-८ हि
: विचार तरंग ११४
या 2 -“ ८ व्शा २४१४८ ५ २-४ “ता£ ४-० ४- ए४” धटष्शीध्ट ५ ४४0 शाक््शाशथा-श* रय भटा ऱ्शा*“* 5 क्रश" “0 “शोला 0८४ अनो “टा
याहू अस झालें नसतें तरच नवल ! अज्ञा काळांत या नव्या विद्यंतील सान- भांडार जेवढं आपल्या देशी भाषेमध्ये उपलब्ध करून देतां येइल तेवढें दण याचेंच अगत्य फार.
त्याची सुरवात भाषांतरानें व्हावी हें स्वाभाविकच होते. ४०-५० वर्षानंतर स्वतंत्र निमिती डोकावू लागली. मोचनगड, मुक्तामाला यांसारख्या स्वतंत्र कादेबऱ्या, थोरले माधवराव, जयपाळ यांसारखी स्वतंत्र नाटकं, राजा शिवाजी- सारखें काव्य क्रिंवा ग्रॅंड डफच्या इतिहासावर्रांल कौतन्यांची टीका, लोकहित" वादाची दातपत्रें असले स्वतंत्र प्रयत्न १८५० च्या सुमारास उदयास येऊ लागले. मात्र त्यानंतरहि भाषांतरे चालू हातीं, पण स्वतंत्र ग्रंथांतील विचारांचीहि मूळ स्फॉर्त इंग्रजी वाडमयांतूनच उदय पावे. अद्यापही हा काल संपलेला नसून जागतिक वाड्मयाचा उंची वाढविण्यासारखें मोलिक वाड्मय मराठीत अदाप अल्पच आहि.
राज्यक्रांतीनंतर पहिली कांही वर्षे भाषांतराचे वळण पडावें हें वरील सर्वे प्रकार लक्षांत घेतला असतां अपरिहार्य होतें, तसें आवऱ्यकही हाते. शिवाय त्याला सरकारचेंही प्रोत्साहन व पाठबळ होतें. नवीन राज्यकर्ते विद्येंत चांगले पुढारलेळे असल्यानें राज्य ताब्यांत घेतांच ज्या पहिल्या गोष्टीकडे त्यांनीं हात घातला ती म्हणजे विद्येचा प्रसार ही होय. इंग्रजी बिदधेत निष्णात अशी पिरढा तयार करणें हें राज्यकारभाराचे दृष्टीने इंग्रजी राज्यकत्यांना हिताचें होतेंच. शिवाय नव्या विद्येनें दिपून जाऊन तिच्यांत हीनगंड तयार होण्याचाही संभव होता, आणि बसखस्ती कायप्रसारालाही मदत होणार होती. पुढें विद्यापीठामध्ये मातृभाषेला मज्जाव करण्यांत आल्याने राज्यकत्यांचा हेतु स्पष्टच झाला. फण कोणल्याही हेतूनें कां होईना इंग्रजी वाड्ययाशीं परिचय झाला ही गोष्ट एकंदरीने हितावह अशीच झाली. नदीमुखानें अफाट समुद्रांत प्रवेश व्हावा तद्ठत इंग्रजी भाषेच्या मुखानं जागतिक विचारप्रवाहांत विहार करण्याचें साधन उपलब्ध झालें. नुसते नवनवे विचार हाताशी आळे एवढेंच नव्हे तर ते प्रगट करण्याची पद्धतीहि अधिक सोईची, ठाकाठिकीची अशी दिसून येऊं लागली. या बाबतींत इंग्रजी वाड्ययाचें अनुकरण करणें फायद्याचे आहे हं स्वदेश्याभिमानी
अब्बल इंग्रजाताल काहा अनुवाद ब अनुवादक ११५.
क “। शो& हट १४ टटा- * शे ीशीट-
चिपळूणकरांनीही स्पष्टपणे प्रतिपादलळ आह. ' भाषादूषण ” निबंधांत ते ढिहतात, “ इंग्रजींतल्यासारखे ज्यास्रीय ग्रंथ, व्याख्याने, निबंध वगेरे लिहितांना ग्रंथांची एकंदर रचना इंग्रजी ग्रंथांच्याच वघारणींवर केली पाहिजे. म्हणज मजकूर कलमवार लिहून विरामचिन्हेंहि जशी इंग्रजीच्या नमुन्यावर मराठांत माडतात त्याप्रमाणे लिहिण्याचा एकंदर झोकही बहुधा इंग्रजीसारखाच असल्याशिवाय रात्येंतर नाहीं. ” हा नवा धारणी साधण्यांत भाषांतर हे प्रारंभींचें साधन होय-
आतां भाषांतरित वाडमयाकडे साक्षात. वळूं. तिकडे वळलें म्हणज प्रथम एक कांहींसा चमत्कारिक देखावा दृष्टीस पडतो. भाषांतराकरितां म्हणून निवडण्यांत आलीं ती पुस्तके बहुधा शालोपयोगी पुस्तकें होती. भाषांतर करणारं ते जाडे विद्ठान, चक्कीपागोटे घालणारे ददाग्रंथी व्यासंगी पंडित होते, आणि त्यांनीं भाषांतराकरतां घेतलेली पस्तक्रे कोणतीं १ तर प्राथमिक बालबोध गणित, भूगोल, इसापर्नांति, वताळपंचविशी अश्शांसारखीं ! हा प्रकार पाहून शयत जिंकणाऱ्या तल्ख अश्वराजासत छकड्यास जुंपलेळें पाहिलें असतां चमत्कारिक वाटेल तसेच हेंहि चमत्कारिक वाटलें तर नवल नाहीं. पण याबाबत हें लक्षांत घेतलें पाहिजे की, भाषांतरकार बहुतेक सरकारी नाकर होते; कोणल्या पुस्तकांचे भाषांतर करावें हें विद्याखातें ठरवी, आणि तें जे ठरवी ते शिक्षण- कमांत कोणती उपयागी पडण्यासारखी असतील ल्या दृष्टीनं. ज्ञानवधेनाच्य। अनेक विषयांवर जेथें ओषघालाही पुस्तकें नव्हती तेथें त्या त्या विषयांवरील प्रारंभिक प्स्तक्रांचीं सरळ भाषांतर करवून घेणें हें अगत्याचेंच होतं. त्या दृष्टीने पाहेळें असतां पहिल्या पांच पन्नास वर्षांत भाषांतराचा जो उद्योग झाला तो बराच आस्थेवाहक झाला असून उपयुक्त होता असेंच म्हटलें पाहिजे.
या भाषांतरकारांपकी जर्विससारखें काहो इंग्रज होते. ( आतां कोणातरी शास्त्र्याच्या हातास हात लावून ते भाषांतर करीत हें सांगावयास नकोच ). तरी या जर्विस साहेबाने अंकगणित, बीजगाणित, भामिति, महत्वमापन वगेरे गणिंतांच्या अनक शाखांवर्रालळ हटन आणि कॅसल यांच्या प्रोढ ग्रंथांची जा भाषांतरे कंलीं तो मोठाच उद्योग त्यांनी केला असं म्हटले पाहिजे. जर्विस हा इंजीनिअर असून नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा अधिकारी होता. गणित विषयां--
ज..
: विचार तरंग: ११९ वरील त्यानें केलेल्या भाषांतराचे शिळेबर छापलेले चांगळ चारपांचदो पानांचे असें प्रोढ ग्र्थ आहेत. दुसरे एका पुस्तकांचे नांव ( १॥७॥०॥॥॥ ]ए017८73107 ) महाराष्ट्र भाषेचे क्षेत्रफळ, घनफळ, गणित, वहिवाट वही आणि नाण्याचे तपासणीचे वतमान ? असें आहे. त्याच्या मुखपृष्ठावर लिहिलें आहे की, “ मूळ पुस्तकें इंग्रजीत आहेत. त्यांच कवी डॉकतर चालेल हटन आणि कांसटेळ ( कॅसठचा उच्चार ) साहेब. त्या पुस्तकाचे भाषांतर जर्विससाहेब यांनीं महाराष्ट्र भाषेंत कलें. दगडावर छापले १८२८, ” यांतील अधवट ज्ञानाने वापरलेल्या कवी शब्दाकडे आपलें लक्ष गेळें असेलच. एकाराच्या प्रकाराचे प्राबल्यही बरेंच दिसत. उदाहरणाथ “ एकादे पुज्यांत कांहीं अथ नाहां. ( पृ. ८ ) तिसर्य्ये स्थळोचा अंक रतगणभाव दाखवितो ! ( प. ९ ) ' न्यूटन अग्लिस्थानचा म्होटा ज्योतिषी १६४२ जन्मला व १६९७ मध्ये मरण पावला. तेव्हां मरतेसमरयां त्यांचें वय किती हातें तें सांगा / असली उदाहरणें वजाबाकॉत दिली आहेत. साकळ रीतीचा माहिती देतांना डाव्यकडे मांडिले पदास अम्रसर म्हणतात. आणि उजवीकडे मांडिल्ये पदास उपाम्नरसर म्हणतात. ( पृ. 9१७ ) असे नवे शब्द तयार केले आहेत. अशा रोतीनें मराठींत नांटपण समजूत पडेल अक्या पद्धतीनें अंकगणित, बीजगणित, भामिती वभेरे गगितांच्या शाखांची भाषां- तर र्पानें मराठींत साधले त्या प्रकारे सांय लाविली आहे. गणिताचे बाबतींत जर्विस यानं जीं कामगिरी बजावली तकी वेद्यकाच्या बाबतींत जॉन भॅकलेनन् यानें बजावलेली आढळते. त्यानें १८५८ मध्ये “ओषधे कल्पनाविधी ? “ निदान ), ' शारीर ? वगेरे ग्रथ शास्त्री लोकांच्या सहाय्यानें मराठीत प्रसिद्ध केलें १८३५ सालीं बेळ या साहेब बहादुरांनीं “ शिल्पविद्या या विषयाचं निंबंध ?
- यावर ग्रंथ लिहिला.
साहेबांचे हे प्रयत्न वाळू असतां इंग्रजीतून मराठींत भाषांतर करतांना ज्या “अडचणी येत त्या टाळण्याची कांही दिशा दिसावी म्हणून इंग्रजीतील वाक्य- "प्रयोगास जळेसे मराठी वाक्य प्रयोग एकत्र केले तर सोईचे पडेल असें. पाहून *१८३९ च्या पूर्वांच (या वर्षी दुसरी आवृत्ति तयार झाली ) जॉन विल्सन यानें
अन ४४-पणणपणपीप “0 0 पणापॉ२पी? 00 टि णणण ना: प: शशश पडकी काना डल क्र तनन नाला लान
अव्वल इंत्रजींतील कांहो अनवाद वब अनुवादक ११9.
“>“-
वाक्क्यावळी या नांवाचे पस्तक तयार केलें. त्याचे इग्रजी नांव [ताया टचा ८9८7015258, ॥प७० 3 ७ 0095001029” & ७"पट ७८ 06 1721501 & ७॥७॥०॥॥ 1112098265. पुस्तकात नित्त्याच्या बोलीतील वाक- प्रचार घेतल असून ते नाम, विदोषण, नियाभेत क्रियापद, अनियामंत क्रियापद अक्या चार भागांत विभागले आहेत. इंग्रज लोकांना मराठी शिकण्यास या पस्तकाचा चांगळा उपय्रोग होत असावा. वाक्य निवडला आहेत ती मुद्दामच छोटी, व निल्याच्या व्यवहारांत उपयोगी अशी आहत. असल्या पॉहूल्या प!हल्या प्रयत्नांत भाषांतराच्या काहो गमती आढळावयाच्याच "ती दुव्यवस्थत पडला आह. ( ५७८ 15 1 वे"्टा७1(४). पा€15 वादप्रमाणें, ॥१॥८६.०] निलाम १0:८७. निराम, ' त्याला बहुत कृपाळुत्व आहे ,, तो आपल्या “ भावावर प्रात ठविता ?, ता खडान ( खडूने ) लिहिता, देवळांतील घड्याळाचे किती वाजले ! (७१ पट लोपला टोण्टा ). घड्याळांत किती वाजल त्याच्याएवजा घड्याळाच किता वाजले असें विचारलें असता बारा वाजल असें हसत उत्तर यइल याचा. या इंग्रज बहादरास काय कल्पनार आम्ही गवे न भोगावा ( एए]टूट ट्गा5टा( ) त्याने मोठा अप्रमा दाखविला ( ता७ळीट८1० ) आंषधाच्या दान मातादा ( १०5८5 ) घेतल्या. गोवूळ मुहृ्ती ( तप ) म्यां त्याला पाहिला गगरे विल्सन साहेबाच्या प्रयत्नामागून होट डोसाभाई सोराबजी मुनत्ली यानं इडयुम्याटिकल सेनटेनसेस या नांवाचे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न १८४३ मध्य केला. त्यानें मूळ इंग्रजी वाक्यांचे हिदुस्थानी, गुजराती, व फारशी अशा तीन भाषांत भाषांतर दिले आहे. याचेच मराठी भाषांतर १८६२ मध्यें वामन कृष्ण शास्त्री गदर यांनीं केलेलें उपलब्ध आहे. दोट डोसाभाइ यांनीं साहबांच्या विशेष गरज! लक्षांत घऊन व्यापारी, लष्करी, काोटेकचेरी वगेरेंत उपयोगी पडणाऱ्या वाक्- प्रयोगांचीच निवड केली आहे. पुढील वाक््यांवरून सहिबाच्या गरजा डोसा- भाईने कशा ओळखल्या होत्या याची कल्पना येइल! पहिल्यानें तो काम करीना पण मी जुलमानें करविले. ( पृष्ठ ८७ ) ' लोणी, दूध, आंडी, गवत, कोंबड्या, वगेरे माझ्यानें कांहीं देववत नाहीं. सारांश माझें गांवांत कांही नाहीं अस पाटाल. सांगतो. परंतु त्याला चांगला मार द्याल तर जे जें तुम्ही मागाल ते सव तो आणून देईल! (पृष्ट ९७). त्या टच्य़ा पोरास सांगायला त्यांस सांगका ला
३ विचार तरंग: ११८
'पोराला कांहीं काम करण्यास सांगितलें असतां तो पन्हा हंसेल तर त्याच्या अंगा'ची चांबडीा लोंबवीन (पृष्ट ९४). तो मोरीवाटे पळून भेला नसता, तर पकडला जाऊन उपाशी मारता (पृष्ट १०४ ). त्या परगण्यांतील लोक असें -चाहेंट अन्न खात होते कीं त्याचे त्यांना कसे पचन हातें तें मला समजत नार्ही. वगेरे. यावरून डोसाभाई सहिबाची भाषा आणि विचार याची कल्पना येईल आणि सगळ्यांत विशेष उछेखनीय गोष्ट म्हणजे पृस्तकाच्या शेवटीं डोसा- भाईनें एक कोटेमादोलचा संपूण नमुनाही दिला आहे हा होय '
खुददू साहेबाच्या नांवावर जी भाषांतरे मोडतात त्यांत त्यांना यथील शास्त्र्यांची मदत अस. पाहल्या आव्रत्तीवर क्वचित शास्त्र्यांच्या मदता'चा उल्लेख असे पण पुढील आवृत्तींत तोही काढून टाकण्यांत येई. (मोल्सवथ व कंन्डी यांच्या हाताखालच्या पाडतांनीं जा प्रथम कोर तयार केला ता आतां कोठे दिसेनासा झाला आहे याबद्दल दादोबांनी, खेदोट्रार काढल आहेत (पू. २०) साहेबांची उद्योगशीलता मात्र वाखाणण्यासारखी हाता. काणतेही काम अंगावर घेतलें म्हणजे त्याची अविरत पाठ पुरवावयाची व लाकरितां अविश्रांत श्रम करावयाचे ही इंम्रजांची पद्धत प्रसिद्ध आहे. विधेच्या प्रसाराच्या बाबतींत त्यांचा हेतू सामान्यत: राज्यकत्याचा असावयाचा तसाच म्हणज स्वतःच्य़ा स्वामित्वाची छाप टाकण्याचाच होता. त्यासंबंधी त्यांतल्यात्यांत उदार दष्टांचा मुत्सद्दी जो एल्फिस्टन त्याचीच साक्ष दिली म्हणजे पुरे. १८२४ सालीं त्यानें आपला : शिक्षणविषयक विचारपात्रेका लिहिली. मिशनऱयांचें म्हणणें पडल का नव्या शिक्षणक्रमांत ख्रिश्चन धर्माचाही शिरकाव असावा. पण एल्फिस्टननें पाहिले की उघडपणे असें होऊं दिलें असतां लाक निष्कारण बिथरतील. हें धूतेपणें जाणून एल्फिसटननें या सूचनेस नापसंती दशोवेली. त्या संदर्भात तो लिहितो कां स्त्रिश्चन धर्माचें शिक्षण मुह्ाम देण्याची गरजच नाहीं. कारण माझी खात्री आहे कीं आमच्या नव्या विद्येच्या पाठोपाठ ते आल्याविना राहणारच नाहीं, उलट तुम्ही उघडपणें ख्रिस्ती धर्माचा उपदेश करू लागतात म्हणज लोक बबिथरून मात्र जातील, (1 801 (“०्ण्फाटटते पाळ पट टजारलाऊञाण र्ा द) 1181065 तप प्रचि 7५5ण 101 ८ वर्ााणञिमा ्ज
-अव्वल इभग्रजातालळ काहा अनवादे बव अनवादक ११९
२-८ “५४-४४ ५-८ ४८४८८ ४-/१-४४-- - 7४८ > ५८ ४ ४५१८४1 7 > -* शग
1100) ५0४2८ चत ॥ पाट्या जिप च७]४ 1८४ 316 10 9१९८ र 1]]6७ ८011600015 07 3 टार 5 ला पटा 10311८6 .1७४ १९०० ०७०1४०"८०५७]४ ॥८७5८ते 85 7 पा ४७७८ ७ पाटया 1०ाजा- ( १1४५७ 111015131:1(0)0 ) काणत्याही धोरणाने कां होइना इंग्रजी चाड्ययांत संचित झालले हराएक विषयाचें ज्ञान आणण्याचा मराठींत जो उपक्रम एल्फिस्टन प्रभतींनीं सुरू कला तो देशास उपकारक असाच हाता.
इंग्रजी विदेने भाळून जाऊन आपला धम टाकण्यास नवसदिक्षित तयार होतील हो एणल्फिस्टिनची कल्पना अगदींच निराधार नव्हती. रामकृष्णपंत मोडक, विष्णुपंत करमरकर, बाबा पदमजी, शाहूराव कुकडे वंगरे मंडळीनी आपल्या धमावर लाथ मारलीच ना ! आणि दादोबा हरिकशवजं वगेरे मंडळी आपआपल्या आसनीं डळमळूं लागली होती. मात्र आपली मूळपरंपरा भक्कम असल्यानें आपला ताल सावरला गेला. पण इंग्रजींतील ज्ञान मराठीत उतरण्यांत भाषेचे वेभव आपण वाढवतो आहोत व मराठ्यांचे एक निष्टास्थान आपण बळकट करीत आहोंत हे जेव्हां धत सरकारच्या लक्षांत आछिं तेव्हां लांनी आपला पवित्रा एकदम बदलला आणि ताबडताब मातभाषला विद्याग्रहातून बाहर घालविले. त विद्यापिठाच्या जन्मकालाच्या सालीच ' तेथून पुढे तिचें विद्यामंदीर जे सुटलं त अद्यापी म्हणज ९.० वर वर्षे झाला तरी तिला विद्या- मंदिरांत अद्यापीहा योग्य तें मानाचे स्थान मिळालेले नाहो. आपणांस अजया पढच्या काळाचा विचार कतंव्य नसल्यानें विस्तारपूव काळांत भाषांतर रूपानें दक्ीी भाषेच्या मळ्यांत कोणकोणती नवी पिकें काढण्यांत आलीं त्याचा आढावा तेवढा घ्यावयाचा आहे. पकी जविस प्रभृती यांनां जे परिश्रम घेतले त्याबद्दल वर लिहिळेंच आहे. या इंम्रज बहादुरांपॅकी मेजर कॅन्डी याची मिजास व ऐट, कांहीं वेगळीच £ हा पाठशाळेचा सुपरिंटेंडेंट असून सरकारच्या आश्रयाने छापले जाणारं प्रत्येक पुस्तक तपाशी आणि मराठी भाषेच्या चुका दाख- विण्याचा उद्योग, उपद्दधापही करी. मराठी ही ज्यांची मातृभाषा लांच्यापेक्षां “आपणांस मराठी अधिक शुद्ध येते अशी तो ऐट आणी, सरकारनें भाऊ -महाजन यांच्याकडे एका इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर करण्याचें सोपाबले होते 'पण कॅडी साहेब ढवळाढवळ करणार असेल तर मौ मुळींच काम पत्करणार
बर शाप 00५00० 0 २ टा" पट“ “पाण पीप0?0९२?0)?0 2 एकपशिर 0000
विचार तरंग १२०
न
नाहीं असें ल्यांनीं साफ सांगितले असें म्हणतात. त्याकाळीं भाषांतराकरितां मांबदला हजार दोन हजार रुपये मिळण्यासारखा हाता, हे॑आणखी सांगितले म्हणजे भाऊ महाजन याचा बाणेदारपणा आणि कॅन्डीच्या वटवटाबद्दल त्यांना वाटणारी चीड या दोहोंची नॉट कल्पना येइल. * प्रभाकर ? पत्रांत याविषयी गवगवाहीो झाला असावा. त्याला उहेदून कॅन्डी साहेब, ज्ञानोदयांत लिहितो, “ प्रभाकर कर्त्यांने व त्यांस पत्रें पाठविणारांनी कितीएक महि- न्यांपासून प्रभाकरपत्रांत कॅन्डी साहेब यांची निंदा चालविली आहे. तर या विषयावर मी थोडेसें लिहितो. या देशांतील लाकांस ज्ञानप्राप्ति व्हावी व त्यांचें कल्याण व्हावें या हेतूनें मा जीव लावून मेहनत करीत आहे. असे माझे मन
मला साक्ष देते. यासुळें ' प्रभाकर ? पत्रांत माझेविषयीं जा घोर द्वेषभाव प्रगट केला आहे ता पाहून मला फार आश्रचचे वाटलें. मराटी भाषांतरे तपासण्याचे काम मजकडे बहुत वर्षापासून आहे. या भाषांतरकारांपेकी बहुतेकांना इंग्रजी भाषेचं ज्ञान आह खरें, परंतु त्यांनी आपल्या जन्म भाषचा अगदीं अभ्यास केलेला नार्ही. त्यामुळे परकी भाषेंतील ज्ञान स्वभाषेंत सुंदर रीतीनें आणतां येत नाहीं. हृ भाषांतर कर्त इंग्लिश भाषचें ज्ञान प्राप्त झाले आहे तेवढ्यानें विलक्षण फुगून गेल आहेत. त्यांच्या ग्रेथांत मी अशुद्धें काढलीं त्याचें त्यांस अथातच फार वाइट वाटलें. * प्रभाकर ? कती लिहितो कीं पेडितांच्या मदतीवांचून कॅन्डी साहेबास दोन आळीचें देखील भाषांतर व्हावयाचें नाहीं. तर प्रभाकर कता पढें येऊन मजबरोबर भाषांतर करण्याचा प्रसंग करील तर मी सिद्ध आह. फार लांब नको. माझी निंदा करतांना प्रभाकर कत्यानें ज्या वाक्याने आपल्या मनांतील अथाच उद्धाटन केलं आहे तें वाक्यच किती दप्ट आहे पहा. तो लिहितो, त्याच्याने दोन ओळी भाषांतर करतां यावयाचे नाहीं. । हें वाक्य अगदीं अशुद्ध आहे. शुद्ध लिहिण्याचे दोन प्रकार आहेत. त्याच्याने करवणार नाहीं किंवा त्यास करतां याबयाचें नाही. या चुका परक्या देशांतून येऊन आपली भाषा शिकणारे लोक काढतात ह्या गोष्टीची प्रभाकरकत्योस लाज वाटावी. दोन ओळी भाषांतर हेहि बोलण्याचे चालीस विरुद्ध आहे. दोन आळांचे भाषांतर अशी लोकांत बोलण्याची चाल आहे.!(ज्ञानोदयाची पहिली शंभर वर्षे ए.१८७-८८) आहे कीं नाहीं साहेबी ऐट !' शेवटीं कॅन्डी लिहितो, “ आतां इतकेच.
अव्वल इंग्रजीतील कांही अनुवाद बव अनुवादक १२१
“> २ २.५ ४४-९४ ग्य ६. (मि ५५४१५४ “४४५८ ४८ ४४४४४४ 0४८४ य्शा-टा*. क्त "/* 2 “>. - ५८९
सांगतो कीं ज्या भाषांतर करणाऱ्याविषयीं मी वर लिहिलें आहे त इंग्लिश भाषेंतल्या चाली प्रमाणें मराठी लिहिलें आहे त्याच्यांवर. ते इंग्लिश भाषेतल्या
चालीप्रमाणें मराठी लिहिणे जर सोडून देतील तर त्यांचे ग्रंथ चांगले आहेत असें मो आपले मत देण्यास अगदी तयार आहे. ” कॅन्डी साहेबाची ही तक्रार अगदींच निराधार नव्हती. राजभाषेची तेजी तळपत असल्यानें देशभाषांकडे लक्ष दण्याचें सुशिक्षितांना अगत्य वाटेनासे झालें होतें. मातृभाषेची उपासना केल्यानें व्यावहारिक कोणताच लाभ पदरीं पडण्याचा संभव नव्हता. आणि म्हणूनच गुंजीकर चिपळूणकर यांना या अनावस्थेविरुद्ध जोराचा प्रचार करावा लागला.
स्वतःच्या नित्याच्या व्यवहाराच्या भाषपक्षां परकी मुद्दाम शिकलेली जी भाषा तिच्यांतील चुका माणसाच्या अधिक त्वरित लक्षांत याव्या हा सवांचा अनुभव आहे. परकी भाषा शिकतांना ती शुद्ध स्वख्पांत आत्मसात करण्याविषयी मुद्दाम प्रयत्न कला जात असतो वब ती वापरतांनाही सावधगिरांनें यापरण्यांत येत. यामुळें कैडीच्या दृष्टीत भाषांतरकाराच्या चुका वशेष खुपत असल्या तर नवल नाहीं. कदाचित. ता विशेष चाखंदळही असेल. थोडा आवढ्यतेखोरही असावा. पण असल्या चोखंदळाच्या तोंडूनही गोरवोद्रार काढविणारा भाषांतर- कार निघालाच ! त्याची योग्यताहि तशीच हाती. म्हणून त्याचा ग्रंथ भाषांतर असूनहि आपल्या गोड भाषेमुळे इंग्रजी अंमलांतील मराठी म्रथांपैका महत्वाचा उल्लेखनीय ग्रेथ म्हणून मान्यता पावला आहे. हे भाषांतरकार मुंबईत वाळकेश्वरी राहणारे कोकणस्थ ब्राह्मण सदाशिव काशिनाथ छत्रे हे होत. यांचे- विषयीं लिहितांना कँडी लिहिता, ' इसापनीति व बालमित्र या ग्रेथाचे भाषांतर- कर्ते जे सदाशिव काशिनाथ छत्रे ह्यांस मो इतके मोठे मानतो कीं हृघ्टींच्या मराठी लोकांत त्यांसारखा भाषांतर करणारा दुसरा कोणी नाहीं असें मला वाटते.” मात्र पुढें लगेच कडा लिहितो की “ छत्रे किंवा बाळ गंगाधरशास््री यांच ग्रंथ उत्कृष्ट खरे. तरी त्यांत अनेक प्रकारचे दोष हाते. ते दोष काढून टाकण्या- विषयीं मी फार परिश्रम केले. या श्रमाचें सार्थक झालें किंवा नाही दवे भी त्या ग्रेथाच्या ज्या प्रती छापल्या त्या पूर्वीच्या प्रतींशीं ताडून पाहिल्या असतां लोकांस
: विचार तरंग: १२२ समजेल ” ( पृ. १८८ ). आपण झोघलेल्या ग्रंथावरींल मुखपृष्ठावर मेजर कॅडी यांनी ज्ञोधला असा जाड्या ठशांत उठ्लेखही करण्याची कँडी दक्षता घेई ! असो. आतां कँडीच्या कठोण परिक्षेस उतरलेले श्रेष्ट भाषांतरकार जे छत्रे त्यांचेकडे वळूं.
छत्रे यांचे विशेष गाजललें असें भाषांतर म्हणजे बाळामित्र भाग १ हें होय. त्यांतहि विशेष असा कीं, छत्रे यांना इंग्रजो व संस्कृत या दोन्ही भाषांचे ज्ञान बेताचेंच होतें असें देव सांगतात. त्यांच्या नांबापुढें शास्त्री हे उपपद नसल्यानें ( त्यांचे शिष्य जे बाळशास्री जांभेकर त्यांच्याहि पुढें आहे ) त्यांचा संस्कृताशी परिचय बेताचाच असावा आणि बाळमित्राचें लेखन चालू असतां मूळ इंप्रजी थुस्तक समजून घेण्यास त्यांना बाळशास्त्रो यांची मदत घ्यावी लागत असे असें देव यांनी लिहिले आहे. तेथें आल्यावर ते एका मिशनर््याजवळ इंग्रजी शिकले. नंतर ते इंजिनियरच्या ऑफिसांत रेटर होते याचवेळी इंग्रजांना इंग्लिश शिकलेला व लोकांवर वजन असलेला असा कोणी गृहस्थ असला तर शाळा तपासर्नास ( मुक्तसर ) म्हणून हवा होता. आणि योगायोगानें ज्या मिशनर्या- पाशीं छत्रे इंग्रजी शिकले हाते त्यानें शिफारस केल्यावरून छत्न यांचीच या जागेवर नेमणूक झाली.
जविस साहेबांनी जे मराठी ग्रंथ प्रकाशित केले त्यांत त्यांना च्त्र्यांची मोठी मदत होती. जर्विस हे नोटिव्ह स्कूल सोसायटीचे सूत्रधार असून छत्र हे कांहीं काल त्याच संस्थेचे नेटिव्ह सेक्रेटरी हाते. १८२९ सालीं त्यांनीं पेन्शन घेतलं. दादोबा लिहितात कीं ' पेन्शन घेतल्यावर त्यांच्या मनांत उपयोगी इंग्लिश ग्रेथांची मराठी भाषांतरे लोकोपकाराथ करून आपल्या आयुष्याऱचा सद्दय करावा असें होतें. त्या कारितां त्यांनीं वाळुकेश्वरी एक स्वतःची धमेझाळा घेतली. छापखाना घ्यावा असाहि विचार होता. ' पण पेन्हन घेतल्यावर लागलीच पुढील वर्षी त्यांना सत्यूनें गाठले. छत्रे यांचेवेळीं पन्शन लवकर घेतां येत असावें. कारण छत्रे यांनीं पेन्शन घेतलें त्यावेळीं त्यांचें वय अवघें चाळीस एकेचारळासच्या घरांत होतें. गरत्यूपूर्वी दोनच वर्षे त्यांनी चार- पांच पुस्तके भाषांतरद्वारा मराठींत आणलीं. ती म्हणजे इसापनीतिकथा, चेताळपंचवीशी, बालामेत्र, सिंहासनबत्तिश्री शिवाय बोधकथा ( ताराचंद दत्तात्रय
न्या नमदा “५-८ "पापा "00 णणण0टणा४ट0पा00श?णा पि? 0 0) ती?” शण ण? १ण०१८ण?0?0?१0?0?0१)?0?ी कीती --*->->->->>_
सभबव्बल इंग्रजीतील काहा अनवाद व अनुवादक १२३
क्ल 2-7५८ -- ऱ्
युस्तकाचे भाषांतर ) व बोधवचन अशी आणखी दोन पुस्तकांची नोंद प्रो योतदार यांनीं दिलेली आहे. यांपंकी इसापच्या कथा आणि वेताळपंचविश या अव्वल दजोच्य़ा नीतिकथा म्हणून गाजलेल्या असून जगाच्या वाडमयांत समाविष्ट झालेल्या आहेत. बाळमित्र हं ज्याचें भाषांतर आहे ते ठिटाःवपया 5 2ाताडा 5 ॥09टार्0 पुस्तक मात्र फॅरेंच किंवा इंग्रजीमध्येहि विशेष गाजलेलं नाहीं. असें असूनहि ते मराठांच्या पोषाखांत इतकें खलून निघाले आहे की साधासुधा गोड मराठी भाषेचा एन इंग्रजी अंमलाच्या प्रारंभीचा नमुना म्हणून दाखवा असे कोणी हटकले तर खुक्षाल या पुस्तकाकडे बोट दाखवावे ! पुस्तक इंग्रजी भाषेच्या दडपणांतून अजीबात सुटलें आहे असं नव्हे. “ बोका ज्यास जवावयास आवंतला होता? किंवा “ असा मनोरथ करून बिदीतून पळूं लागला असे प्रकार डोकावतातच. तरीही मराठो वाड्मयांत त्यानें अढळ स्थान पटकावळें आहे.
प्रसिद्ध वेय्याकरणी दादोबा यांना छत्रे यांच्या हाताखालो शिक्षण घेण्याचोह भाग्य लाभलं होते. ते आपल्या आत्मचरित्रांत छत्रे यांच्या बुद्धिमत्तेविषयी व भाषासोंद्याविषयीं लिहितात “ बाळमिंत्राचा भाग तयार होऊन त्याची पत्रे छापीत हाते त्यावळीं मी वरच्या वगात गेलों होतों. मी इंग्रजी स्कूलांत असतां छत्र आमच्या वगात केंव्हा केंव्हा स्वसंतोषान येऊन आम्हांस इंग्लिदा पुस्त- कांचा मराठीत अथे समजावून देत. इसापनीतिकथा व बाळमित्र हे छत्रे यांचे दान्हा ग्रंथ फार सुरस झाले होते. ती भाषांतर असे त्या वेळेस कोणास वाटत नस. मराठींत सरस रीतीनें लिहीणारे हेंच पाहिले. त्यांच्या मागून आम्ही सवे लिहीणारे झालो. त्या काळीं सदाशिव काद्चिनाथप्रमाणे इंग्लिरा भाषा जाणणारे या मुंबई इलाख्यांत एतंहेश्ीय लोकामध्ये कोणीच नव्हत. यांनी कोटून कसे या भाषांचे ज्ञान संपादन केलें हें बरोबर समजत नाहीं.” आपल्या व्याकरणाच्या प्रस्तावनेमध्याह्द दादोबा लिहितात काँ * महाराष्ट्र भाषेंत शद्ध- रीतिनें वाक्य योजना करून रसभरित असे पहिले ग्रंथ सदार्दिव काशिनाथ छत्रे यांनी रचिछ म्हणून त्यास गद्यात्मक ग्रंथांचे जनक म्हटल्य!साह चचाळेल.' भरतखंडाच्या अवोचीन कोरकारांचा अभिप्रायहि असाच ठसठशीत
: विचार तरंग: १२४
“५ट£४"-ाह “*४४४ ४- ४४-४४ ४ ४५ ४५ ४-४ ४शटोध्टी € ४४१४-१0-0४ ४ ४“ -9€ श४*४४0१ ४0
७७७०४४७७७७ ४०0४० १४५४७ १५/१७ ४५४४-४४ “"८*- ४
आहे. “ छत्रे यांस इंग्रजी भाषा जी येत होती व तीच्या योगाने जी विठ्ठत्ता त्यांचे अंगी होती ती आताच्या सवातीन हात किताबवाल्यांच्या बरोबरीची जरी नव्हती तरी तेवढ्यावर जे जे ग्रेथ त्यांनी लिहोले ते इतके उत्कृष्ट उतरले आहेत का किताबवाल्यांच्या हातून अजन एकहि ग्रंथ तसा झाला नाही किंवा नप्षेळ; आणि कदाचित झाला असल्यास त्याप्रमाणे उत्तमहि उतरला नसल. ”
विष्णुशास्री चिपळूणकर तर बाळामत्रावर बेहद्द खृष (देसतात ! रसात्मक काव्य हें काव्याचें लक्षण सांगून त्याचीं उदाहरणें म्हणून बाळमित्रातील ' काटेरी झाड ? आणि * तीन मित्र ) अस दोन सरस उतारे त देतात आणि मग लिहितात “ हें सगळें पुस्तकच काव्यमय आहे असें म्हटलें असता चालेल. आपल्या मराठींत हें भाषांतर इतके उत्कृष्ट वठळें आहे कीं तें परभाषेतळें असेल अशी शांक्रासद्धा यत नाहीं. ” असो. अणार्राताने कंडा, दादोबा, निवंधमालाकार अशा भिन्न भिन्न क्षेत्रांतल्या रसिकांकडून ज्यांनीं वाहवा मिळावेली त्यांचा धन्यच म्हटली पाहिजे. आणि छत्रे यांच्या भाषंत आहच गांडवा तसा. छत्रे यांच्यानंतर हा गोडवा पुढील ग्रंथकारांत दिसत नाहीं. निबंधमालाकार तर लिहितात की *“ बाळमित्र वाचचळें असतां मराठीची दुदशा वीसपेचवीस वर्षांत किती झाली हें प्रतेपर्णी चित्तावर ठसून फार वाईट वाटतें व पुढील पंचवीस वर्षांकडे नजर देण्यास भय वाटतें. ' शास्त्रीबवांचे ह॒ भय निराधार ठरलें हे आज कोणास सांगावयास नको. खुद्द शास्त्रीबोबांनी ज्य। भाषेला प्रोढ स्वरूप प्राप्त करून देण्यांत मोठी कामगिरा केली त्या भाषच्या भावितव्याविषयीं निराश होण्याचे कारण नव्हतें. शास्त्रीबोवांच्या पूर्वाहि जांभेकर, लोकहितवादो, गुंजीकर वगेरे विद्वानांनी मायभाषेची सेवा करण्याचे त्रत चालूं राखलेलेंच होते. अथोत् शास्त्रीबोवांची तक्रार होती ता त्याकाळच्या सु'शक्षितामध्यें जी अनास्था मायभाषसंबंधीं फेलावू लागली होती त्याला अनुलक्षून होती.
मराठी भाषेमध्ये कुवत एकंदर कमीच असें जं छत्रे यांचे मत होते तेंहि जातां जातां नमूद केलें पाहिजे. बालमित्राच्या प्रस्तावनेंत ते लिहितात की या भाषेंत ( मराठीत ) शब्दसम्रह थोडा असून, भाषणाची शेलीही प्रोढ नाहीं सो.
आतां छत्र्यांच्यानंतर विविधज्ञार्नविस्तारपूव कालखंडांत होऊन गेलेल्या आणखी एकदोन भाषांतरकारांची आपण ओळख करून घेऊं. त्यांपैकी
नन
पटटा?” शी? ?0))0ी)!॥ी!0ीी!0?0ी?0शशी 0 फीत 0? णी0णीप??0ी)?0?0२0?0१0ी?0१ी?”0ी?0?णी 0? पी”२१ी?पी२”0ीट४टल यण 2 पापी??? 0ी0णी?पा?ण टप???” लगा पणीपी0ीणीपप?२02२0ा 2 ४ अणपाप्टाप८? पा” पी”? २)?" आ. >“
अव्वल इंग्रजीतील कांही अनवाद ब अनवादक "१
आपल्या भाषांतरनेपुण्याच्या जोरावर सुप्रीम काटांच्या चीफ टोान्स्लटरच्या हुद्या- पर्यंत चढले त सदग्रहस्थ म्हणजे हरी केशवजी पाठारे ह होत. यांच एक छोटें चारित्र त्यांचे चिरंजीव रामचंद्र हरी यानीं लिहिलें आहे. यावरून पाहतां हे सामवंशी क्षत्रीय जातीचे असून यांचा जन्म गिरगावांत १८०४ या सालीं झाला. यांचें मूळचें उपनांव पुरव असं होत. यांचे आजे गापाळजी सोनजी विठ्ठान् व भक्तिपरायण असून काळपुरूष पाहणें वगर विद्या त्याना अवगत असल्यानें अमक दिवशीं आपण इहलोक सोडून जाणार ह त्यांनी आधींच सांगून ठोवले हार्ते, हरां करावजाने वडील केशवजी ह रिल्पद्वास्त्रज्ञ असून पालवाचे रस्व्यावरील शेणव्यांच ठाकरद्वार हें त्यांनां बाले, आजोबानी हरी केशवजी- कडन ळहानपणणींच मोरोपंत वामन यांची कांही कवनं पाठ करून घेतढां हातो
त्यांचेपुढें रीतसर प्राथामेक शिक्षण रॉबटमनी स्कूलमध्ये झालें. र. कनी हे त्यांना इंग्रजी शिकवीत व ख्रिस्ती धमाचे गोडवेही त्यांचेपुढे गात असावेत. कारण या रवबरंडाच्या संगतींत हरी केशवर्जाची हिंदुधमावरील श्रद्धा ढळू लागून त खिस्ती हाण्याच्या बेतात होते. अज्ञा प्रसंगी तयाचे आजे गापाळजी यांनीं ज्याचा स्वतः आपण उपदद घतला होता त्या नाथसांप्रदायी ज्ञानश्वरांभक्त शामराजतात्या केतकर यांची गाठ घाळून दिली व त्यानीं हरी केरावजीच्या सवे शका निरसन करून त्याची डळमळलेली व्रत्ती स्थिर केली. शिक्षण संपल्यावर हरी केशवजींनी जर्विस साहेबांच्या इंजिनिअरिंग शाळेंत चीफ काकची नोकरी खरली, पुढें चढत चढत वरिष्ट न्यायाल्याचे त्रे्ट भाषांतरकार भाले. हरी कशवजीचे आजे व बडील या दोघांनाही ८५॥८७ असें मोठे दीघायुष्य लाभले होते. त्यामानाने ह्री केशवजींना अल्यवयांतच म्हणजे वयाच्या ५४ व्या वर्षी १८५८ मध्यें इहलोकची यात्रा संपवाबी लागली, याचें कारण कदाचित दादोबांच्या पुढील उद्गारांत आढळेल. ते लिहितात की, “ हरी कशावजींनी मददीरापाननिषेधक एक लहानसे मोजेचें पुस्तक रचून छापडे होतें. परंतु देवगती अश्ली विलक्षण कीं, उतारवयांत तेच स्वतः या प्राशनाच्या स्वाधीन झाल्यासारखे होऊन मृत्यु पावले,” हरी केशवजींच्या भाषांतरित ग्रंथापेकी यात्रिक कमण य! पुस्तकाच्या अनेक आवृत्ति प्रसिद्ध झालेल्या आहेत. या आदव्रृत्यांवर हरी 'केशवजीरचें नांव मात्र छापले जाऊनये हें चमत्कारिक वाटतें ! "यात्रिक,क्रमणा'चा
ब > ---- “शीभणापापतीलीशाण याशा पणा नल नवम वट प िबबब्डेआ डब के र्या कडची
: विचार तरंग: १<६
"४४४८४७४५४४ ४ “४४४ ४४४१शश%टा४-४*-/५५४८४-४- “४८४५८ ८--*- ४१-८५ ५५-५५ ५४५५४४५४४४" "४: “४४४१५४७ ७/0४
-*->:*टा--७४५-/४/४-/४४५४१* ४५४५४०५४८८ ५५४५-
मूळ ग्रंथ टाप 5 1)7०७283 हा असून इंग्रजी भाषेंतील धमपर वाड्मयांत बायबलच्या खालोखाल त्याचा दर्जा मानण्यांत येतो. छत्रे यांच्या भाषेइतका गोडवा यांत उतरला नसला तरी भाषांतर एकंदरीने चांगळें वठल आहे. पुस्तकाचें नांव यात्रिक क्रमण हें मात्र फारसें सरस नाहीं. ' परलाकचा यात्रेकरू ? किंवा अशासारखे एकादें सुगम नांव हवें होतें. याजिक हा शब्दही कांहींसा खडबडींतच. तरी एकंदर भाषांतर नीटस आह. कांहां कल्पना येण्याकरिता एक लहानसा परिच्छेद वाचून दाखवितो.
* ते समयीं यात्रेकरु पुसं लागले, आम्ही या पुण्यभूमिस जाऊन काय करूं १ त्याजवर ते पुरुष बोलं लागळ, तुम्ही ज श्रम केळ त्यांची तेथें बिश्रांतीफळे भोगाल. तुम्ही जो शोक केला त्याच्या आनंदरुप पारणामाचा अनुभव घ्याल. तुम्हीं जे पेरळें आहे त्याचा संग्रह कराल; तुम्ही प्रार्थना केल्या, नेत्रांनी आसवे गाळली, व राजाकारितां दुःखें भोगली त्यानिमित्त सुखप्राप्तीचा उपभोग कराल. तुमच्या ठायी देहसंबंधी दुबेलता म्हणून तुम्हांस ज्याची सेवा पृथ्वीवर करावयास आयास होत असतात त्याची सेवा तेथें आनंदघोषे करून उपकारत्वेने करून नित्य कराल, आणि जेव्हा तो न्याय करण्यास सिंहास- नावर बसेल तेव्हां तुम्होहि त्याच्याबरोबर बसाल. न॑ठर तो क्यांच्या शब्दाने परत आपल्या- नगरास येइल तेव्हा तुम्हीहि परत येऊन त्याच्याबरोबर अक्षय रहाल. ” ( पृ. ६१-६२ यात्रिक कमण आ. ४ थी ) यावरून भाषांतराची कल्पना येईल. हरि केशवजीच्या चरित्रास विनायक कोंडदेव ओक यांची प्रस्तावना आहे त्यांत लांनी हरि केशवजोच्या भाषांतर नेपण्याचा एक नमुना दिला आहे तो आजामेतीस फारसा सरस वाटत नाही. (.८8 आटा) वाढ 1100८ गाठवेटड ७४७ ७७5०05 ल नकत्राझा७ 8911४. याचे हरि- केरावजींनीं भाषांतर केलें आहे तें म्हणजे “ बुद्धिवान पुरुष हे अल्पगुणी मनु- घ्यापेक्षां बहुदा विशेष संकुचित आढळतात. असें केलें आहे. यांतील ॥॥०८5६ याचें भाषांतर विनीत, नग्न, बिनयशील अशासारख्या शब्दांना आज आपण करतों. त्यामुळे “ मनुष्ये संकुचित असतात ? यांतील संकुचित शद कानाला चमत्कारीक लागतो. पण ओक यांनीं नेमक्या याच शब्दाचें विशेष कोतुक केलेलें पाहून मोज वाटते! ओक लिहितात “ भाषांतर या दृष्टीने हें किती बरोबर
अबल इंभ्रजाताल काहा अनुवाद ब अनुवादक १२७
4५९ ४ -॥ध्श -« ८८”: *.“ € “१ ८१ 2.” “€- “१-५५८५-/ “*-*“* की टी /- “> ५८१४ /१/१* *. >". “ ८.४५ शी एनी चह ह लट
आहे हें मार्मिक शिक्षकांस सहज कळेल. अगदी इंग्रजी पद्धती धरली आहे ही त्यांतल्या वाक्यरचनेची गोष्ट एकीकडे असो. ( खुद्द ओकांचें हें वाक्य मात्र थेट इंग्रजी धतीवर आहे ) ॥॥०१25६ या रब्दाचें भाषांतर संकाचित या राब्दानें केलेळ॑ आहे तें त्यांच्या स्वतःच्या युक्तीचें आहे.' भोकांनीं प्रस्तावना लिहिली तीही १९११ सालीं. माणसें संकुचेत असतात या ऐवजीं संकोचीवर्चाचीं असतात असा तरी प्रयोग हवा होता. असो.
हरि केशवरजींच्या * यात्रिक क्रमणा मध्यें कांहीं पर्धेहि आलीं आहेत, आणि त्यांचे भाषांतरहि सरस आहे. उदाहरणाथ पुढील सध्यावणेन पहा--
सुयास्ती कपिक्यांगी संध्यारमणीं करावया केली नीलांधकारवसना नेसुनि आकारामंदिरीं ठेली.
हें मूळ पद्याचें पद्यमय भाषांतर गद्यभाषांतरापेक्षांहि अधिक खुलून शोभतें. याचें कारण म्हणजे पद्याची वाट वामनमोरोपतांदिकांच्या पार्यी चांगली मळलेली होती गद्याच्या रानांतहरि बखरकारांनी वाट पाडलेली असली तरी ल्या वाटेनें जाणारे मुशाफीर थोडे होते. आणि त्या वाटेची फारशी प्रसिद्धि नव्हती. बामन मोरो- पंतादिकांच्या काव्याचे पठण प्रचारांत असल्यानें त्या धर्तीवर शोक रचणे हें सुलभ होतें, पण या कवींनी रूढ केलेली संस्कृतप्रचुर भाषा गद्यांत समावण्या- सारखी नव्हती व त्यामुळें गद्य अवघड वाटलें असावें. तरीही “ सिद्धपदाथे विज्ञान विषयक संवाद! 'रसायनशाख् विषयक संवाद ह्या दोन भोतिकशाखत्रविषयक ग्रेथाचा उल्लेख केला पाहिजे. हे दोन्ही ग्रंथ गुरुशिष्यसंवादरूपानें लिहिले असून हरी केशवजीची विषय सभजावून सांगण्याची पद्धति फार सुगम आहे. हे दोन्ही भ्रेथ चांगले प्रोढ चार पांचक्षे पानांचे असून त्यांतील शास्त्रीय उपकरणांच्या आकृ ति मोठ्या सुबक आहेत. ह्या शाळांची वाढ अलिकडे झपाठ्यानें होत असल्यानें एतदू. बिषयक पुरुतकें कालोधाबरोबर मागें पडणे स्वाभाविक आहे. पण एरवीं आजहि पुस्तक वाचण्याजोगीं आहेत. शंभर वर्षापूर्वी १८३१३ ब ३७ सालीं जेव्हां ती प्रथम प्रसिद्ध झालीं त्यावेळच्या वाचक वगोलळा तर तें एक भभ्दुतरम्य स्वप्न वाटण्याजोगे होतें. हरि केशवजींनीं फेरिश साहिबाकडहून हे शास्त्रीय विषय चांगळे समजावून
---- --द-उ--4--०८-५-२४--४५॥-ापापाा->---ापााा५ा-ा--५ाापी0ी५0 00 0५000. पाप? पॉ? 0?पाी गणी टी र न नपणे फणी पाट शणपणा?ण?0ी0ी0ी0१ी?0ी?00ीणी “णण?ट”४?0?0ी?0ी”_3
(ब्चार तरग १२८
“५ “
घेऊन आत्मसात करून ल्यांचे सुबोध भाषांतर मराठीत वळवावे हें फारच प्रहांसनीय आहे. हरि केशवजींची हां पुस्तक्रे डोळ्यापुढे असतां न्यायमूर्ती रानड्यांनीं आपल्या ६७ सालच्या मराठी पुस्तकावरील अहवालांत 0] ८7& 15 ॥00 8 भ्याष्टांद एल ७०णा एळ्ण्व ग ७ जा ४१पाच] लटाटाटढड असा दोरा मारला आहे. त्यावरून त्यांच्या नजरेतून हे ग्रंथ सुटले असाचे असें चाटतं ! दादोबा लिहितात ' हे दोन्ही ग्रंथ हरि केशवजींच्या हातून फार सरस झाले. ते अथवा त्यांचे कर्ते यांची मी लिहातो आहे या कालीं १८५१ मध्यें थाड्यांस माहिती असेल. ?
शास्त्रीय पुस्तकांची भाषांतरे करतांना पारिभाषिक शब्दांची उणीव ही मोठीच अडचण असते. या बाबतींत हरि केशवजींनी हायड़ोजन, ऑक्सिजन असले पदाथेवाःवक पारिषिक शब्द मूळ इंग्रजीच कायम ठेवळ आहेत. आणि त्यांचे तें धोरण योग्य असेंच होतें. पारिभाषिक शब्द तयार होईपर्यंत वाट पहात ते बसते किंवा उमज पडण्यास अवघड असे नवेच पारिभाषिक शब्द हर ठिकाभी बनावते तर मराठी भाषेंत नवनवे भौतिक शास्त्रीय विषय उतरतेच ना. आज देखील अखिल भारतीय शास्त्रीय परिभाषा सिद्ध आणि संमत होई- पर्यंत जरूर तेथें जरूर तेवढें मूळ इंग्रजी कायम ठेऊनहि शास्त्रीय विषयांचे ज्ञान मराठी भाषेंत उपलब्ध करून देणें सवेस्वी इष्ट आहे. हरि कशवजींच्या नतर सुमारे ५० वर्षांनीं रसायन शास्त्रावर मराठींत ग्रंथ रचना करणारे बाळाजी प्रभाकर मोडक लिहीतात कीं “ मराठी पारिभाषिक शब्द साधारण लोकांच्या कानीं पडल्याने त्यांचा परीचय त्यांस ज्यास्त लवकर होण्याचा संभव आहे व असले शब्द ऑक्साइड, छोराइड या अपरिचित इाब्दापेक्षां फार लवकर तोंडास लागतात. परंतु ही गोष्ट केव्हां संभवनीय होईल १ जेव्हां साष्टिज्ञान व रसायनशासत्र यांचा अभ्यास सर्वत्न चाळू होऊन हे शब्द दोंकडो लोकांच्या तोंडी ऐकू येऊ लागतील तेव्हां. ज्या पदाथांस मराठी नांवें आहेत किंवा संस्कृत भाषेच्या आधारे सहज देतां आलीं ती दिली आहत. बाकी शब्द इप्रजीच ठेवले आहेत. कारण पोठट्याश, फॉस्फरस घगेरे शब्द लोकांच्या तोंडी फार बसून गेळे असून हे पदार्थ विकणारे लोक . इंग्रजच असल्यानें त्यांच्या- बांचून चालत नाही. ”
"अव्वल इग्रजाताल काहा अनवाद व अनवादक १२९
कट ५४-४४ ४ ४ “ “५-0 7 स टी 72 0 “५0५८” लाता टी न शा शह: शट? २ - ८ -- ४५४५८८
या शास्रीय पुस्तकाषिवाथ १९३८ साली एक्रा इतिह्वासावंपयक इंप्रजी पुस्तकाचे इंग्लंडचा वृत्तांत म्हणन भाषांतर केळें आह. मुळ पुस्तकाचे नांव दिललें नाहीं. वरांल कास्त्रीय ग्रेथ हे नवादात्मक आहेत तर ह्या इतेहासाच्या भ्रथाचें वेशिष्ट्य म्हणजे तो पत्रूपांने मांडिला आहे. पाहेल पत्रांचा सरवात अश्शी आहे--
“ न्विरेजीव राजश्री गार्विदपंत मुक्काम पुणें या. प्रत कागिनाथ विठाबा मुक्काम मुंबई अनेक आशिवांद उपरि. तुम्ही थथून गेला त्यावेळीं विनती केलं होती त्याप्रमाणे मी तुम्हास सदव पत्र पा्ठावत जाइन आणि तुमचा वुद्धि वाढावयाजोगे वर्तमान लिहीत जाइन. त वर्तमान कोणते तर इंग्टंड देशीचे लाक आता येथें राज्य करतात ते जेणे करून इतक्या चातुर्यास व वेभवास पावले त्या गाष्टी समजल्या असतां मोठ्या उपयागी पडतील याकारेतां तो वृत्तांत मी लिहावयास आरंभिला आह ता वाचीत जावा. ' हरा केशवजींचा आगखी एक भाषांतरित ग्रंथ म्हणजे ('1131)156/5 शज) (1७59०० चे मराठी भाषांतर ' नीतिग्रंथ ' हा होय ( १८४६ ) यातील पुढील चार वाक्यें पहा--" आवण ज्या दशात जन्मला व] आपले पालन पोषण झाल त्या देशाची प्रीति करणें ही एक आपल्या स्वाभाविक वत्तींतीलच एकर वृत्ति दांय. आपला देश इतर लोकांस कितीहि तुच्छ वाटो, परंतु ही प्रीति प्रायः सव देशी जन्मलेल्या मनुष्यांच्या मनांत वागती. हो वृत्ति लाकांचे ठायी आपल्या भावषय़ीं आस्था उत्पन्न करिती. लास त्या भामेवर इतर देश चढ करू लागल असतां त्याज- पासून तीचा बचाव करावयास प्रवृत्त करिता ? (पृ. २१८ ) याशिवाय हरी केशवजींनीं मंडलीकांच्या सहाय्याने मित्रेस मोर्सेरट व मिल यांच्या मंथाधारें देशव्यवहारव्यवस्था हा अथेशास्रीय ग्रंथ तयार कला (१८५३)व स. रा. दौक्षित व विष्णु अमृतराव यांनीं तयार केलेलें शास्रीय ज्ञानदान हें तपासून दिलें.
हरी केशवजींच्या नंतर भाषांतरकार म्हणून ज्यांनीं कीति संपादन केली ते लेखक म्हणजे ज्यांच्या बुद्धिमत्तेवरून त्यांचे गुरुजी त्यांना बृहस्पती म्हणून -संबोधित असत ते कृष्णशास्त्री चिपळूणकर होत. हरी केशवजीप्रमाणे हेही -सरकारी नोकरीत कांहीं काल भाषांतरकार म्हणून होते. आपल्या कालखंडांत
पन. >> ब... पणणपप?? पी? 0१0?0ी?0 200२0 २0२0२0 २ी?0)?0ण पीपीपी फॅकना०००/-५॥०५०४ कण 0000000000 0) पीटर
१३०
: विचार तरंग: पडणारा यांचा भाषांतरीत सुप्रसिद्ध ग्रंथ म्हणजे “ अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गाष्टी ) हा होय. या ग्रंथाने मराठी वाडयायांत अढळ स्थान मिळ- विलेलं आहे. ग्रंथ मोठा असल्यानं शासत्रीबोवांच्या हातून त्यांतील पहिले पांच भाग तेवढे उतरू शकले. पण सुदेवानें तो पुरे करणार दोन लेखक लाभल्याने मराठीत तो आता संपूर्ण स्वरुपांत उपलब्ध आहे. या दोन गृहस्थांपेकी पहिले शास्त्रीबोबांचे खुद चिरंजीव व सुप्रसिद्ध निबंधमालाकार विष्णुशास्त्री हे होत. त्यांनीं सातव्या भागाचं भाषातर केलें. त्यांच्या हातून राहिलेला भाग त्यांचे शिष्य पुणे येर्थांल किताबखान्याचे मालक हरी कृष्ण दामल यांनां पुरा केला. कृष्णशास्त्री यांनी प्रथम ख्ढरीतीप्रमाणे संस्कृत शास्त्रांत प्राविण्य मिळ- विलें पण मग बदलता काल लक्षांत घेऊन इंग्रजीवरहि प्रभुत्व संपादन केलें. त्यांचे भाषांतर मोठें सरस उतरले आहे. हा ग्रंथ सुप्रसिद्ध व सर्वेत्र उपलब्ध असव्याने त्यांतील एकादे अवतरण वाचून मी आपला वेळ घेत नाहीं. प्रस्ता- वनेंतील चार वाक्यें मात्र उध्द्त करतों. त्यावरून भाषांतराकरितां एकादा प्रोढ विचारसमृद्ध ग्रंथ निवडण्याएवजीं करमणुक करणारा हा सुरस गोष्टींचा भ्रेथ का निवडला या विषयीं शास्त्रोबोवांची विचारसरणी लक्षांत येईल. ते लिहितात * देह्यांतल्या करमणुकीची सुधारणा होणें हे एकंदर देशसुधारणेतील मोठेंच कलम समजल पाहिजे. कोणी म्हणेल विद्याकलाकोरल्य या विषयीचे ग्रंथ वाचल्यापासून मोठा ठाभ खरा. पण सुरस व चमत्कारिक खऱ्या पण कल्पित व खोट्या अशा गोष्टी वाचल्यापासून काय नफा आहि £ या इांकेवर असे उत्तर आहे कीं या गोष्टी क्वचित कल्पित असल्या तरी त्यांतील मनुष्य. स्वभावाविषयीं वगेरे वर्णन खरे असते व त्याच्या ज्ञानापासून चातुर्य प्राप्त होते. असल्या गोष्टी वाचक उत्कंठतेने वाचतो व जलद वाचण्याची संवय होते. ” शास्त्रीबोबांचं जॉनसनच्या ' रासेल चें भाषांतरद्दी प्रसिद्धच आहे.
या कालखंडात पडणारा शास्त्री बोवांचा आणखी ग्रंथ म्हणजे मिलच्या ग्रंथाधारें लिहीलेला अथशासत्रपरिभाषा हा ग्रंथ होय. ( १८५५ ) प्रस्तावनेत शास्त्रा- बोवा लिहीतात * प्राचीन कालच्या बहुतेक ग्रंथकारांचे असे लेख आहेत की संपात्ते ही जगांत मोग्या अनथोस कारण आहे. परंतु वास्तविक पहातां असेः अनर्थ होतात म्हणून धन उत्पन्न करूं नये असा. उपदेश करणें म्हणजे अजीर्ण
* “२८५८ ४५
डडाकडाडडडा डा यी
अव्वल इंग्रजीतील कांहीं अनवाद व अनुवादक १३१.
> < “२८
"१.८८ ४-१ %०७७.५१४..५९१७..४९५४ १०५९१०१०५० ४१७४१७०४७७. कवडन्क? शा
हाऊन लोक मेले किंवा घरास आग लागून त्यांत जळाले म्हणून शहाण्याने जेऊं नये ब घरांत राहू नय असा उपदेश करण्यासारखे होय. ” शास्त्रीबोवांच्या ग्रथापुर्वी या विषयास लक्ष्मीशार्त नांब देऊन एक पुस्तक लिहिलें गेल्याचें ऐकिवात आहे असें ग. ज, आगाशे यांनी आपल्या “* अर्थश्ञाखाचची मूलतत्वे (१८९१) या भाषांतरित ग्रंथाच्या पहिल्या पानाच्या तळटोपॅत म्हटलें आहे. ( नेने: अवाचीन मराठी साहित्य: ओतूरकर ) शास्त्रीबोबांच्या पुस्तकापूर्वी दोन वषे (१८५३ ) * संपत्चीववेचन ? नावांचे पुस्तक ना. बा. पटवधन यांनीं दक्षिणी भाषेंत पुस्तकें प्रसिद्ध करणाऱ्या मंडळांच्या आज्ञेवरून केलें. त्याच्या प्रस्ता-. वनेत म्रेथकार लिहिता ' मूळ इंग्रजी ग्रंथात प्रतिपादित जो विषय त्याची भाषा पाहिली असतां केवळ आठ वर्षांच्या मुलासहि समजाया जोगी आहे. परंतु
मराठा भाषा अगदीच कोती तेंव्हा हा ग्रंथ मूळ इंग्रजी प्रमाणं उतरला नसेल हें काय सांगावयास पाहिजे £ ” ( अवाचीन मराठा साहित्य पृ. ४५५ )
छत्रे, हरि केशवजी, कृ. चिपळूणकर या तिघांच्या नंतर आणखी कांहींचा उल्लेख करून पुरे करतो. त्यापंकीं पहिले छत्रे यांचे शिष्य बाळशास्त्री जांभेकर हे होत. अत्यंत तल बुद्धीचे, अनेक भाषाकावद, देवनागरी लिपीचे अभिमानी व सावेजनिक कामाची होंस असलेले म्हणून यांची प्रसिद्धी होती. नेटिव्ह असल्यानें रेयिल एशियाटिक सोसायटीचे सभासद म्हणून स्वीकार झाला नव्हता मात्र. त्यांचे. प्रचीन शिलालेखावरचे लेख सोसायटी आपल्या मासिकांत छा्पीत असे ! (जीवन- वक्त खंड २ पृ. ५२१ ) पण त्यांच्या हातून इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित किरकोळ शालोपयोगी भाषांतरापेक्षां आधिक कांहीं ग्रंथरचना मराठींत झाली नाहीं,. त्यांचे प्रमुख लिखाण भाषांतराचे नसून मूळ इंगप्रजांतच तें लिहिल गेलेळं अस- ल्यानें भाषांतरकारांच्या प्रस्तुत आढाव्यांत त्याचा पुसटता उल्लेख करतो म्हणजे पुरे. दुसरे भाषांतरकार महादेवशास्त्री कोल्हटकर हे होत. हे कांहीं काळ पूणे कॅलेजांत मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी शेक्सपिअरच्या अथेललोचें मराठींत
भाषांतर केळें आहे. पग समप्र होण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठल्यामुळें त्यांचे भाचे ज. स. ग. गाडगीळ यांनीं प्रसिद्ध केळं. या नाटकांत मुळांतील पात्रांची अथेळो वगेरे नांवें तशीच कायम ठेवली आहेत. पुढीळ काळांत जेक्सपिअरच्या
: विचार तरंग : १३२
बहुलेक सवे नाटकांची भाषांतरे झाली त्यासंबंधी आज कांहीं बोलावयास नको. कोल्हटकरांचा दुसरा एक ग्रंथ म्हणज कोलंबसाचा वृत्तांत हा हाय. हा रोबेसंन- 'कृत अमेरिकेच्या इतिहासाच्या द्वितीय पुस्तकाव€ून महाराष्ट्र भाषेत केला. (सन १८४९ शिक्षा मंडळाच्या अज्ञिवरून ) हं भाषांतर सरस आह. त्या मानाने अथेट्रोचें भाषांतर थोडें बाजड वाटतें.
वरीलशिवाय ग्रॅड डफच्या पुस्तकाचे बाबा साने कृत भाषांतर व मंउलीक कृत इतिहास भाषांतर वगरे अनक भाषांतर याच कालखडांत मोडतात. पण आतां -आपला अधिक वेळ न घेतां येथेच थांबता. >
* १९४४ मर्ध्ये मुंबई मराठी ग्रंथ संम्रह्मलयानें चालविलेल्या युंजीकर झताद्वि 'व्याख्यानमालेंतील एक पुष्प.
रसचर्चेचें चर्वितचर्वण !
गल्या दोन तीन वर्षांत रसचर्चेचें चवितचचवण बरेच चाळ. आहे. रस हा चवगाप्राशच असल्याने त्याचें चार्वितचवण झालें तर रसिकाला संतोषच होईल! पण रसाचे चवण [नराळे आणि रसचर्चेचें चवंग निराळे, हें चर्चेचे चर्वण सवांना गाड लागेलच असें मात्र नाहो. गोड लागावयाचें तर राहुंच द्या, पण ववोखतां चाखता त्यांतील रस नाहींसा होऊन आतां नुसतां त्यांत चाथा उरला आहे, तेव्हां तो शुष्क चाथा चघळत बसण्यापक्षां फेकून दिलेलाच बरा नाही का असेंही अलीकड कांहींना विचारावेसे वाटूं लागलें आहे. दुसऱ्या कांद्ीर्न जुन्या रस-कल्पनेत नव्या रसांची भर घातला तर रस-कल्पनेला नवी गोडी उत्पन्न होइल असा उपचार सुचविला आहे. तिसऱयानें काव्यांतील रस पिळून निघाल्यासें चोयञ्या चघळीत बसण्यापेक्षा काव्यांतील सुगंध आतां आपण सेवन करूं्या, असे मत प्रदर्टित क्ेळें आहे. चोथे विचारतात कीं, रस व सुगंध हे दोन्ही आनंदाचे प्रकारच ना? मग रस किंवा गंध हे प्यायशब्द बापरण्यापक्षां त्या सवांपासून मिळणारा जो आनंद तोच रस असा व्यापक शब्दच कां वापरू नये १ व रसांचे वीर, करुण वगरे वर्गाकरण करण्याचें सोडून देऊन रसिकाला जर सवच रसापासून आनंद हातो तर काव्याचा प्राण हा रस मानण्याऐवजी आनंद हाच मानणें अधिक युक्त नाही कां आणखी एक मत तर असें आहे की, रस, रीती, अलंकार वगेरे जीं काव्याची आंगोपांगे म्हणून च्चिलीं जातात तीं सर्वच सोडून विशदीकरण किंवा प्रगटीकरण 5110595101 हॅच काव्याचें वेशिष्ट्य म्हणून कां मांडलें जाऊं नये 2 अशी ही भिन्नभिन्न विचारसरणींची गंतागंत आपल्यापुढे सध्यां उभी करण्यांत येत आहे. या गंतागंतांत संस्कृत काव्य-
.. अक्कवणणापीण 7 पणणीा पटी? 20
: विचार तरंग : १३४
१.” /५/ “.” *.//”/-:“./-/"-“-//€///”/€/५४/*८/4५/*//*/7///०///>//7///“-:*6“/“€ जो हट हीला“ -५/ “/ अरे. ज्े “*“*“€
-्मांभांसकांनीं काव्याचा आत्मा म्हणून ज्याचा परस्कार केला आहि तें रसतत्व गुदमरून गेल्यासारखें दिसूं लागले तर त्यांत आश्वये कसले ६
या गुदमरलेल्या अवस्थेतून रस.कल्पनेला मोकळेपणा द्यावयाचा तर तिच्या भोवती वर उल्लेखिलेली जी गुंतागंत माजलेली आहे ती मोकळी केली पाहिजे. ही गंतार्गंत मोकळी तर व्हावयाची नाहींच पण खुद रस-कल्पनचा गळा उत्त- रात्र दाबला जाणार आहे अशीही विचारसरणी मांडली जात आहे. तेव्हां प्रथम तिचाच उल्लेख करू. ही विचारसरणी प्रो. पंगू यांनीं मांडळी आहे. ते लिहितात कीं, “ आजच्या बुद्धिवादी जीवनांत कोणतीच भावना स्थिर होणे मुष्कील. तेथें स्थायीभाव उत्कटलेला जाऊन रसस्वाद घणं ही फार द्र्ची -गोष्ट आहे असें माझं मत आतां झाले आहे.! ( साहित्य फेब्र. १९४८ ) ह उद्गार म्हणजे एखाद्या निराश झालेल्या मनांतून उमटणाऱ्या उद्गारासारखे दिसतात. पण इतंके निराद होण्यासारखी परिस्थिति खरोखरच आजकाल प्राप्त्साली आहेका १ आजच्या क'ळींही जनतेसमोर जयजयकार गरजणारे कुसुमाग्रजासारख कवी 'आपल्यांत वावरत आहेतच ना ? संस्कृतीच्या विकासाबराबर कावि्प्रातभेचा संकोच :होत जाइल असें जे भवि"्य मेकॉलनें शंभर वर्षापूर्वीच मांडले होत, तें फाल ठरलें असेंच गेल्या शतक्राचा इतिहास सांगत उभा आहे ना ६ मग बुद्धिवादाच्या
७९
गळचेपार्नं भावनेचं उत्कटत्व जाऊन ती पंगू हात चालली आहे असा पक्ष मांडणं म्हणजे वस्तुंस्थताकडे मुद्दाम डोळेझाक करणें नव्हे काय £_ वस्तुंस्थितोकडे महाम डोळेझाक करणें नव्हे काय £ वरील विचारसरणीला 'कविवय काळेले यांनीं पढील अंकांतच उत्तर दिले असल्याने त्यांतील उद्गार उदघत करून आपण पुढें जाऊं. कविवयं लिहितात कॉ, “ आमची भावना आतां बद्धानिष्ट झाली म्हणून भिण्याचं कारण काय £ आमच्या भावनांची पिकलेली पानं जळत असली तरर) नवीन धमारा जोरांत फुटत आहे, तेव्हां रसयुग संपे नही.” आणि तें कधींच संपावयाचें नाहीं !
बुद्धे, कल्पना व_भावना ह्या ज्या मनोव्यापारांच्या तीन पद्धती त्यांत व्यक्तीपरत्वें व परिस्थितापरत्वें भरीवपणांत फरक पडेल. पण बुद्धांच्या भ्रकाशाचा कितीही प्रचंड झोत भावनेवर पडला तरी भावना ह्या वितळून जात नाहींत तर त्या निरनिराळीं आश्रयस्थानें पाहून प्रतिष्टित होतात एवढेंच,
*रसचर्चेचे चर्वितचर्वण ! १२५५
»/-./*/१-/५/१./-/ ““.“./५-/-/-.५-” “*/-/-€- “:>-“/*--/-”.//4/"५ /* ५» ७५४ शॉ 7४ शह 7 //7/>-:-//"/*-/५-*./७-८ “/८/* >... -“".*>“.*&/2५/-.“.
अलीकडे धमेभावनेला ओहटी येऊं लागलेली दिसत असली तर राष्ट्र-भावनेला भरती येत चाललेली आपण आपल्या डोळ्यासमोर पहात आहोंतच नाई बुद्धीचा जोरकसपणा वाढत जाईल तशा भावना व कल्पना लल्या होत जातांल असे नह, तर होईल ते येवढेंच कीं भावना व कल्पना यांना वारेम्राप मोकाट -सटट॑ं न देतां त्या प्रत्यक्ष 5यवहारिक जोवनाद्यी अधिक जुळत्या मिळत्या दवातील अशा करण्याकडे मानवतचा कळ वाहू लागेल. म्हणजे इहलोकी अलभ्य वाट- णाऱ्या आनंदपूण जीवनाचे स्वर्गीय स्वप्न रंगविण्यांत रंगून न जातां इहलाकरोचे
जीवनच स्वर्गमय कसें करता येईल यांत कावप्रातिभा अधिकाथक मोहून जाइल.
मात्र असें होत असतां काव्य हं वेदान्त व विज्ञान यांत विळीन हात जाऊन त्याला स्वतंत्र असं स्थानच रहाणार नाहीं अक्षी भौति बाळगण्याचे कारण नाहीं अदी भीति नाहीं तरी निदान संशय उत्पन्न हाण्यासारख विचार मात्र पाश्चात्य ्कलामीमांसक क्रोचे याने मांडल आहेत तेव्हां त्याच्याकडे वळूं या. त्यानें कलेची व्याख्या दिली आहे ती अशी को, कुळा म्हणजे व्यक्ताकरण अथवा 'विशदीकरण_ होय. विशदाकरण कशाचे हे स्पष्ट करण्याचें महत्व त्याला वाटत नाही. कारण त्याच्या मते कला म्हणज सुव्यक्तीकरण, अथवा निराकाराचे साकारी- करण, आणि काव्यांत निराकाराला साकाराचें रूप देण्यांत यते ते भाषेच्या रूप'ने देत असल्यानें काला, प्रगटीकरण व भाषा ही सवे एकरूपी होत.
तग ८ 1१6101०610 0 18टशपवटट ठे ०९७४ 15 ए8५००1980910160 19302८ ७७80115160 (12 2०91०७101० ह्या 95 जप9?0!ळाा कात पिता 100 85 €67७॥५७७ळ छझाते. एहार्टाणठा2 एण)०19० 115 ठेशात[क पा 1च्वाहप8छ2्टट. ( 86511611०5 पृ. ५१ )
विदभ साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केठेल्या भाषणांत डॉ. देशमृग्ध यांनांया सुव्यक्तोकरणाचा अथवा २७८5591011 ऱ्चा उल्लख केला आह. तेथहि नुसल्या 2211०55101 या शब्दाच्या त्या उल्लेखामुळें गेरसमज होण्यासारखा आहे. ते लिहितात “ पाश्चात्य काव्यमीमांसकडे वळल्यास काव्याच्या मुळाशी असललें